मुंबई, दि. २५ : अखेर मान्सून केरळात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने यासंदर्भात घोषणा केली आहे. यंदा लवकरच मान्सून दाखल होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. २४ तासात मान्सून केरळात दाखल होणार असल्याचं अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला जात होता. मात्र त्यापूर्वीच मान्सूनने केरळात हजेरी लावली आहे. यापूर्वी २००९ आणि २००१ मध्ये मान्सून […]Read More
गडचिरोली दि २५:– स्वातंत्र्यानंतर तब्बल ७८ वर्षांनी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम कटेझरी गावात एसटी बसचा पहिला प्रवास झाला. गडचिरोली पोलिस दलाच्या प्रयत्नातून आणि राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्याने ही ऐतिहासिक सेवा सुरू झाली. गावात बस येताच नागरिकांनी वाजतगाजत स्वागत केलं आणि गावात उत्सवाचं वातावरण पाहायला मिळालं. गडचिरोली जिल्ह्यातील कटेझरी गावात, जिथे इतिहास घडला आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इथं […]Read More
चंद्रपूर दि २४ :– चंद्रपूरात ताडाळी एमआयडीसी परिसरातील २०० केव्ही वाहिनीतून जादा वीज मिळविण्यासाठी एका कंपनीने जेसीबी मशीनद्वारे खोदकाम केले. या खोदकामात महावितरणच्या ३३ केव्ही केबलचे प्रचंड नुकसान केले. यामुळे वीजपुरवठा बंद होऊन एमआयडीसीतील उद्योग ठप्प झाले. उद्योगांचे कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झाले. महावितरणलाही २२ लाखांचा फटका बसल्याने कंपनीला नोटीस बजावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एमआयडीसीमध्ये […]Read More
मुंबई प्रतिनिधी शिवसेना ऊबाठाच्या फोर्ट येथील माजी नगरसेविका सुजाता सानप यांनी नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुक्तगिरी बंगला येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना कुलाबा विधानसभा संघटक गणेश सानप ह्यांनी देखील प्रवेश केला. आमच्या पक्षात आमची घुसमट होत होती. तसेच आम्हाला कुठे तरी न्याय मिळत नसल्याने आम्ही हा निर्णय घेतला असल्याची […]Read More
लातूर दि २४:– लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी गेल्या आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे. या अवकाळी पावसाचा फळबागांना आणि पालेभाज्यांना तडाखा बसलाय. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील माकणी थोर येथील एका शेतकऱ्याच्या तीन एकर शेतातील टरबूज पिकाचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. तसेच शिरुर अनंतपाळ येथील एका शेतकऱ्याच्या तीन एकरातील कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. रेणापूर […]Read More
मुंबई, दि. २४ : भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी युवा सलामीवीर शुबमन गिल याची नियुक्ती करण्यात आली आहे. BCCI निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे. टीम इंडिया जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. मात्र त्याआधी कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. आगरकर यांनी शुबमन गिल याचं कर्णधार […]Read More
सिंधुदुर्ग दि २३– पश्चिम किनाऱ्यावरील अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पूर्वमध्य अरबी समुद्र आणि लगतच्या ईशान्य अरबी समुद्रावर, कोकण-गोवा किनाऱ्यावर आणि त्याच्या बाहेर ४०-५० किमी प्रतितास ते ६० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहत आहेत. २४ आणि २५ मे रोजी पूर्वमध्य अरबी समुद्र आणि कोकण, गोवा आणि लगतच्या दक्षिण गुजरात किनाऱ्यावर ४५-५५ किमी […]Read More
मुंबई, दि. २३ :- आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींच्या दुरुस्तीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्वसन मंडळ (म्हाडा) यांना उद्देशून पाठवलेल्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या पत्राद्वारे मंत्री लोढा यांनी म्हाडाकडे मागणी केली होती की, उपकर प्राप्त […]Read More
उत्तर प्रदेश, दि. २३ : सर्वजातीय नायक विशाल सामूहिक कन्या विवाह महायज्ञ आज संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य स्वरूपात पार पडला. जैतपूर (औरैया) येथील हनुमान धाम, साहब नगर, उत्तर प्रदेश येथे जन संघर्ष मंचच्या मार्गदर्शनाखाली सहावा सर्वजातीय नायक विशाल सामूहिक कन्या विवाह महायज्ञ आज 23 मे 2025 रोजी भव्य व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. […]Read More
नाशिक, दि. 23:– नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक यांची सुरक्षितता आणि त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोईसुविधांसाठी मानदंड म्हणून ओळखला जाईल, अशा पद्धतीने नियोजन करावे. गर्दीचे व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधा निर्माण करताना या बाबींकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना राज्याच्या विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालय येथील सभागृहात उपसभापती […]Read More