Month: March 2025

राजकीय

शेवटचा दंगलखोर सापडेपर्यंत कारवाई सुरूच राहील

नागपूर,‌दि २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सतरा मार्चला काही संघटनांनी महाल येथे औरंगजेबाचे प्रतिबंधात्मक कबर जाळली त्यावर कुराणची आयत होती असा काही जणांनी अपप्रचार केला आणि हिंसाचार, जाळपोळ केली. त्यांनतर नागपूर पोलिसांनी जे जे आवश्यक आहे त्या सर्व प्रकारचा प्रतिबंधात्मक उपाययोजना पोलीसांनी केलेल्या आहेत. दंगलखोरांचे सगळे cctv फुटेज पोलिसांकडे आले असून चित्रीकरणामध्ये जे जे लोक […]Read More

सांस्कृतिक

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार

पुणे, दि.२२ (एमएमसी न्यूज नेटवर्क): ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि देशाचे धोरणात्मक सुधारक डॉ. विजय केळकर यांना अर्थशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल २०२५ चा पुण्यभूषण पुरस्कार देण्याचा निर्णय ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने घेतला आहे. त्याचवेळी सीमेवर लढताना जखमी झालेल्या जवानांना आणि वीरमातेलाही गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सतीश देसाई […]Read More

महानगर

राष्ट्रवादी काँग्रेस साजरा करणार महाराष्ट्र महोत्सव…

मुंबई दि.२२ – संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला यंदा ६५ वर्षे पूर्ण होत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभरात ‘महाराष्ट्र महोत्सव’ साजरा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. शुक्रवारी प्रदेश कार्यालयात पक्षाच्या विविध फ्रंटल आणि सेल राज्यप्रमुखांची बैठक प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी घेतली तसेच पक्षाच्या प्रदेश फ्रंटल आणि सेलच्या राज्यप्रमुखांना महाराष्ट्र महोत्सवाचा […]Read More

खान्देश

अहिराणी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण…

जळगाव दि २२– जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे ३० आणि ३१ मार्च २०२५ रोजी अहिराणी साहित्य परिषदेतर्फे होणाऱ्या पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. याप्रसंगी, अमळनेर येथील अहिराणी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. डी . डी . पाटील, कार्याध्यक्ष प्रा. अशोक पवार, संयोजक प्रा. डॉ. लिलाधर पाटील, समन्वयक […]Read More

मराठवाडा

नाथवंशाचा वारकरी भूषण पुरस्कार महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांना

छ संभाजीनगर दि २२…. दक्षिण काशी श्रीक्षेत्र पैठण येथील संत एकनाथ महाराज संस्थांचा मानाचा वारकरी भूषण पुरस्कार बीडच्या महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांना प्रदान करण्यात आला. नाथ षष्ठीच्या औचित्याने हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.. शांतिब्रह्म श्रीएकनाथ महाराज मिशन पैठण, संचलित श्री एकनाथ संस्थानाधिपतीवै.ह.भ.प. भैय्यासाहेब महाराज पैठणकर वारकरी भुषण पुरस्कार प्रतिवर्षी देण्यात येतो.. यावर्षी संत […]Read More

Lifestyle

नागलीच्या साटोरी – पौष्टिक आणि पारंपरिक गोड पदार्थ

मुंबई, दि. २1 मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रीयन गोड पदार्थांमध्ये साटोरी ही एक पारंपरिक आणि पौष्टिक डिश मानली जाते. बहुतेकदा ती गव्हाच्या पिठापासून केली जाते, पण आज आपण नागलीच्या (रागी) साटोरीची खास रेसिपी पाहणार आहोत. नागलीमध्ये कॅल्शियम आणि फायबर जास्त प्रमाणात असते, त्यामुळे ही साटोरी आरोग्यासाठी उत्तम पर्याय आहे. साहित्य: कणकेसाठी: सरसावणीसाठी: कृती: १. साटोरीचे […]Read More

पर्यावरण

येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात तापमानाचा पारा ४० शी ओलांडू लागला असतानाच आता हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा अंदातज वर्तवण्यात येत आहे. IMDने दिलेल्या इशार्‍यानुसार पुढील दोन दिवस पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 48 तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये […]Read More

ट्रेण्डिंग

आग्र्यात साकारणार छत्रपती शिवरायांचं भव्य स्मारक

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आग्रा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतीच केली होती.अजित पवारांनी सादर केलेल्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्पातही या स्मारकासाठी तरतूद करण्यात आली आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्यासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला ३९५ वर्षे […]Read More

राजकीय

८ तासांत रद्द झाल्या महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या नियुक्त्या

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क ) : विचार आणि निर्णयांतील सुसूत्रते अभावी एकेकाळी संपूर्ण देशावर राज्य करणारा काॅँग्रेस पक्ष आता डबघाईला आला आहे. केंद्रीय नेतृत्त्व आणि स्थानिक नेतृत्त्व यांमधील विसंवाद वारंवार समोर येत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नव्याने करण्यात आलेल्या सर्व नियुक्त्या अखिल भारतीय युवक काँग्रेसने अवघ्या ८ तासांमध्ये रद्द केल्या आहेत. राज्य युवक […]Read More

आरोग्य

लवकरच हटवण्यात येणार दादरचा कबुतरखाना

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई शहरामध्ये कबुतरांच्या अतिरिक्त प्रमाणात वाढत्या संख्येमुळे नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहरातील ठिकठिकाणी कबुतरांना मुबलक प्रमाणात धान्य खाऊ घातले जात असल्याने कबुतरांचा वावर वाढत आहे. यातीव मुख्य ठिकाण म्हणजे दादर सारख्या गजबजलेल्या ठिकाणचा कुबुतर खाना. नागरिकांच्या असंख्य तक्रारींनंतर आता पालिकेकडून हा कबुतरखाना हटवण्यात येणार आहे. […]Read More