नाशिक, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या ५ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरण ९३.४ टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून काल सायंकाळपासून टप्याटप्याने विसर्गात वाढ केली जात आहे.यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गोदा काठावरील मंदिरांना […]Read More
जालना, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील अनेक गावात जोरदार पाऊस झालाय. घनसावंगी तालुक्यातील रामसगाव, शेवता, बानेगाव शिवारात ढगफुटी सदृश पाऊस पडून खरीपाच्या मूग, कापूस, सोयाबीन पिकात पाणी साचून पिके पाण्याखाली गेली आहेत. तर जोरदार पावसामुळे नदी – ओढे, नाले ओसंडून वाहून अनेक शेतऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. घनसावंगी तालुक्यात अनेक ठिकाणी समाधानकारक […]Read More
युरोपिय युनियनमधील बहुतांश देश औद्योगिकदृष्ट्या संपन्न आहेत. मात्र, काही वर्षांपासून या देशांना कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये कुशल कामगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील कुशल मनुष्यबळाचा पुरवठा युरोपियन युनियनमधील देशांना करता यावा, त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी महाराष्ट्रासोबत जर्मनीतील बाडेन-बुटेनबर्ग राज्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या अध्यक्षतेखाली […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आंब्यांचा रस काढून घ्यावा.त्यांच्या बाठी टाकू नये. चमच्यानी रस सारखा करून घ्यावा.रसाच्या गाठी मोडून घ्याव्या.अर्धा ते पाऊण चमचा मोहरी कढईमधे कोरडी भाजावी.ओले खोबरे आणि भाजलेली मोहरी पाणी घालून वाटावी. आंब्याच्या रसात तिखट,हळद अणि गूळ घालावे.मीठ घालून हे वाटण घालावे.बाजूला काढून ठेवलेले बाठे त्या मिश्रणात घालाव्या.गॅसवर ठेऊन एक उकळी काढावी. […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :प्रवासाचा कालावधी चक्रावर नक्कीच परिणाम होतो हे अगदी खरे आहे. खरं तर, प्रवासादरम्यान जेट लॅगमुळे शरीरात बदल होतो, ज्यामुळे ओव्हुलेशनसाठी महत्त्वाच्या हार्मोन्सच्या पातळीवर परिणाम होतो. याशिवाय प्रवासादरम्यानचा ताण, झोप न लागणे, आहारातील बदल आणि झोपण्याच्या पद्धतीतील बदल यांचाही पीरियड सायकलवर परिणाम होतो. डॉक्टर म्हणतात की प्रवासादरम्यान जेट लॅगमुळे शरीराच्या […]Read More
नाशिक, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खरीप हंगामातील सोयाबीन बाजारात येण्यापूर्वीच सोयाबीनचे दर घसरले आहेत. सोयाबीनचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना दुसऱ्या बाजूला सरकारने जाहीर केलेल्या दरापेक्षा 792 ते 1392 रुपये प्रति क्विंटल कमी दराने शेतकऱ्यांना सोयाबीन विकावे लागत असल्याने या परिस्थितीमध्ये सरकारने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना होत असलेला तोटा थांबवावा आणि आगामी […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समकालीन बंगाली संस्कृतीचा विचार करता हे एक पौराणिक प्रमाण आहे कारण ते नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांचे घर होते. येथे, तुम्ही विश्व भारती विद्यापीठ आणि कवीने स्थापन केलेल्या आश्रमाला भेट देऊ शकता. या छोट्या शहरात डिसेंबरमध्ये पौष मेळा, जानेवारीमध्ये जयदेव मेळा आणि मार्चमध्ये बसंत उत्सव यासारख्या अनेक […]Read More
पुणे, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील पौड इथं हेलिकॉप्टर कोसळले असून या हेलिकॉप्टरमध्ये पायलट आणि तीन सहकारी होते, ते यात जखमी झालेले आहेत. या घटनेची महिती कळताच परिसरात मोठी गर्दी गोळा झाली होती. ML/ML/PGB 24 Aug 2024Read More
वाशिम, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशिमच्या रिसोड तालुक्यातील महागाव परिसरात काल झालेल्या जोरदार पावसामुळं ऊस शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या परिसरातील शेतकरी यादव हुंबाड यांच्या शेतातील तीन एकर पैकी दोन एकर ऊस जमीनदोस्त झाला तर गावातील एकूण दीडशे एकर पेक्षा जास्त ऊस शेतीचं याच प्रकारे नुकसान झालंय, या नुकसानीचे करण्यासाठी शासकीय […]Read More
जितेश सावंत Positive Outlook for Indian Markets After Fed Chair Powell’s Comments२३ ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात तीव्र अस्थिरता तसेच मोठ्या प्रमाणात चढउतार पाहायला मिळाले.अमेरिकेतील आगामी फेडरल रिझर्व्हच्या धोरणांवर चर्चा होणार असल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष त्या बैठकीवर केंद्रित होते, त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरीने पाऊले उचलली. मोठ्या शेअर्समध्ये खरेदी वाढल्यामुळे बाजाराने आठवड्याचा शेवट सकारात्मक केला. अमेरिकन […]Read More