मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लागणारे जिन्नस: ताजी कोवळी भेंडी पाव किलो, भाजलेल्या धन्या-जिर्याची पूड एक टी स्पून. गरम मसाला एक टीस्पून, मीठ चवीनुसार, मूठ भर काजू, एक मध्यम कांदा( लाल – भारतातला) हिरवी मिरची दोन- तीन , फोडणीस तेल, हळद, हिंग जिरे व मोहरी, बारीक चिरलेली कोथिंबीर वरून पेरायला. क्रमवार पाककृती: भेंड्या […]Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील दहा नवीन मेडिकल कॉलेजांचे उद्घाटन होणार आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे राज्यातील आरोग्यसेवा प्रणाली अधिक सक्षम होईल. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध होतील. या नवीन कॉलेजमुळे वैद्यकीय मनुष्यबळाची कमतरता भरून निघेल आणि लोकांना चांगल्या दर्जाची आरोग्यसेवा मिळेल. स्थानिक पातळीवर वैद्यकीय सुविधा सुधारून, रुग्णांना मोठ्या शहरांमध्ये […]Read More
२२ पाकिस्तानी नागरिक बनावट कागदपत्रे बनवून राहायत होते, असा धक्कादायक खुलासा झालाय. या प्रकरणी बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्याला कर्नाटकपोलिसांनी बंगळुरु येथून ताब्यात घेतलंय.या प्रकारामुळे देशाच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. बनावट ओळखपत्रे तयार करणाऱ्या गटाचाही शोध घेतला जात आहे. कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन करून भारतात प्रवेश करणे आणि वास्तव्य करणे हे देशाच्या सुरक्षेला धोका […]Read More
अलिबाग, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नेरळ – माथेरान मार्गावर माथेरानची मिनी ट्रेन १५ ऑक्टोबरपासून पुन्हा धावणार आहे. नेरळ – माथेरान मार्गावर रुळावर येणारे पाणी थांबविण्यासाठी येथील वाहणाऱ्या मार्गावर बांध घालण्यात येत आहेत. पावसाळ्यात रुळावर जमा झालेले दगडही हटवण्यात येत आहेत. रुळावरील दगडामुळे टॉय ट्रेनचे नुकसान होते.पावसाळ्याच्या महिन्यात माथेरान राणी […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होत आहेत. प्लॅस्टिकच्या फुलांचा वापर या समस्येस कारणीभूत ठरतो, कारण त्यांचा वापर पर्यावरण आणि शेती या दोघांसाठीही हानिकारक आहे, शेतकऱ्यांवरही परिणाम होतो. त्यामुळे नागरिकांनी कृत्रिम प्लास्टिकच्या फुलांचा वापर करण्यापासून परावृत्त करण्याचे आवाहन फूल संशोधन संचालनालयाचे संचालक के.व्ही.प्रसाद यांनी केले आहे. ताजी फुले आणि […]Read More
धाराशिव, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शारदीय नवरात्र महोत्सवात आज ०९ ऑक्टोबर रोजी बुधवारी सातव्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीजींची शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री तुळजाभवानी देवीजींच्या आज नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली. या दिवसाचे महत्व भगवान विष्णू क्षिरसागरामध्ये शेष शैयावरती विश्राम घेत असताना मातेने यांचे नेत्र कमलात जावून […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेसच्या सॉफ्ट-हिंदुत्वावर नाराज असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खतीब सैय्यद नतीकोद्दीन यांचा इतर 9 मुस्लिम नेत्यांसह वंचित बहुजन आघाडी मध्ये सामील झाले आहेत. मुस्लिम प्रतिनिधीत्व मुद्द्यावर समझोता करू शकत नाही असे खतीब यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या उपस्थितीत झालेल्या मुंबई येथे पत्रकार परिषदेत सांगितले. लोकसभेच्या काळात […]Read More
राधिका अघोर आज जागतिक टपाल दिन आहे. यंदा हा दिन विशेष आहे, कारण टपाल सेवा आपली 150 वर्षे पूर्ण करत आहे. 150 वर्षे, हाच काळ या सेवेविषयी अनेक गोष्टी सांगणारा आहे. टपाल सेवा आता अनेक ठिकाणी कालबाह्य झाली आहे, त्यामुळे त्याचे महत्त्व कदाचित आजच्या पिढीला कळणार नाही. मात्र ज्यावेळी संपर्काची इतर कुठलीही साधनं नव्हती, त्या […]Read More
शारदीय नवरात्रौत्सव निमित्त MMC News Network च्या वर्तमान मध्ये आपण संस्कृत भाषा, भारतीय धर्म, पुराकथा यांची अभ्यासक प्रा. डॉ. चिन्मयी देवधर यांच्याशी संवाद साधला आहे. आदिशक्तीचे पुरातन साहित्यातील वर्णन, नवरात्र उत्सवाचे महत्व, यांच्याशी संबंधित रंजक कथा, महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे, त्यांच्या निर्मितीची कहाणी त्याचबरोबर आसेतूहिमाचल विविध रूपांमध्ये होणारी देवी भगवतीची उपासना, सध्याच्या काळात नवरात्रीचे, शक्तीच्या उपासनेने […]Read More
मुंबई दि.8(एम एमसी न्यूज नेटवर्क):अल्प मानधनावर काम करणाऱ्या मुंबईतील आशा वर्कर्सना मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य सेविकांप्रमाणे दिवाळी बोनस / सानुग्रह अनुदान द्यावे या मागणीसाठी मुंबईतील आशा वर्कर्सनी आज (मंगळवार) 8 ऑक्टोबर पासून आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरू केले आहे.मुंबई परिसरातील अनेक महानगरपालिकांनी त्यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या आशा वर्कर यांना दिवाळी बोनस/ सानुग्रह अनुदान दिले आहे. […]Read More