Month: May 2025

राजकीय

जोगेश्वरी गुंफा प्रतिबंधित क्षेत्र रखडलेल्या पुनर्विकासाला चालना द्या

मुंबई दि २७:– मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या जोगेश्वरी गुंफा येथील गेली १८ वर्ष रखडलेला जयंत चाळ व जमुना चाळीच्या पुनर्विकासाला चालना देऊन बेघर कुटुंबाना लवकरात लवकर दिलासा द्यावा, असे पत्र उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे. यासाठी संबंधित यंत्रणे बरोबर […]Read More

राजकीय

नुकसानग्रस्त शेतक-यांना एकरी २० हजार, हेक्टरी ५० हजारांचे अनुदान द्या

मुंबई, दि. २७ —राज्यातील शेतकरी संकटाचा सामना करत असतानाच मुसळधार पावसाने पुन्हा त्याला संकटात टाकले आहे. या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पिकही वाहून गेले आहे. निसर्ग लहरी झाला असून राज्यातील फडणविसांचे सुलतानी सरकार शेतकरी व जनतेच्या मुळावर उठले आहे. संकटातील शेतकऱ्याला मदतीची गरज असून सरकारने पंचनाम्याचे सरकारी सोपस्कर बाजूला ठेवून नुकसानग्रस्तांना […]Read More

राजकीय

वाढवण प्रकल्पात रोजगारांच्या दृष्टीने कौशल्य विकास कार्यक्रम तयार करा

मुंबई, दि. २७ – राज्यात वाढवण सारखा मोठा बंदर प्रकल्प तयार होत आहे. या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहेत. याचा सर्वात पहिला फायदा किनारपट्टीच्या जिल्ह्यांना होणार असून या ठिकाणी लागणाऱ्या कुशल कामगार वर्गासाठीचे प्रशिक्षण आतापासूनच सुरू करणे गरजेचे असून त्या दृष्टीने कौशल्य विकास प्रशिक्षणाचा कार्यक्रम तयार करण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश […]Read More

सांस्कृतिक

स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानने स्वीकारला राज्य प्रेरणागीत पुरस्कार

मुंबई, दि. २७ :– छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने राज्य शासनाकडून प्रथमच राज्य प्रेरणागीत पुरस्कार घोषित झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण “वर्षा” या शासकीय निवासस्थानी करण्यात आले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित “अनादि मी.. अनंत मी…” या गीताकरिता राज्य शासनाच्या […]Read More

मराठवाडा

महामार्ग दुभाजकावर धडकलेली गाडी बाहेर काढताना सहा जणांचा मृत्यू

बीड दि २७– रविवारी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर गढी येथील कारखान्यासमोर गेवराई येथील दीपक आतकरे यांच्या मुलाचा एक्स यू व्ही वाहन डिव्हायडरवर आदळून किरकोळ अपघात झाला होता. डिव्हायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी आतकरे आणि त्यांचे काही सहकारी घटनास्थळी आले असता, अचानक भरधाव वेगात आलेल्या आयशर ट्रकने त्यांना जबर धडक […]Read More

शिक्षण

११ वी प्रवेश, पहिल्या दिवशी २ लाख ५८ हजार ८८७

मुंबई, दि. २६ – इयत्ता ११वी (FYJC) प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ अंतर्गत आज दिनांक २६ मे २०२५, सकाळी १० वाजता प्रवेश प्रक्रियेकरिता ऑनलाईन नोंदणी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून आज पहिल्या दिवशी २ लाख ५८ हजार ८८७ विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती शिक्षण संचालक तथा अध्यक्ष, राज्यस्तर प्रवेश संनियंत्रण समिती […]Read More

ट्रेण्डिंग

राज्याचे नवीन EV धोरण जाहीर

मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र सरकारने नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 (Electric Vehicle (EV) Policy 2025) अधिकृतपणे जाहीर केले आहे. या धोरणाचा उद्देश राज्यात इलेक्ट्रिक मोबिलिटी वाढवण्याचा असून, 2030 पर्यंत सर्व नवीन वाहन नोंदणीत 30% इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) समावेश करण्याचं मोठं लक्ष्य यामध्ये निश्चित करण्यात आलं आहे. धोरणानुसार, वेगवेगळ्या वाहन प्रकारांसाठी विशिष्ट टक्केवारी ठरवण्यात आली […]Read More

ट्रेण्डिंग

रामदास आठवले यांनी घेतली दिवंगत वैष्णवी कुटुंबीयांची भेट

मुंबई, दि 26रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिवंगत वैष्णवी यांच्या माहेरकडील कुटुंबीयांची कस्पटे वस्ती येथे सांत्वनपर भेट घेतली. वैष्णवी यांची आत्महत्या ही आत्महत्या बसून तिच्या सासरच्या लोकांनी केलेली हत्या आहे.त्यामुळे वैष्णवी ला न्याय देण्यासाठी आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली.यावेळी दिवंगत वैष्णवी यांचे माता […]Read More

Uncategorized

उल्हास नदीने ओलंडली धोक्याची पातळी, १२ हजार नागरीकांना हलवणार सुरक्षित

कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे कल्याण, बदलापूरमध्ये तब्बल 12 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. अवघ्या चार तासात बदलापुरात 160 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. उल्हास नदीने इशारा पातळी गाठल्यामुळे नगरपालिका प्रशासनाने 100 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. तसंच पूरस्थिती निर्माण झाल्यास 12 हजार […]Read More

विज्ञान

Bharat Forecasting System अचूक हवामान अंदाज प्रणाली सुरू

देशात हवामानाचा अंदाज अधिक अचूकपणे वर्तवण्यासाठी सरकारने एक नवीन प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीचे नाव ‘भारत फोरकास्टिंग सिस्टीम’ (Bharat Forecasting System) आहे. ही जगातील सर्वात आधुनिक प्रणाली आहे. या प्रणालीमुळे स्थानिक पातळीवरील हवामानाचा अंदाजही अचूकपणे वर्तवता येणार आहे. शास्त्रज्ञ पार्थसारथी मुखोपाध्याय यांच्यासह अनेक संशोधकांनी ही प्रणाली विकसित केली आहे. यासाठी ‘अर्का’ नावाचे नवीन सुपरकॉम्प्युटर […]Read More