भारत आणि पाकमधील वाढत्या तणावामुळे ७ मे पासून स्थगित करण्यात आलेला ‘बीटिंग रिट्रीट’ सोहळा सीमा सुरक्षा दल (BSF) आजपासून पुन्हा सुरू करणार आहे. हा परेड सोहळा अटारी-वाघा, हुसैनीवाला (फिरोजपूर) आणि सदकी बॉर्डर (फाजिल्का) येथे आयोजित केला जातो, जे भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर दैनंदिन सांस्कृतिक आणि लष्करी शौर्याचे प्रतीक बनले आहेत. बीएसएफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समारंभ […]Read More
रमाबाई नगर पुनर्विकासासाठी एमएमआरडीएला १५०० कोटींचे कर्ज मुंबई दि २० — मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) समावेशक गृहनिर्माण आणि शाश्वत नागरी पायाभूत सुविधांसाठीच्या आपल्या प्रयत्नांना मोठे यश मिळवले आहे. घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर पुनर्विकासासाठी बँक ऑफ महाराष्ट्रकडून ₹१५०० कोटींचा कर्जपुरवठा मिळवण्यात आला आहे. हा एमएमआरडीएचा पहिलाच थेट झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प […]Read More
मुंबई, दि 20:-विविध माथाडी मंडळातील नोंदीत कामगारांच्या राज्य स्तरावरील धोरणात्मक प्रश्नासंदर्भात राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचेसमोर संबंधितांची माथाडी व सुरक्षा रक्षक कायदा बचाव कृती समितीबरोबर संयुक्त बैठक लावण्याचा प्रयत्न करण्याचे आणि माथाडी कामगारांचे माथाडी मंडळाच्या अखता-यातील दैनंदिन प्रलंबित प्रश्न संबंधित माथाडी मंडळाकडे सादर केल्यानंतर त्याची एक महिन्याच्या आंत सोडवणुक करण्याचा व माथाडी बोर्डाच्या अधिका-यांची […]Read More
मुंबई प्रतिनिधी : रायगड समजावून घ्यावा तो राजू देसाई यांच्या कडूनच, अशा शब्दांत सत्तरीतल्या शिवप्रेमींनी शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांच्या कार्याचा गौरव केला. मल्ल्या-वराडकर फ्रेंड्स क्लबच्या ६० ते ८० वयोगटातील ज्येष्ठ सभासदांनी रायगड अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांच्यासोबत किल्ले रायगड भ्रमंती केली. भर उन्हात असंख्य ज्येष्ठ नागरिकांनी राजू देसाई यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज […]Read More
वाशीम दि २०:– वाशीम जिल्ह्यातील मानोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत १५ मे रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी गौरव पवार यांचं भुईमुगाचं पीक संपूर्णपणे वाहून गेलं. या संकटसमयी पीक वाचवण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र काही क्षणांतच संपूर्ण माल पावसाच्या प्रवाहात गेला. गौरव पवार यांच्या या प्रयत्नांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. […]Read More
जालना दि २० : (अनंत साळी)जालना तालुक्यातील कडवंची आणि मंदापूर या गावांची ओळख मराठवाड्यातील द्राक्षाचे हब म्हणून झालेली. परंतु गेल्या 3/4 वर्षात पाण्याची कमतरता,अवकाळी मुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले गेले.कित्येकांनी द्राक्षांच्या बागांवर रोटाव्हेटर फिरवले,कित्येकांनी कुऱ्हाडीने द्राक्षांचे वेल तोडून टाकले. नंदापूर येथील वनस्पती शास्त्रात M.sc झालेल्या भरत उबाळे यांच्या वडिलांचं वय झालेलं असल्याने पारंपरिक शेतीची […]Read More
ठाणे दि २०– भाईंदर रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृह ,शौचालय सुस्थितीत नसल्याने शिवसेना खासदार नरेश म्हस्के भडकले; रेल्वेचे DRM पंकज सिंग यांना फोन लावत त्यांनी केली त्यांची कानउघाडणी…Read More
सिल्व्हासा प्रतिनिधी ~ दीव दमण आणि दादरा नगर हवेली हा केंद्र शासित प्रदेश असून येथे दोन लोकसभा मतदार संघ आहेत.महाराष्ट्र आणि गुजरात लगत असणारा हे सुंदर पर्यटन स्थळ आहे.येथे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संघटन मजबूत बनवावे.जनतेची कामे करून जनतेचा विश्वास संपादन करावा.सर्व जाती धर्मियांना सोबत घेऊन रिपब्लिकन पक्षाचे संघटन मजबूत केल्यास पुढील लोकसभा निवडणुकीत येथून रिपब्लिकन […]Read More
मुंबई, दि. २० : – भारताची विज्ञानाधिष्ठीत प्रतिमा उजळवणारा आणि खगोल शास्त्रातील महत्ता सिद्ध करणारा महान वैज्ञानिक सुपूत्र काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशी शोकभावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्भविभूषण, महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली आहे. डॉ. नारळीकर यांच्या निधनाने भारतीय खगोलशास्त्राचा अध्वर्यू निमाला, असे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस […]Read More
मुंबई दि २०:– राज्याच्या राजकारणात मोठी हालचाल झाली असून काल रात्री झालेल्या मोठ्या राजकीय खेळीनंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज सकाळी 10 वाजता राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली. महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भुजबळ नाराज होते, मात्र आता त्यांची नाराजी दूर करत त्यांना पुन्हा मंत्रिपद देण्यात आले आहे , यानिमित्ताने ओबीसी वर्गाला खुश करण्यासाठी […]Read More