मुंबईत येणाऱ्या पाचही टोलनाक्यांवरून ये-जा करणाऱ्या हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. याचा फायदा मुंबईत नागरिकांसोबतच मुंबई बाहेरून मुंबईत येणाऱ्या वाहनांना होणार आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून होणार अंमलबजावणी होणार आहे. या टोलमाफीतून अटल सेतू वगळण्यात आला आहे.मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.वाशी, मुलुंड पूर्व-पश्चिम, ऐरोली, दहीसर हे मुंबईतील टोलनाके आहेत. या […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बदलापूरमध्ये चिमुरडीवर अत्याचार झाल्यानंतर महाराष्ट्रात होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमुळे खळबळ उडाली असताना अशीच एक धक्कादायक घटना घोरपडीमध्ये घडली आहे. घोरपडी गावातील एका झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या चार वर्षांच्या चिमुरडीवर मानलेल्या मामाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी पहाटे याप्रकरणी गुन्हा दाखल दाखल झाला आहे. मुंढवा पोलीसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. TR/ML/PGB14 […]Read More
जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात आली आहे. केंद्र सरकारने रविवारी अधिसूचना जारी करून हा निर्णय घेतला. केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये लवकरच नवं सरकार स्थापन होणार आहे, त्यापार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी राष्ट्रपती राजवट हटवण्याची शिफारस केंद्राकडे पाठवली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी मराठा समाजातील ११ हून अधिक लोकांवर वेगवेगळ्या प्रसंगी खोटे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केल्याचा धक्कादायक खुलासा संभाजी ब्रिगेड संघटनेने उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केला होता. यानंतर प्रविणा मोरजकरांनी दाखल केलेले खोटे ॲट्रॉसिटीचे पुरावे देखील समोर आले होते. कुर्ल्यातील नेहरू नगर पोलीस स्टेशन मध्ये दोन […]Read More
जगभरात मानसिक आरोग्य जागरुकता वाढवणे, मानसिक आरोग्याच्या समस्या अनुभवणाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रयत्नांना एकत्रित करणे आणि जगाला एक चांगले स्थान बनवणे हा या दिवसाचा उद्देश आहे. हा दिवस सर्वसाधारणपणे मानसिक आरोग्यावर चर्चा करण्याची संधी देतो, आपण त्याची काळजी कशी घेतली पाहिजे आणि समस्यांबद्दल बोलणे आणि संघर्ष करत असल्यास मदत घेणे किती महत्त्वाचे आहे. जसे की अनेक […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लागणारे जिन्नस: बासमती तांदुळ – पाव कपबदाम – 3-4 (अलर्जी असेल तर स्किप करा)पाणी – 3 कपदूध – एक कपदालचिनी पावडर – 1 टीस्पूनवनिला एक्सट्रॅक्ट – 1 टीस्पूनजायफळ – उगाळून 1 टीस्पून (नाही घातले तरी चालेल)साखर – पाव कप (आवडीनुसार कमी जास्त करा) क्रमवार पाककृती: 1. तांदूळ आणि […]Read More
ठाणे, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्याच्या कुठल्याही भागात गेलात तर सध्या सर्वत्र विविध प्रकल्प, विकास कामे सुरू आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ जवळपास दोन लाख कोटींचे प्रकल्प राबवित आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या निर्मितीत महाराष्ट्र राज्य देशात क्रमांक एकवर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वाशी येथे केले. सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ज्यांनी विरोध केला त्याच विचाराचे लोक आज सत्तेत आहेत. या सरकारच्या भ्रष्टाचारामुळेच मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून विटंबना करण्याचे पाप केले, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप माफी मागितली नाही. शिवाजी महाराज, शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या महाराष्ट्राला कलंक लावण्याचे पाप शिंदे फडणवीस सरकारने केले आहे. […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महिलांना अनेक आजारांचा धोका असतो. आजारांमुळे मोठ्या प्रमाणात महिलांचा मृत्यू होत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या आकडेवारीवर नजर टाकली तर 2019 मध्ये जगभरात सुमारे 5.54 कोटी महिलांचा विविध आजारांमुळे मृत्यू झाला. तुम्हाला माहित आहे का कोणते आजार स्त्रियांना सर्वात जास्त प्रभावित करतात? आज आम्ही तुम्हाला त्या 10 आजारांबद्दल […]Read More
मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी, हिंदी बरोबरच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रातही सक्रीय कार्यरत आहेत. दुष्काळी भागात त्यांनी घेतलेले वृक्ष लागवडीचे काम वाखाण्याजोगे आहे. चित्रपटांमधून राजकीय पुढाऱ्याची भूमिका रंगवणारे सयाजी शिंदे हे आता प्रत्यक्ष आयुष्यातही राजकीय आखाड्यात उतरले आहेत. शिंदे यांनी आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश […]Read More