मुंबई, दि. १८ : कोविड-१९ साथ आजार दरम्यान परवाना नसताना रेमडेसिवीर औषधांची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी समीर खान याला सत्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला आहे. खान मागील तीन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभय अविनाश जोगळेकर यांनी खानचा जामीन अर्ज फेटाळून लावला. खानने आपल्याला सह-आरोपी किशोर गुप्ता याला […]Read More
इस्लामाबाद,दि. १८ : पाकिस्तानमध्ये दहशतवादी सैफुल्लाह खालीदची गोळ्या मारून हत्या झाली आहे. सैफुल्लाह हा लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचा टॉपचा कमांडर होता. त्याला अज्ञातांनी गोळ्या घातल्याचे सांगितले जात आहे.पाकिस्तानातील सिंध प्रांतातील बदीन जिल्ह्याच्या माटली तालुक्यात याला गोळ्या घालण्यात आल्या आहेत. सैफुल्लाह हा लष्कर ए तैयबा या संघटनेचे नेपाळमधील युनिट सांभाळायचा. लष्कर ए तैयबा या […]Read More
पुणे, दि. १८ : पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज) रस्त्यावर ‘AI’वर आधारित वाहतुकीचे नियमभंग शोधणारी प्रणाली दोन ठिकाणी बसवण्यात आली असून, तिच्या आधारे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना दणका देण्यात येणार आहे. डबल पार्किंग करणारे, पदपथावर वाहने उभी करून गप्पा मारणारे, ‘ट्रिपल सीट’, नो-एंट्रीतून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना आता दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. AI आधारित प्रणालीमुळे अशा चालकांवरही […]Read More
मुंबई दि १८– मुंबई मध्ये थांबायला कोणालाच वेळ नाही, प्रत्येक जण धावतोय, पुढे जातोय. पण या धावपळीत आपण रोज तयार करत असलेल्या कचऱ्याकडे किती जण लक्ष देतो? आपलं शहर दररोज हजारो टन कचरा निर्माण करतं, आणि त्याचे नीट व्यवस्थापन नाही केले तर तो आपल्या आरोग्यावर आणि परिसरावर परिणाम करतो. पण हे इतकं अवघडही नाही. थोडा […]Read More
कोल्हापूर दि १८– अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर सांगली, कोल्हापुरात नक्षलवादी तयार होतील, असं वक्तव्य खासदार धैर्यशील माने यांनी कोल्हापुरात चक्काजाम आंदोलनात केलं. प्रस्तावित अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याविरोधात आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी चक्काजाम आंदोलनात हे वक्तव्य केलं. धैर्यशील माने म्हणाले की, अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर कोल्हापूर, सांगली […]Read More
श्रीहरीकोटा, दि. १८ : ISRO कडून आज सकाळी ५.५९ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV-C61) द्वारे १०१ वा उपग्रह EOS-09 (पृथ्वी वेधशाळा उपग्रह) चे प्रक्षेपण करण्यात आले मात्र परंतु हे प्रक्षेपण यशस्वी झाले नाही. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात यशस्वी झाल्यानंतर, तिसऱ्या टप्प्यात EOS-09 मध्ये एक त्रुटी आढळून आली. इस्रो […]Read More
नवी दिल्ली, दि. १८ : CBSE ने आपल्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांना त्यांच्या कॅम्पसमध्ये ‘शुगर बोर्ड’ (Sugar Boards) स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये साखरेच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या आरोग्याच्या धोक्यांविषयी जागरूकता निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे. CBSE ने शाळांना या उपक्रमांचे छायाचित्रांसह एक संक्षिप्त अहवाल १५ जुलै २०२५ पर्यंत PDF स्वरूपात सादर करण्यास सांगितले आहे. […]Read More
मुंबई प्रतिनिधी, दि. १८ : अनुसूचित जातींमधील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल घटकांना न्याय मिळावा यासाठी सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने “आक्रोश महाआंदोलन” आयोजित करण्यात आले आहे. हे आंदोलन २० मे २०२५ रोजी, मुंबईच्या आझाद मैदानात दुपारी १ ला होणार आहे.या आंदोलनाचा मुख्य उद्देश म्हणजे अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून ते येत्या जून २०२५ […]Read More
पुणे: झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पौड रस्ता येथील भीमनगरच्या रहिवाशांची सहमती नसताना देखील घरे खाली करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने दिलेली नोटीस मागे घ्यावी. भीमनगरवासीयांना आहे त्याच ठिकाणी घरे देऊन योग्य न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जेष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी केली आहे. भीमनगर वाचविण्यासाठी रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केलेल्या आवाहनानुसार मेधा पाटकर यांनी भीमनगरला […]Read More
मुंबई प्रतिनिधी, दि. १७ : शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आज संपूर्ण मुंबईत ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर शिवसेनेच्या वतीने देशभक्ती, एकता आणि अभिमानाचा जल्लोष करत भव्य तिरंगा यात्रा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी ९ वाजता कोरा केंद्र, बोरीवली पश्चिम येथून सुरू झालेल्या या रॅलीत हजारोंच्या संख्येने नागरिक आणि शिवसैनिक […]Read More