Month: September 2024

देश विदेश

बनावट नोटा देऊन 1.60 कोटीची सोने खरेदी

गुजरातमध्ये बनावट नोटांचा वापर करून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सराफा व्यापारी मेहुल ठक्कर याच्याकडून या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. 1 कोटी 30 लाख रुपयांची ही रोख रक्कम एका व्यक्तीने 2100 ग्रॅम सोन्याची बिस्किटे विकत घेण्याच्या बदल्यात दिल्याचे व्यावसायिकाने सांगितले. मशीनमधून पैसे मोजले जाऊ लागले तेव्हा या नोटा बनावट असल्याचे उघड […]Read More

पर्यटन

800 यात्रेकरूंना घेऊन पहिली मुख्यमंत्री तीर्थ दर्शन ट्रेन अयोध्येला रवाना

जळगाव, दि. ३० ( एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यात आज मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा शुभारंभ झाला.मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या जळगाव जिल्ह्यातील 800 यात्रेकरूंची पहिली ट्रेन अयोध्येच्या दिशेने आज रवाना झाली. जळगाव स्थानकातून रेल्वेने अयोध्येच्या दिशेने प्रस्थान केले. यावेळी खासदार स्मिता वाघ यांच्यासह आमदार व जिल्हाधिकारी यांनी गाडीला हिरवा झेंडे दाखवला. विशेष म्हणजे या ठिकाणी […]Read More

क्रीडा

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी मीरा भाईंदरच्या नऊ स्पर्धकांची निवड

p>ठाणे, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कुमार आणि विद्यार्थी गटातील १५ वर्षा आतील, १७वर्षा आतील आणि २०वर्षा आतील मुले , मुली यांच्या राज्यस्तरीय अजिंक्यपद ठाणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा आज कोनगाव या ठिकाणी संपन्न झाल्या .या स्पर्धेमध्ये मीरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा भाईंदर ” येथील ९ पैलवानांची निवड राज्यस्तरावर झाली […]Read More

Featured

‘क्रूझ भारत’ मोहिमेचा प्रारंभ

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज मुंबईत ‘क्रूझ भारत’ मोहिमेचा प्रारंभ केला. देशातील क्रूझ पर्यटनाच्या प्रचंड क्षमतेला चालना देण्यासाठी, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने ही मोहीम आखली आहे. या मोहिमेचा उद्देश येत्या पाच वर्षांत म्हणजेच 2029 पर्यंत क्रूझ प्रवासी संख्या वाहतूक दुप्पट करून देशाच्या […]Read More

महानगर

मेट्रो ३ प्रकल्पग्रतांसाठी मुद्रांक शुल्कात सवलत

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मेट्रो प्रकल्प ३ मधील प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी महसूल विभागाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. या प्रकल्पबाधिकांना मिळणाऱ्या घरांच्या दस्त नोदंणीत मोठी सवलत देण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या प्रकल्पबाधिकांना आता आपल्या मालमत्ता केवळ १ हजार रुपयांत नोंदविता येणार आहेत.सदर निर्णयामुळे मेट्रो प्रकल्प ३ मधील […]Read More

देश विदेश

पतंजलीच्या माती परीक्षण यंत्राला मिळाले ICAR प्रमाणपत्र

नवी‌ दिल्ली, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पतंजली विद्यापीठातील ‘धरती का डॉक्टर’ या माती परीक्षण यंत्राला भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) केंद्रीय मृदा क्षारता संशोधन संस्थेने प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी पतंजली योगपीठाचे अध्यक्ष बाबा रामदेव म्हणाले की, ‘धरती का डॉक्टर’ हे अत्याधुनिक माती परीक्षण यंत्र आहे ज्याद्वारे कमी खर्चात आणि कमी वेळेत अचूक माती […]Read More

राजकीय

निवडणुकीवेळी गाईला वंदा; निवडणुकीनंतर गाईच्या गळ्यात फंदा!

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात दुष्काळ असताना पशुधनाला साधा चारा देण्याची व्यवस्था या सरकारने केली नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला भाव नव्हता तेव्हा बोनस देण्याची घोषणा केली पण बोनस दिला नाही. पण आता निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या गायीची आठवण आली आहे. पण गायींना राज्यमातेचा दर्जा देऊन हे सरकार काय साध्य करणार आहे. पशुधन […]Read More

राजकीय

राज्यातील गोशाळांना प्रति गाय, प्रति दिन ५० रुपयांचे अनुदान

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील गोशाळांना देशी वंशाच्या गायींसाठी परिपोषण योजनेमार्फत ‘प्रति गाय- प्रति दिन ५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना कायमस्वरूपी असून योजनेमुळे देशी गायींचे संगोपन तथा संवर्धन होऊन गोशाळांवरील आर्थिकभार कमी होईल असा विश्वास सरकारला वाटतो आहे .ही योजना शासनातर्फे गोसेवा आयोगाच्या […]Read More

राजकीय

शासनाकडून गायीला राज्यमाता- गोमाता दर्जा

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य शासनाने देशी गायीला राज्यमाता- गोमाता घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय संस्कृतीतील गायीचे अनन्यसाधारण महत्व पाहता गायीला विशेष दर्जा दिला आहे. देशी गायीच्या दुधाचे मानवी आहारात पौष्टीकदृष्ट्या अधिक मुल्य आहे. देशी गायींच्या दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्त्वाचे अन्नघटक उपलब्ध असल्याने ते […]Read More

महिला

आपल्या मताप्रमाणे स्वतःसाठी जगायला शिकले पाहिजे

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपण कोण आहोत आपल्याला काय करायचे आहे याचा विचार करून त्याप्रमाणे कृती करावी इतर लोक आपल्याला काय बोलतील इतर आपल्याविषयी काय विचार करतील याचा विचार न करता आपण आपल्या मताप्रमाणे स्वतःसाठी जगायला शिकले पाहिजे ही आजच्या काळाची गरज आहे असे सांगितले एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव […]Read More