Month: August 2024

ट्रेण्डिंग

थायलंडचे पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांची सर्वोच्च न्यायालयाकडून हकालपट्टी

बँकॉक, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बांग्लादेशात अराजकत सुरु असताना आशिया खंडातील अन्य काही देशाही गेल्या काही महिन्यांपासून राजकीय अस्थिरतेला सामोरे जात आहेत. थायलंडच्या घटनात्मक न्यायालयाने आज पंतप्रधान श्रेथा थाविसिन (srettha thavisin) यांना पदावरून हटवले आहे. जेलमध्ये जाऊन आलेल्या माजी वकिलास मंत्रिमंडळात नियुक्त केल्याप्रकरणी त्यांना पदच्युत करण्यात आले आहे. रिअल एस्टेटमधील बादशहा समजले जाणारे […]Read More

महानगर

मुंबई शहराच्या सुशोभिकरणाच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी

मुंबई, दि. 14(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई तुंबणार नाही असा दावा महायुती सरकारने यावेळीही केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः नालेसफाईची पाहणी केली होती पण पहिल्याच पावसाने सरकारचा दावा खोटा ठरवला. आजही अनेक झोपड पट्ट्यांमध्ये पावसाचे पाणी शिरते. जी अवस्था नालेसफाईची तीच रस्त्यावरील खड्ड्यांची आहे. मुंबईतील रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही असा दावा […]Read More

पर्यटन

एस.टी.महामंडळ नफ्याच्या उंबरठ्यावर…!

मुंबई, दि.१४ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेली पाच ते सहा वर्ष अनेक आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला भविष्यात सुगीचे दिवस येतील अशा रितीने एसटीची आर्थिक घोडदौड चालू असून, जुलै महिन्यात ३१ विभागांपैकी १८ विभागांनी नफा कमवला आहे. या महिन्यात एसटी महामंडळाचा तोटा २२ कोटी इतका नाममात्र झालेला आहे. यंदा एप्रिल ते जुलै,2024 मध्ये […]Read More

ट्रेण्डिंग

स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्यातील जनतेला स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. “देशाच्या अठ्ठ्यातराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. हा दिवस आपल्याला असंख्य स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक आणि सामान्य नागरिकांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी केलेल्या बलिदानाची आठवण करून देतो. महाराष्ट्राला संत आणि समाजसुधारकांच्या विचारांचा समृद्ध वारसा लाभला आहे. […]Read More

सांस्कृतिक

आशा पारेख आणि शिवाजी साटम यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार २०२३ करिता जेष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांची तर चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार २०२३ करिता जेष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांची निवड करण्यात आली आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज ही घोषणा केली. स्व.राज […]Read More

ट्रेण्डिंग

स्कूबा डायव्हरने पाण्याखाली 3 दशलक्ष लिटर मत्स्यालयात फडकवला तिरंगा

78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त स्कूबा डायव्हरने मंगळवारी चेन्नईमध्ये वेगळ्या पद्धतीने तिरंगा फडकावला. VGP मरीन किंगडमच्या 3 दशलक्ष लिटर मत्स्यालयात हा राष्ट्रीय ध्वज फडकावला गेला.Read More

देश विदेश

अर्शद नदीमच्या भालाफेकीमुळे पाकिस्तानने जिंकली पहिल्यांदाच ऑलिम्पिक, मुख्यमंत्र्यांनी दिले १०

पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेतील भालाफेक प्रकारात सुवर्ण पदक पाकिस्तानच्या अर्शद नदीमने जिंकले. त्यामुळे तो ऍथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा पाकिस्तानचा पहिलाच खेळाडू ठरला. त्याच्यासाठी अनेकांनी बक्षीसेही घोषित केली आहेत. पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ यांनीही नदीमच्या गावी जाऊन त्याला मोठे बक्षीस दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याला १० कोटी रूपये आणि ९२.९७ क्रमांकाची […]Read More

देश विदेश

विनेश फोगाटच्या अपात्रता प्रकरणावर १६ ऑगस्टला निकाल?

कुस्तीपटू विनेश फोगाटच्या अपात्रता प्रकरणावर कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनने पुन्हा एकदा निकाल पुढे ढकलला आहे. याप्रकरणी आता १६ ऑगस्ट रोजी निकाल लागण्याची शक्यता आहे. मंगळवारी रात्री साडेनऊला निकाल येण्याची अपेक्षा होती. पण तो पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला. ऑलिम्पिकमध्ये ५० किलो वजन गटाच्या फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर विनेशला १०० ग्रॅम वजन अधिक असल्याच्या कारणास्तव अपात्र घोषित करण्यात […]Read More

राजकीय

खादी हे शाश्वत विकासाचे साधन

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खादी हे कापड नसून जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे. खादी हे शाश्वत विकासाचे एक साधन आहे. खादीबद्दल देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमांत देशातील जनतेने खादी वापरण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर राज्यातील लघुउद्योजकांना सक्षम करण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग मंडळाने गेली 64 वर्ष अविरतपणे काम केले […]Read More

etc

उपनगरीय रेल्वेसेवा ट्रॅकवर कधी येणार

मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा भाग असलेली उपनगरीय रेल्वे सेवा गेल्या काही वर्षांपासून वारंवार कोलमडून जात आहे.अपुऱ्या गाड्या, महिला प्रवाशांसाठी मोजके डबे, प्लॅटफॉर्मसवरील शौचालयांची दुरावस्था, रात्रीच्या वेळी प्रवास करताना वाटणारी असुरक्षितता या साऱ्यामुळे उपनगरीय भागातील प्रवासी दररोज अगदी जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांच्यासाठी पुरेशा विशेष गाड्या आणि राखीव डबे […]Read More