Month: May 2025

विज्ञान

नागपूरात सूर्याभोवती अद्भुत नजारा …

नागपूर, दि. २२ : नागपूरच्या आकाशात काल नागपूरकरांनी सुर्याभोवताली मोठे रिंगण बघितले. ढगाळ वातावरण असल्यामुळे हे दृश्य पाहताना सूर्याच्या प्रखर किरणांचा कसलाही त्रास झाला नाही. ज्याप्रमाणे आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसून येते, अगदी त्याचप्रमाणे कधीकधी सूर्याच्या भोवताली वर्तुळाकार तेजस्वी कडे निर्माण होते. ग्रामीण भाषेत याला चंद्राप्रमाणे सूर्याला खळे पडणे म्हणतात. खगोलीय भाषेत याला सोलर हॅलो म्हटले […]Read More

विदर्भ

अवकाळी पावसामुळे भुईमुग पिकाचे नुकसान…

बुलडाणा दि २२ — सध्या भुईमूग काढणीला वेग आलेला आहे, आणि अशातच गेल्या दहा-बारा दिवसापासून बुलडाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत आहे, त्यामुळे भुईमूग काढण्यासाठी शेतकऱ्याची तारांबळ उडत आहे. अनेक शेतकऱ्यांची शेंग भिजली आहे, आधीच वातावरणातील बदलामुळे उत्पन्नात मोठी घट झाली आहे, आणि आता हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने पुन्हा एकदा हिराऊन घेतल्याने शेतकरी हवालदिल […]Read More

मराठवाडा

अवकाळी पावसामुळे नदीला आला पूर…

जालना दि २२– अवकाळी पावसामुळे जालन्याच्या हसणाबाद येथील गिरजा नदीला पूर आला आहे. भोकरदन तालुक्यातील हसणाबाद येथील गणेशनगर, खडकी, बोरगाव, खडक सिवरसगाव यासह परिसरात जोरदार पावसाची हजेरी झाली. गिरजा नदीला पूर आल्याने गिरजा नदीकाठच्या गावांची पाण्याची समस्या झाली दूर झाली आहे. अवकाळी पावसामुळे जालन्याच्या हसणाबाद येथील गिरजा नदीला पूर आलाय. भोकरदन तालुक्यातील हसणाबाद येथील गणेशनगर, […]Read More

ट्रेण्डिंग

गणपतीच्या सणाला समुद्रमार्गे गाठता येणार कोकण

मुंबई, दि. २१ : मुंबई-गोवा महामार्ग वर्षानुवर्षे रखडल्यामुळे गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना दरवर्षीच त्रास सहन करावा लागतो. समुद्रमार्गे प्रवासाची सोय होणार असल्याने आता हा प्रवास काहीसा सुखद होणार आहे. मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेत गणपतीत समुद्र मार्गे प्रवास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे आता मुंबईतून साडेचार तासांत मालवण, […]Read More

पर्यावरण

21 ते 24 मे दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई, दि. २१ : पुढील काही दिवसात राज्यात काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कर्नाटक किनारपट्टीजवळ पूर्व-मध्य अरबी समुद्रात तयार होणाऱ्या संभाव्य चक्रीवादळामुळे , महाराष्ट्रातील काही भागांमध्ये 21 ते 24 मे दरम्यान जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस आणि गडगडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी काल सायंकाळी याबाबत एक […]Read More

मनोरंजन

या दिवशी प्रदर्शित होणार रितेश देशमुख ‘राजा शिवाजी’

मुंबई, दि. २१ : रितेश देशमुखचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाचा पहिला लुक समोर आला आहे. या सिनेमाचं मोशन पोस्टर नुकतंच शेअर करण्यात आलं आहे. हा चित्रपट १ मे २०२६ रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर जगभरात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या सहा भाषा आणि त्याचबरोबर जगभरात देखील […]Read More

पर्यटन

ऑल-इन-वन रेल्वे अ‍ॅप – Swarail

मुंबई, दि. २१ : IRCTC एक नवीन ऑल-इन-वन रेल्वे अ‍ॅप विकसित केले आहे. ‘सुपरअ‍ॅप’ म्हणून ओळखले जाणारे Swarail आयआरसीटीसी द्वारे ऑफर केलेल्या जवळजवळ सर्व सेवा एकाच, आधुनिक इंटरफेस अंतर्गत एकत्रित करते. हे अ‍ॅप आता गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर दोन्हीवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. जरी ते सध्या बीटामध्ये असले तरी, वापरकर्ते त्यांच्या विद्यमान […]Read More

ट्रेण्डिंग

फक्त 200 रुपयांत होणार जमिनीची हिस्सेवाटप मोजणी

मुंबई, दि. २१ : शेतीची, जमीनीच्या हिस्सेवाटप मोजणी शुल्कात मोठी कपात करण्यात आली असून आता राज्यातील जमिनींची हिस्सेवाटप मोजणी अवघ्या 200 रुपयांमध्ये होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. पूर्वी 1000 ते 4000 रुपये प्रति हिस्सा असे आकारण्यात येणारे शुल्क आता अवघ्या 200 रुपयावर करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना जमिनीची मोजणी कमी […]Read More

शिक्षण

11 वी प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी संकेतस्थळ ठप्प

मुंबई, दि. २१ : आज पासून ११ वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु होणे अपेक्षित होते. मात्र महाराष्ट्रशासनाची वेबसाईट बंद पडली आहे. आज ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरु होणार होते. परंतू सरकारची बेवसाईट अंडर कन्स्ट्रक्शन असल्याचा संदेश या वेबसाईटवर येत आहे त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना मन:स्तापाला सामोरे जावे लागले आहे. ऑनलाईन प्रवेशाची लिंक २८ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ […]Read More

राजकीय

या कारणामुळे वक्फ हा संविधानानुसार मूलभूत अधिकार नाही

नवी दिल्ली, दि. २१ : सर्वोच्च न्यायालयात आज वक्फ दुरुस्ती कायद्यावर सुनावणी पार पडली. यावेळी केंद्र सरकारकडून एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट करण्यात आला. सरकारने म्हटले की, ‘वक्फ, जी एक इस्लामिक संकल्पना आहे, ती इस्लामचा आवश्यक भाग नाही.’ म्हणून, संविधानानुसार तो मूलभूत अधिकार मानला जाऊ शकत नाही. वक्फ (दुरुस्ती) कायदा, २०२५च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांना […]Read More