Month: August 2024

ऍग्रो

पूर ओसरतोय; मात्र कुजलेल्या पिकांची दुर्गंधी

कोल्हापूर दि ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पुराच्या पाण्यात दहा दिवसांपेक्षा अधिक काळ ऊस, भात, सोयाबीन ही पिकं राहिल्यानं खराब झाल्यानं मोठं नुकसान झालं आहे. पुराचे पाणी ओसरत असताना या कुजलेल्या पिकांची दुर्गंधी पसरली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 44 बंधाऱ्यांवर अद्याप पाणी आहे. इचलकरंजी आणि कुरुंदवाड आगारांतर्गत येणाऱ्या एस.टी.चे नऊ मार्ग अद्याप बंद आहेत.त्याचबरोबर कागल ते कुन्नूर […]Read More

राजकीय

महाराष्ट्रासह ९ राज्यांतील राज्यसभा पोट निवडणुका जाहीर

नवी दिल्लीदि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :केंद्रीय निवडणूक आयोगाने आज सकाळी ९ राज्यांतील राज्यसभेच्या १२ जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यात महाराष्ट्रातील २ जागांचाही (पोटनिवडणूक) समावेश आहे. या सर्व जागांसाठी ३ सप्टेंबरला मतदान पार पडणार असून त्याच दिवशी सायंकाळी निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.महाराष्ट्रातील भाजपाचे उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल लोकसभा निवडणुकीवर निवडून गेल्याने महाराष्ट्रातील […]Read More

ट्रेण्डिंग

मुंबई पोलीस दलातील श्वानांना मिळणार विमा संरक्षण

मुंबईदि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :गुन्ह्यांच्या तपासात अत्यंत जोखमीची कामगिरी बजावणाऱ्या मुंबई पोलिसांच्या श्वान पथकातील श्वानांचाही आता मुंबई पोलिसांकडून विमा उतरवला जाणार आहे.मुंबई पोलीस दलात ५२ हजार कर्मचारी आहेत. त्यांच्या मदतीसाठी श्वानपथकातील ३२ श्वान आहेत. श्वान पथकाकडे वर्षभरात ५० ते ६० कॉल येतात. यातील बहुतांश कॉल हे बॉम्ब ठेवल्यासंबंधीचे असतात. बॉम्ब शोधण्याचे अत्यंत जोखमीचे काम […]Read More

ट्रेण्डिंग

टाटा मोटर्सने लाँच केली पहिली इलेक्ट्रिक SUV

मुंबईदि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :टाटा मोटर्सने आपली इलेक्ट्रिक कार Tata Curvv EV भारतात लॉन्च टाटा मोटर्सने आपली इलेक्ट्रिक कार Tata Curvv EV भारतात लॉन्च केली आहे. टाटाची ही एसयूव्ही कार सिग्नेचर व्हर्च्युअल सनराइज पेंट स्कीममध्ये डिझाइन केलेली पहिली बजेट कूप एसयूव्ही असणार आहे. या इलेक्ट्रिक कारची किंमत 17.49 लाखांपासून सुरू होते ते 21.99 लाखांपर्यंत […]Read More

पर्यटन

चार दिवसात पहा नयनरम्य नैनीताल

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जर तुम्ही अजून नैनितालचे सौंदर्य अनुभवले नसेल आणि तुम्हाला भेट देण्याची इच्छा असेल, तर भारतीय रेल्वेच्या IRCTC मुळे तुमचे स्वप्न लवकरच सत्यात उतरेल. हे टूर पॅकेज तुम्हाला नैनितालला कमी खर्चात प्रवास करण्यास शक्य करते, राहण्याची सोया आणि जेवण यांचा समावेश आहे. आयआरसीटीसी वेबसाइटवर पॅकेज बुक करा आणि नैनिताल […]Read More

राजकीय

राज्यात अल्पसंख्याक समाजासाठी आता ‘ मार्टी ‘ ची स्थापना

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासलेपण दूर करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘बार्टी’, ‘सारथी’, ‘महाज्योती’, ‘अमृत’च्या धर्तीवर ‘अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजे ‘एमआरटीआय’ची स्थापना करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या संस्थेसाठी एकूण ११ पदे निर्माण करण्यात येतील. त्याचप्रमाणे या संस्थेच्या वेतन, […]Read More

राजकीय

पाच लाख रोजगार निर्मितीसाठी राबविले जाणार लॉजिस्टिक धोरण

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र लॉजिस्टीक धोरण-2024 ला आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्य आर्थिक सल्लागार परिषदेने केलेल्या शिफारसीनुसार लॉजिस्टीक धोरण तयार करण्यात आले आहे. हे धोरण पुढील 10 वर्षातील विकासाला समोर ठेऊन तयार करण्यात आले आहे. या धोरणामुळे राज्यात सुमारे 5 लाख इतकी […]Read More

राजकीय

लहान शहरांतील पायाभूत सुविधांसाठी कर्जातून निधी

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लहान शहरांतील पायाभूत सुविधांना वेग देण्यासाठी कर्ज स्वरुपात निधी उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर फंड मार्फत खुल्या बाजारातून कर्ज घेऊन हा निधी उभारण्यात येईल. महाराष्ट्र नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजना अशा या योजनेतून […]Read More

राजकीय

महत्वाकांक्षी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन निर्माण करून या भागातील शेतीला समृद्ध करणाऱ्या महत्वाकांक्षी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 87 हजार 342 कोटी 86 लाख रुपयांच्या या प्रकल्पामुळे पावणेचार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार असून […]Read More

महानगर

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बुधवार ७ ऑगस्ट २०२४ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन. महत्वाकांक्षी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता. पावणे चार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार (जलसंपदा विभाग) आता प्रकल्पबाधितांना सदनिका मिळणार. धोरणास मान्यता ( गृहनिर्माण विभाग) लहान शहरांतील पायाभूत सुविधांना वेग येणारकर्ज उभारण्यास मान्यता ( […]Read More