ICSE बोर्डाने दहावीचा निकाल मंगळवारी, ३० एप्रिलला जाहीर केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची मुलगी दिविजा दहावीची परिक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. . दिविजाने 92 टक्के गुण मिळवले आहेत. अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही बातमी सर्वांसोबत शेअर केली. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही बातमी शेअर करताना अमृता यांनी वर्षा बंगल्यावर […]Read More
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे नुकतेच निवृत्त झाले आहेत. त्यामुळे देवेन भारती यांची पोलिस आयुक्तपदी मंगळवार ३० एप्रिलला नियुक्ती करण्यात आली आहे. देवेन भारती यांनी मुंबई व परिसरात अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. नवीन आयुक्तांच्या निवडीसाठी अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती. यात देवेन भारती यांचे नाव आघाडीवर होते. आज त्यांनी पदभार […]Read More
नवी दिल्ली, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने आज कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्सच्या बैठकीत जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची घोषणा केली असून, यामुळे देशभरात चर्चेला उधाण आले आहे. १९४७ नंतर प्रथमच जातनिहाय जनगणना मुख्य जनगणनेत समाविष्ट केली जाणार आहे. भारतात शेवटची जातनिहाय जनगणना […]Read More
महाराष्ट्र राज्याने जहाज बांधणी, दुरुस्ती आणि पुनर्वापर धोरण मंजूर केले आहे, ज्यामुळे राज्याचा सागरी उद्योगात मोठा वाटा उचलण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जगभरातील जहाज क्षेत्राशी संबंधित उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी डिसेंबर २०२५ पर्यंत समिटचे आयोजन करण्यात येईल, असे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी […]Read More
प्रतिनिधीनवी दिल्ली, दि.30 : महाराष्ट्र राज्याचा 66 वा स्थापना दिवस गुरूवारी 1 मे रोजी साजरा होणार आहे या निमित्ताने राजधानी दिल्लीत विविध कार्यक्रम साजरे करण्यात येत आहे. कस्तुरबा गांधी मार्ग आणि कोपरनिक्स मार्गावरील महाराष्ट्र सदनांमध्ये सकाळी निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांचा हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न होईल. दिल्लीतील उपराज्यपाल कार्यालयातर्फे सायंकाळी महाराष्ट्र आणि गुजरात […]Read More
जालना दि ३०:– मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा चलो मुंबईचा नारा दिला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक झाले असून त्यांनी पुन्हा एकदा मुंबईला जाण्याची घोषणा केली. 28 ऑगस्टला जालन्याच्या अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे मराठा समाजासह मुंबईच्या दिशेने प्रस्थान करतील. तर 29 ऑगस्ट रोजी मुंबईत दाखल झाल्यानंतर आझाद मैदान किंवा मंत्रालयासमोर जरांगे आपल्या […]Read More
चंद्रपूर दि ३०:–चंद्रपूर शहाराजवळून वाहणाऱ्या इरई नदीचे पुनरुज्जीवन आणि खोलीकरण कामाला वेग आला असून हे काम ४५ दिवस चालणार आहे. इरई नदीचे खोलीकरण अभियान या कामासाठी जिल्हा प्रशासनाने 17 कोटींचा निधी प्रस्तावित केला आहे आणि या टप्प्यात जवळजवळ सहा किलोमीटर नदी पात्रातील 1400 सहस्त्र घनमीटर गाळ आणि माती काढण्यात येणार आहे . या खोलीकरणामुळे इरई […]Read More
पहलगाम हल्ल्यांनंतर हजारो पाकिस्तांनी नागरिकांना शोधून परत पाठवले जात आहे. मात्र तीन वर्षांपूर्वी नेपाळमार्गे भारतात बेकायदेशी प्रवेश करणाऱ्या पाकिस्तानी सीमा हैदरला अजूनही भारतात राहण्याची परवानगी कशी देण्यात आली आहे, याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. पाकिस्तानी नागरिक सीमा हैदर सध्या ग्रेटर नोएडा येथे राहत आहे. तिचा बॉयफ्रेंड सचिन मीनाशी लग्न केल्यानंतर ती सीमा सचिन मीना झाली […]Read More
मार्क कार्नी हे कॅनडाचे नवे पंतप्रधान म्हणून निवडून आले आहेत. लिबरल पक्षाने सलग चौथ्यांदा सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवला आहे. कार्नी यांनी अमेरिकेच्या व्यापार युद्धाचा सामना करत राष्ट्रीयत्वाची भावना जागृत केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कॅनडाने आर्थिक संकटातून सावरण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्नी यांचे अभिनंदन केले आहे. मोदी म्हणाले, “आमची भागीदारी मजबूत […]Read More
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने (ASI) महाराष्ट्रातील ३८९ संरक्षित स्मारकांमध्ये धार्मिक कार्यक्रम आणि प्री-वेडिंग शूटिंगवर बंदी लागू केली आहे. या निर्णयाचा मुख्य उद्देश या ऐतिहासिक स्थळांचे पवित्र्य व ऐतिहासिक महत्त्व जपणे हा आहे. या निर्णयानुसार, कोणताही व्यक्ती किंवा गट धार्मिक विधी किंवा लग्नाच्या आधीचे छायाचित्रिकरण किंवा व्हिडिओ शूट करण्यासाठी आता परवानगीशिवाय स्मारकांच्या परिसराचा वापर करू शकणार नाही. […]Read More