Month: August 2024

महानगर

मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणे 90 टक्के भरली

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा 90 टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा 13,15,165 दशलक्ष लिटर इतका झाला आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा 90.87 टक्क्यांवर […]Read More

बिझनेस

भारताच्या GDP च्या 10% आहे अंबानी कुटुंबाची संपत्ती

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुकेश आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या भव्य विवाहसोहळ्याने जगभरातील लोकांचे डोळे विस्फारले होते. महिनाभराहून‌ अधिक काळ हा विवाह समारंभ माध्यमांतून गाजत होता. त्यानंतर आता अंबानी कुटुंबाच्या संपत्तीबाबत एक महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे. बार्कलेज-हुरुन इंडियाच्या सर्वात मौल्यवान कौटुंबिक व्यवसाय 2024 च्या यादीनुसार, अंबानी कुटुंबाचे मूल्य […]Read More

ट्रेण्डिंग

वक्फ बोर्ड विधेयकासाठी संयुक्त चिकित्सा समिती जाहीर

नवी दिल्ली,दि.९ (एमएमसी न्यूज नेटवर्क): वक्फ बोर्ड विधेयकावरून काल लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला होता.विरोधकांच्या आक्षेप आणि प्रचंड विरोधानंतर हे विधेयक लोकसभेत कोणतीही चर्चा न होता जेपीसीकडे पाठवण्यात आले होते.त्यानंतर आज लोकसभेने वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या संयुक्त संसदीय समितीचा (जेपीसी) प्रस्ताव स्वीकारला. या समितीत 31 सदस्य असतील. लोकसभेचे 21 आणि राज्यसभेचे 10 सदस्य असतील. […]Read More

पर्यटन

गडचिरोलीतील ‘हे’ अद्भुत ठिकाणे

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जर तुम्हाला गडचिरोलीतील प्रेक्षणीय आणि सुंदर ठिकाणी जायचे झाल्यास बरेच लोक प्रथम आलापल्लीच्या वनवैभवात पोहोचतात. हे सुंदर ठिकाण वन वैभव आलापल्ली या नावानेही ओळखले जाते. या ठिकाणी अनेक प्रकारची झाडे आणि औषधी वनस्पती पाहायला मिळतील. आलापल्लीचे वैभव त्याच्या हिरवाईसाठी ओळखले जाते. हे ठिकाण एखाद्या उद्यानासारखे विकसित करण्यात आले […]Read More

महिला

महिला संरपंचालाच ग्रामपंचायत कार्यालयात कोंडलं

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिला सरपंच बायनाबाई साळुंके यांनी बांधकाम कामगार योजनेच्या अर्जावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले. या आंदोलनात सहभागी सूरज साके यांनी कोंडूत येथील सरपंच बयानाबाई साळुंके यांच्या कार्यालयाला कुलूप लावले आणि त्या ग्रामपंचायतीत कार्यरत होत्या. अखेर पोलिसांनी घटनास्थळी येऊन महिलेची सुटका केली. सुटका झाल्यानंतर महिला सरपंच बायनाबाई […]Read More

महानगर

मुंबईतील कॉलेजमधील हिजाब बंदीला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

मुंबई,दि. ९ ( एमएमसी न्यूज नेटवर्क): चेंबूर येथील ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीच्या एन जी आचार्य व डी के मराठे महाविद्यालयाने हिजाब, नकाब, बुरखा, टोपी सारख्या धार्मिक पेहरावांवर बंदी घातली होती. महाविद्यालयाच्या या निर्णयाला 9 विद्यार्थिनींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. हायकोर्टाने महाविद्यालयाचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा दिला होता. त्यानंतर या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात […]Read More

पर्यावरण

पर्यावरण पूरक गणपती बसवा आणि मिळवा 5 लाखाचे बक्षीस

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वांच्या लाडक्या गणरायाचे काही दिवसांवर आगमन येऊन पोहचले असल्याने गणेश भक्तांतर्फे आणि सार्वजनिक मांडळातर्फे जय्यत तयारी सुरु आहे. त्यासाठी महानगरपालिकेने नाशिक शहरात घंटागाळ्यावर सर्वीकडे पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन देखील करण्यास सुरुवात केली आहे. पर्यावरणाला कुठला ही धोका आणि हानी पोचणार नाही असा गणेश उत्सव सर्वीकडे […]Read More

करिअर

हरियाणात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या 777 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हरियाणा येथील आरोग्य सेवा महासंचालक कार्यालयातून वैद्यकीय अधिकारी पदांसाठी भरती बाहेर आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज पंडित भागवत दयाल शर्मा आरोग्य विज्ञान विद्यापीठ, रोहतक uhsr.ac.in किंवा हरियाणा आरोग्य विभागाच्या वेबसाइट www.haryanahealth.gov.in वर करता येतील. श्रेणीनिहाय रिक्त जागा तपशील: अनारक्षित: 352 पदे SC: 244 पदे BC A: 61 […]Read More

महाराष्ट्र

अहमदनगर आकाशवाणीचे सायंकालीन प्रसारण पुन्हा सुरू

अहमदनगर, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेले आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे सायंकालीन प्रसारण 15 ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार आहे. आकाशवाणी महानिर्देशनालय दिल्ली आणि अपर महानिर्देशनालय मुंबई यांनी नुकतीच यासाठी परवानगी दिल्याची माहिती आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे कार्यक्रम विभागप्रमुख राजेन्द्र दासरी यांनी दिली आहे. आकाशवाणी अहमदनगर केंद्राची स्थापना 14 एप्रिल 1991 मध्ये झाली […]Read More

महानगर

आरक्षणाच्या संदर्भात तुमच्या पक्षाची भूमिका जाहीर करा

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने जी धर्मनिरपेक्ष मते घेतली आहेत. महाविकास आघाडीच्या आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान केले आहे. हे उघड होऊन किती दिवस झाले. कोणत्यातरी आमदारांवर कारवाई झाली का? तुमचे धंदे जनतेला दिसत आहेत ते आधी झाका, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी अंबादास दानवे […]Read More