Month: October 2024

पश्चिम महाराष्ट्र

पुण्यात सहा वर्षांच्या चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक

पुण्यात चालत्या स्कूलबसमध्ये बस चालकाने दोन अल्पवयीन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटेनमुळे पुणेकरांनी संताप व्यक्त केला. पुण्यातील वानवडी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी आता वानवडी पोलिसांनी व्हॅन चालकाला अटक केली आहे. पुणे पोलिसांनी संजय रेड्डी या आरोपीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) […]Read More

ट्रेण्डिंग

अटल सेतूवरून माटुंग्यातील व्यापाऱ्याची आत्महत्या

अटल सेतूवरून उडी मारत जीव देण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. बुधवारी आणखी एका व्यावसायिकाने समुद्रात उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आलं आहे. फिलिप हितेश शाह असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे. बुधवारी पहाटे या व्यावसायिकाने अटल सेतूवरुन उडी मारून आपले जीवन संपवले. फिलिप यांनी आपली कार पुलावर थांबवली आणि समुद्रात उडी घेतली. नवी मुंबई पोलिसांनी त्यांचा […]Read More

गॅलरी

तुळजापूर इथे आज घटस्थापना

धाराशिव, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची सुरुवात आज घटस्थापनेने होत आहे. तत्पूर्वी आज पहाटे देवीची मंचकी निद्रा संपून देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. या नवरात्र महोत्सवात विविध अलंकार महापूजा मांडण्यात येणार असून यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम श्री तुळजाभवानी मंदिरात होणार आहेत . दुपारी बारा वाजता तुळजाभवानी […]Read More

ट्रेण्डिंग

CRPF च्या इतिहासात प्रथमच या पदांवरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती

नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय सैन्य दलाच्या बरोबरीने देश रक्षणाचे काम करणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) आपल्या 85 वर्षांच्या इतिहासात प्रथमच सफाई कामगार आणि शिपाई यांना पदोन्नती दिली आहे. सोमवारी, दिल्लीतील सीआरपीएफ मुख्यालयासह अनेक सीआरपीएफ कार्यालयांमध्ये समारंभ आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये 217 कर्मचाऱ्यांना नवीन पदे देण्यात आली. CRPF मध्ये 3.25 […]Read More

Lifestyle

नवरात्री मध्ये व्रतासाठी सर्वोत्तम आहे कुट्टू डोसा

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नवरात्रोत्सव सुरू आहे. नवरात्री आणि पूजेदरम्यान मोठ्या संख्येने लोक 9 दिवस उपवास करतात. उपवास दरम्यान, लोकांना निरोगी पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून त्यांचे आरोग्य चांगले राहील. अनेकदा लोक उपवासाच्या वेळी खूप तळलेले अन्न खातात, ज्यामुळे त्यांचे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत, योग्य पदार्थ तयार करणे महत्वाचे आहे. जर […]Read More

पर्यटन

वीकेंड गेटवेजसाठी एक उत्तम पर्याय, अराकू व्हॅली

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुम्ही विशाखापट्टणममध्ये किंवा आसपास असाल तर तुम्ही अराकू व्हॅलीला भेट दिली पाहिजे. पूर्व घाटाच्या टेकड्यांवर असलेले हे दुर्गम ठिकाण वीकेंड गेटवेजसाठी एक उत्तम पर्याय आहे. भव्य पर्वत, हिरवेगार परिसर, धबधबे आणि आल्हाददायक हवामान यामुळे हे शहर नैसर्गिक वातावरणात शांततापूर्ण सुट्ट्यांवर प्रेम करणाऱ्यांसाठी उत्तम यजमान आहे. अराकू व्हॅलीमध्ये अनेक […]Read More

कोकण

कोकणातील हे गाव ठरलं देशातील सर्वोत्तम पर्यटक गाव

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शाश्वत पर्यटनाला चालना देण्याच्या आणि स्थानिक पर्यावरण-संस्कृती जतन करण्याच्या गावाच्या प्रयत्नांसाठी हा पुरस्कार दिला जातो. त्यात रत्नागिरीतल्या कर्दे गावाने बाजी मारली आहे.देशातल्या 30 राज्यांतील 991 गावांपैकी रत्नागिरीतील कर्दे गावाने सर्वोत्कृष्ट कृषी-पर्यटन पुरस्कार पटकावला आहे. स्वच्छ समुद्रकिनारे, नयनरम्य परिसर, पांढरी वाळू यामुळे कर्दे गाव पर्यटकांचं विशेष आकर्षण आहे. हा […]Read More

देश विदेश

बुलडोझर कारवाईवरील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश

नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बुलडोझरद्वारे अतिक्रमण बांधकामांवर केल्या जाणाऱ्या कारवाईबाबत विरोधी पक्षांकडून केंद्र सरकार आणि भाजप सत्तेत असलेली राज्य सरकारांवर टिका केली जाते. या कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाने आता महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. विविध गुन्ह्यात गुन्हेगार असलेल्यांच्या घरावर बुलडोझर कारवाई केली जात असल्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती, या याचिकेवर सुनावणी […]Read More

ट्रेण्डिंग

सहा महिन्यांत इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत 25% वाढ

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील नागरिक इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे. सप्टेंबरमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत वार्षिक 25% वाढ झाली आहे. एकूण ईव्ही नोंदणी (सर्व विभागांसह) 1.49 लाख होती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 1.19 लाख ईव्हीची नोंदणी झाली होती. यंदा हा आकडा 1.47 लाख होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत […]Read More

राजकीय

अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची खुद्द राज्य सरकारच करणार चौकशी

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बदलापूरातील लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणी राज्य सरकारनं चौकशीसाठी न्यायिक आयोग स्थापन केला आहे. निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील या आयोगानं तीन महिन्यात अहवाल सादर करावा, असे निर्देश सरकारनं दिले आहेत. आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणी मुंबईतील वकील घनश्याम उपाध्याय […]Read More