नवी दिल्ली, 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीयांवर अमानवीय अत्याचार करून देशाला गुलाम बनविणारे इंग्रज आणि मोगलांच्या स्मारकांना नष्ट करण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी बुधवारी संसदेत केली.ठाण्याहून शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूर हत्या करणा—या औरंगजेबाची कबरेचे ऐतिहासीक वारसा म्हणून जतन केले जात आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या 3691 ऐतिहासीक […]Read More
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील गरजू नागरिकांसह सीमा भागातील नागरिकांना आरोग्य विषयक समस्यांमध्ये मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कक्षाच्या माध्यमातून सीमावर्ती भागातील गावांना सातत्याने आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. ही मदत अधिक सुलभरित्या कशी पोहोचवता येईल यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री सहाय्यता […]Read More
वाशीम, दि १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीमच्या मोक्षधाम स्मशानभूमीत यंदाही दारू, गुटखा आणि प्लास्टिकच्या होळीने समाजप्रबोधनाचा संदेश देण्यात आला. संकल्प मल्टिपर्पज फाउंडेशनतर्फे सलग १९ व्या वर्षी ‘स्मशान होलिकोत्सव’ साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत केवळ होळी पेटवली गेली नाही, तर दोन तासांचे स्वच्छता अभियान राबवून स्मशानभूमीही स्वच्छ करण्यात आली.यावेळी गुटखा, सिगारेट, तंबाखू, दारू, प्लास्टिक पिशव्या […]Read More
येत्या आठवड्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपणार आहेत. निकाल लवकर लावण्यासाठी बोर्डाकडून हालचाली सुरू आहे. 15 मेपर्यंत निकाल जाहीर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यासाठी उत्तरपत्रिकांच्या तपासणीचं काम वेगानं सुरू आहे. दरम्यान, मुंबईच्या विरारमध्ये 12 वीच्या उत्तरपत्रिका जळाल्याची घटना समोर आली आहे. १२वी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी घेऊन आलेल्या शिक्षिकेच्या घरात उत्तर पत्रिकांना आग लागली. […]Read More
पुण्यातील १८३० भोंग्यांचं सर्वेक्षण होणार आहे. पुणे शहरामध्ये सर्वधर्मीय धार्मिक स्थळांवर हे भोंगे असल्याची नोंद पोलीसांकडे आहे. सर्वेक्षणादरम्यान अनधिकृत भोंग्यांची माहिती घेण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी ठाण्यांना दिलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आदेशाचं पालन करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.राज्य शासनाच्या आदेशानुसार दिवसा 55 डेसिबल, तर संध्याकाळी 45 डेसिबल आवाजाची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. आवाजाच्या […]Read More
होळीनिमित्त मुंबईतील चाकरमनी कोकणात जायला निघाले आहे. रस्तेमार्गे जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव येथे वाहतूक कोंडी झाल्याने गावी जाणाऱ्यांचा वेग मंदावला आहे.Read More
अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर यांना परत आणण्यासाठी नासा अथक प्रयत्न करत आहे. त्यासाठी राबवण्यात येणाऱ्या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. बुधवारी नासाने स्पेसएक्स क्रू 10 मोहिम लाँचिंगच्या अवघे काही तास आधी रद्द केल्याची घोषणा केली. दोन्ही अंतराळविरांच्या ठिकाणी नवी टीम पाठवण्याचं ठरवलं होतं. पण लाँचिंगच्या चार तास आधी इंजिनिअर्सना रॉकेटच्या हायड्रोलिक सिस्टिममध्ये […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अरबी समुद्रात सिंधुदुर्ग (Sindhudurg) आणि पालघर (Palghar) जिल्ह्याच्या सागरी कक्षेत नवे खनिज तेल साठे सापडले आहेत. पालघरमधील डहाणूच्या समुद्रात 5338 आणि सिंधुदुर्गजवळील मालवण समुद्रात 13 हजार 131 चौरस किमी क्षेत्रफळावर हे तेलसाठे आहेत. त्या ठिकाणी केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार आहेत. अरबी समुद्रात 8 वर्षांपासून हे […]Read More
रत्नागिरी, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : होळीनिमित्त कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण मुंबई – गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यची दुसरी लेन सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी एकाच बोगदातून वाहतूक सुरु होती. मात्र होळी निमित्त महामार्गावर होणारी वाहनांची गर्दी पाहता दुसरी लेन तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या […]Read More
मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सुंदर समुद्रकिनारे, निळसर पाणी आणि निसर्गरम्य वातावरण यामुळे मॉरिशस हे पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे. दक्षिण आफ्रिकेच्या पूर्वेस असलेला हा लहानसा द्वीपसमूह पर्यटकांसाठी नंदनवनच आहे. प्रमुख आकर्षणे: ✅ बेल मारे बीच: मॉरिशसच्या सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांपैकी एक, येथे विविध वॉटर स्पोर्ट्स उपलब्ध आहेत.✅ ले मॉर्ने ब्रॅबंट: जागतिक वारसा स्थळ असलेले हे […]Read More