मुंबई प्रतिनिधीः स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वतंत्र कोकण राज्याची मागणी विषय असणारी पत्रकार परिषद शनिवार दिनांक ३१ मे रोजी दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत मुंबई मराठी पत्रकार संघ (नोंदणीकृत) पहिला मजला पत्रकार भवन आझाद मैदान बाळशास्त्री जांभेकर चौक महापालिका मार्ग मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या पहिल्याच […]Read More
नवी दिल्ली दि १८– आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी संसदेसह देशाचे लक्ष वेधणारे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांना मानाचा `संसद रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. आपल्या खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये नरेश मस्के यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. संसद रत्न पुरस्काराचे संस्थापक प्राइम पॉइंट श्रीनिवासन आणि संसद रत्न पुरस्कार समितीच्या अध्यक्षा […]Read More
मुंबई दि १८– सोशल मीडियावर “भाजप जिल्हाध्यक्ष २०२५” या नावाने फिरणारी ८१ जिल्हाध्यक्षांची यादी बनावट असून, तिचा पक्षाशी कोणताही संबंध नाही. अशी माहिती भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अधिकृत निवेदनाद्वारे दिली आहे. आतापर्यंत भाजपच्या फक्त ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित जिल्हांची निवड प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे बनावट यादीवर विश्वास […]Read More
जळगाव दि. १८– जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश दु:खामध्ये आहे. हल्ल्यात पर्यटक व नंतर झालेल्या कार्यवाहीत कांही जवान देखील शहीद झाले. या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांनी आपला वाढदिवस साजरा न करता, “जनसेवा याच शुभेच्छा” या भावनिक आवाहनाच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश दिला. गिरीष महाजन […]Read More
पालघर दि १७–पालघरच्या उपजिल्हाधिकारी (मनरेगा) विजया जाधव यांनी बांबू लागवडीसाठी पालघर जिल्ह्यातल्या सर्व यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत असे सांगत येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांचे अर्ज जमा करून घेतले जातील. त्यावर तातडीने प्रक्रिया करून पहिल्या वर्षात 80 टक्के रोपं जगवण्याचा आमचा प्रयत्न असेल. रोजगार हमी योजनेतून शेततळ्याच्या योजने साठी आम्ही काही बदल सुचवले आहेत त्यानुसार बदल […]Read More
टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडिया गेल्याकाही वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. ग्राहकांची सातत्याने कमी होणार संख्या व इतर कंपन्यांकडून मिळणारी स्पर्धा यामुळे व्हीआयला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारकडूनआर्थिक मदत मिळाली नाही, तर कंपनीला आर्थिक वर्ष 2026 नंतर व्यवसाय सुरु ठेवणे शक्य होणार नाही, असे व्होडाफोन आयडिया कंपनीने म्हटले आहे. सरकारच्या मदतीशिवाय कंपनी […]Read More
महाड प्रतिनिधी:अवकाळी पावसाने महाड विन्हेरे राज्य मार्ग रस्त्यावर चार दिवसात दुसरा अपघात एकाच ठिकाणी झाला असून या अपघातात एसटी मधून प्रवास करणारे सात प्रवासी जखमी झाले असून त्यांना महाड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे महाड विन्हेरे राज्य मार्गावर स्वारगेट एसटी डेपो चीMH.१४.BT.४७७५ या क्रमांकाची बस विन्हेरे गावातून येथून स्वारगेट कडे जाण्यास दुपारी२.५५ त्या […]Read More
नवी दिल्ली, दि. १७ : सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना महसूल विभागाच्या ताब्यात असलेली आणि ‘वन जमीन’ म्हणून नोंद असलेली जमीन वन विभागाकडे सोपवण्याचे निर्देश दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील कोंढवा बुद्रुक येथील ३२ एकर ३५ गुंठे वन जमीन खासगी वापरासाठी वितरित करण्यात आली होती. या प्रकरणाचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने सर्व वन […]Read More
मुंबई, दि. १७ : राज्यातील चार किनारपट्टी जिल्ह्यांतील सात समुद्रकिनाऱ्यांची ‘ब्लू फ्लॅग’ (Blue Flag certification ) प्रमाणपत्रासाठी निवड करण्यात आली आहे. ही यादी केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या (MoEFCC) अधिपत्याखालील सेंटर फॉर एन्व्हायरन्मेंट एज्युकेशन (CEE) या राष्ट्रीय ऑपरेटरकडे पाठवण्यात आली आहे. या यादीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मेढा, रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, निवटी आणि कर्दे, […]Read More
हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हिसार पोलिसांनी शनिवारी ज्योतीला न्यायालयात हजर केले, जिथे पोलिसांना ५ दिवसांची रिमांड मिळाली. हिसार पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ‘ज्योती पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांच्या संपर्कात होती. ती सोशल मीडियाद्वारे भारताची गोपनीय माहिती पाठवत होती. ज्योतीने चार वेळा पाकिस्तानला भेट दिली आहे, ज्यामुळे ती भारतीय सुरक्षा एजन्सींच्या देखरेखीखाली […]Read More