वाशिम, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :वाशिम जिल्ह्यात सोयाबीन कापणीला वेग आला असून, जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कामाला लागले आहेत. मात्र, स्थानिक मजुरांची टंचाई असल्याने बाहेरील जिल्ह्यांमधून आणि परराज्यातील मजूर वाशीममध्ये दाखल झाले आहेत. राज्यात सोयाबीनचे हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशिम जिल्ह्यात यंदा सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली पुरेसा पाऊस आणि पोषक हवामानामुळे यंदा मोठ्या […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संक्षिप्त निर्णय दिनांक 30 सप्टेंबर 2024 कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ. अनुकंपा धोरणाही लागू(महसूल विभाग) ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा ८ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान(नियोजन विभाग) ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देणार.एमएमआरडीए ला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता (नगर विकास विभाग) […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रेल्वे भरती मंडळाने तंत्रज्ञ भरतीसाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. उमेदवार RRB rrbcdg.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना पुन्हा नोंदणी करावी लागणार नाही. यापूर्वी या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 9 मार्च 2024 ते 8 एप्रिल 2024 पर्यंत सुरू […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘फिट इंडिया’ (FIT INDIA) संकल्पनेंतर्गत बेळगावच्या वेणूग्राम सायकलिंग क्लबच्या (Venugram Cycling Club) बॅनरखाली या रॅलीचे आयोजन केले होते. आज सकाळी हे सायकलस्वार विश्रांतीसाठी डिचोलीच्या बगलमार्गावर थांबले होते. त्यावेळी ‘गोमन्तक’च्या प्रतिनिधीने सायकलस्वारांची भेट घेऊन त्यांच्याशी सायकल प्रवासाविषयी संवाद साधला. गोव्यातील मनोहारी निसर्गसौंदर्य न्याहाळत या सायकलस्वारांनी शनिवारी सायंकाळी पेडणे तालुक्यातील […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :112 इंडिया ॲप निर्भया उपक्रमाचा एक भाग म्हणून तयार करण्यात आला होता, महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि गृह मंत्रालय यांच्यात महिलांची सुरक्षा वाढवण्यासाठी एक सहयोगी प्रयत्न. हा अनुप्रयोग कोणालाही डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. त्याचे मुख्य वैशिष्ट्य वापरकर्त्यांना एकतर बटण दाबून किंवा पॉवर बटण तीन वेळा टॅप करून कोणत्याही […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मऊ लुसलुशीत तोंडात विरघळणारी सुरळीच्या वड्या करायला अगदी सोपी आहे प्रमाण आणि करण्याची पद्धत परफेक्ट वापरली तर , अगदी सोप्या पद्धतीने सुरळीच्या वड्या कशी करायच्या ते पाहुयात प्रत्यक्षात लागणारा वेळ: ५ मिनिटे लागणारे जिन्नस: वड्यांसाठी:१ कप डाळिचे पीठ१ कप दही२ कप पाणीचवीनुसार मीठ१/४ चमचा हळदचिमुट्भर हिंग१/४ चमचा किसलेलं आलं […]Read More
सिक्कीम, दि. 30 : (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सिक्कीम या पर्वतीय राज्याच्या राजधानीला भेट द्या आणि तेथील विस्तीर्ण सांस्कृतिक वारसा आणि मोहक स्थळांमध्ये तुमची भटकंती तृप्त करा! जानेवारीच्या आसपासचा काळ या प्रदेशात बर्फवृष्टी आणतो, ज्यामुळे ते एक आनंददायी प्रवासाचे ठिकाण बनते. हा प्रदेश सांस्कृतिकदृष्ट्या खूप समृद्ध आहे आणि नामग्याल इन्स्टिट्यूट ऑफ तिबेटोलॉजी सारख्या संस्था आहेत ज्या […]Read More
मुंबई, दि. 30(एमएमसी न्यूज नेटवर्क) : अनिल अंबानी गेल्या काही दिवसांपासून अनेक कारणांमुळे चर्चेत आहेत. अलीकडेच त्याची रिलायन्स पॉवर ही कंपनी कर्जमुक्त झाली आहे. त्याचबरोबर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने तिचे कर्ज 3,831 कोटींवरून 475 कोटी रुपयांपर्यंत 87 टक्क्यांनी कमी केलंय. त्यात अजून एका दिलासादायक बातमीची भर पडली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगालस्थित दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनसोबतच्या […]Read More
हिजबुल्लाहचा मुख्य हसन नसरल्लाहच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ इथं मोठ्या संख्येने विरोध करण्यात आला. छोट्या इमामबाड्यापासून मोठ्या इमामबाडाच्या रस्त्यावर हजारोंच्या संख्येने लोक उतरले होते. इस्त्रायलनं २७ सप्टेंबरला केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये नसरल्लाह मारला गेला. हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाहच्या मृत्यूनंतरही लेबनानमध्ये दहशतवादी ठिकाणांवर इस्त्रायलानं हवाई हल्ले सुरूच ठेवले आहेत. लखनौमध्ये लोकांनी घरे, दुकांनावर काळे झेंडे फडकावले होते. […]Read More
बॉलिवूडमधील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. ७० व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये मिथुन चक्रवर्तींना हा सन्मान दिला जाणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करुन ही घोषणा केली आहे. मनोरंजन विश्वासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.Read More