मुंबई दि १९ :– वाहनांच्या पार्किंगची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीच्या कोंडी सारखी समस्या निर्माण होत आहे. भविष्याचा विचार करता लवकरच राज्यासाठी “एकात्मिक पार्किंग धोरण “आणण्याचा विचार परिवहन खाते करत असून त्याची प्राथमिक अंमलबजावणी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये(MMRDA) करण्यात येईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी […]Read More
मुंबई दि.१९ :- मोटार परिवहन विभागाच्या ऑन लाईन बदल्यामुळे पारदर्शकते बरोबरच जास्तीत जास्त अधिकारी – कर्मचाऱ्यांनी मागणी केलेला पसंतीक्रम मिळत असल्याने बहुतेक अधिकाऱ्यांचे समाधान होते. त्यामुळे भविष्यात परिवहन विभागाच्या ऑन लाईन बदल्यांमध्ये अधिक सुसूत्रता आणावी, तसेच महिला अधिकारी वर्गाच्या अडचणी प्राधान्याने विचारात घ्याव्यात असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले. परिवहन मंत्री सरनाईक […]Read More
मुंबई,दि. १९ : सिंगापूर, मलेशिया या देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत होतो. आता मुंबईतही कोरोनाने प्रवेश केला आहे. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात या रुग्णांना दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या रुग्णांना वेगवेगळ्या आजारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव आला आहे. केईएम हॉस्पिटलमध्ये काल दोन […]Read More
नवी दिल्ली, दि. १९ : भारत सरकारच्या “खेलो इंडिया” उपक्रमात नवी स्पर्धा समाविष्ट करण्यात आल्या असून देशभरातील युवा खेळाडूंना अधिक संधी उपलब्ध करून देण्याचा सरकारचा उद्देश आहे. या नव्या स्पर्धांमुळे भारतीय क्रीडा क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. भारत सरकारने युवा खेळाडूंना अधिक व्यासपीठ मिळावे, पारंपरिक आणि आधुनिक खेळांना संधी मिळावी यासाठी पुढील स्पर्धांचा समावेश […]Read More
नवी दिल्ली,दि. १९ : मनी लाँडरिंग प्रकरणात युको बँकेचे माजी अध्यक्ष सुबोध कुमार गोयल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केली आहे. ED च्या तपासानुसार, युको बँकेच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात गोयल यांनी Concast Steel & Power Ltd (CSPL) ला ₹६,२१०.७२ कोटींचे कर्ज मंजूर केले होते, जे नंतर गैरव्यवहार आणि आर्थिक अपहारासाठी वापरण्यात आले. मंजूर केलेले कर्ज बँकेच्या […]Read More
मुंबई प्रतिनिधीराज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (गृहनिर्माण) यांनी सह्याद्री येथे २५ एप्रिल रोजी कामगार संघटना आणि सर्व संबंधित अधिकारांच्या बैठकीत, मुंबईतील गिरण्यांच्या जमिनीसह इतर ठिकाणच्या उपलब्ध होणाऱ्या जागे संदर्भात माहिती जाणून तातडीने बैठक बोलावण्याचे आदेश दिले होते. त्याला जवळपास २५ दिवस लोटले तरी अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही किंवा त्या संदर्भात कामगार संघटनाची बैठक का […]Read More
मुंबई, दि. १९ : मातंग समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष सदैव प्रयत्नशिल आहे.बौध्द आणि मातंग समाज हे भाऊ-भाऊ म्हणुन महाराष्ट्रात एकत्र आहेत.अनुसुचित जातीतील 59 जातीं पैकी महाराष्ट्रात बौध्द आणि मातंग प्रमुख समाज आहेत.अनुसुचित 59 जातींना एकत्र आणुन त्या सोबत ओबीसी,मराठा,मुस्लिम आणि सर्व अप्लसंख्यांक समाजाचे रिपब्लिकन पक्षाच्या निळ्या झेड्यांखाली ऐक्य उभारणे हे आपले उदिष्ट […]Read More
ऑपरेशन सिंदूर नंतर मिळालेल्या विजयाचा जयघोष आणि सैन्याला अभिवादन करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात पडेल कॅन्टीन ते श्री देव रामेश्वर मंदिर येथे देशप्रेमी ग्रामस्थांच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत माजी मंत्री विजय (भाई) गिरकर यांनी सहभागी होऊन देशातील शूर, पराक्रमी सैनिकांना मानवंदना अर्पित केली. याप्रसंगी पंचक्रोशीतील देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ये तो झाकी […]Read More
वॉशिग्टन डीसी, दि. १८ : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकविरोधात ऑपरेशन सिंदूर हाती घेतलेले असतानाच IMF कडून पाकला अब्जावधी रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे देशभर दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या आणि भारताविरुद्ध कुरघोड्या करणाऱ्या पाकला IMF ने मदत केल्याबद्दल संताप आणि आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र आता भरघोस मिळवल्यामुळे आनंदात असलेल्या पाकला IMF ने […]Read More
मुंबई, दि. १८ : सर्वोच्च न्यायालयाचे नवनियुक्त सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज मुंबई भेटीत प्रशासनाच्या प्रोटोकॉल पाळण्यात आलेल्या त्रुटींवर नाराजी व्यक्त केली. राज्यातील सर्वोच्च प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहावे, असा शिष्टाचार असतो. मात्र, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्या अनुपस्थितीमुळे सरन्यायाधीशांनी नाराजी दर्शवली. संविधानिक प्रतिष्ठेचा प्रश्न सरन्यायाधीशांच्या मते, प्रोटोकॉल […]Read More