मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पश्चिम घाटातील महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील हजारो गावांचा समावेश इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये करण्याचा निर्णय केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंगळवारी घेतला. यात महाराष्ट्रातील 17 हजार 340 चौरस कि.मीसह देशभरातील 56 हजार 825 चौरस कि.मी.चा भाग संरक्षित करण्यात आला आहे. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या 6 राज्यांतील काही भागाचा यात […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साहित्य खालीलप्रमाने१. दिड वाटी बेसण२. एक वाटी साखर ( मला गोड कमी लागते. तुम्ही दिड वाटी घेउ शकता)३. एक किंवा ३/४ वाटी तेल४. एक किंवा ३/४ वाटी तुप५. वेलची पुड / केशर काडया ( ऐच्छिक) कृती : १. प्रथम बेसण चाळुन घ्या.२. आता बेसण भिजुन त्याची पेस्ट तयार […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे. यासाठी भाजपाच्या पाच जणांच्या नावांची यादी सोमवार १ जुलैला जाहीर करण्यात आली. पंकजा मुंडे, डॉ.परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. यानिमित्ताने लोकसभेतील पराभवानंतर […]Read More
पुणे दि.1(एम एमसी न्यूज नेटवर्क): दीक्षाभूमीवर पार्किंग होणार असे जेव्हा जाहीर झाले, तेव्हापासून लोकांनी त्याला विरोध केला. लोकांचा विरोध लक्षात घेता ट्रस्टींनी हे कामकाज करायला नको होते. पण लोकांनी विरोध करूनही ट्रस्टींनी कामकाज सुरू केले. दीक्षाभूमी नागपूर येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे, हे कामकाज बंद व्हावे यासाठी हे आंदोलन सुरू असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे […]Read More
मुंबई दि १— राज्यात एक लाखांहून अधिक तरुणांना कोणतीही अडचण न येता गेल्या दोन वर्षांत नोकऱ्या देण्यात आल्या आहेत, एखादा अपवाद वगळता ही सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडली तरीही पेपरफुटी संदर्भातील कायदा याच अधिवेशनात आणला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. पेपर फुटीचे फेक नरेटिव्ह पसरविणाऱ्या वेबसाईट वर गुन्हा दाखल केला […]Read More
– राधिका अघोर सत्तरीच्या दशकात, राजेश खन्नाचा एक हिंदी सिनेमा, ‘ डाकीया ‘ खूप गाजला होता. या चित्रपटात राजेश खन्ना एक पोस्टमन असतो, जो गावोगावी पत्र पोहचवत असतो. या त्याच्या रोजच्या भेटीतून, त्याचा गावाशी, तिथल्या माणसांच्या सुख दुःखांशी कसा बंध जुळतो, याची नाट्यमय कथा या सिनेमात होती. यातला नाट्याचा भाग सोडला, तरी पोस्टमन ही भारतातल्या […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :वीस वर्षांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रात द्राक्ष वायनरी परवानगी, शून्य एक्ससाइज, टॅक्स ,सर्व सवलती पण अजून कोकणात वायनरी परवानगी सहजासहजी मिळत नाही.आणि आता 20 टक्के वॅट. गेली 75 वर्ष सरकारी बदलली पक्ष बदलले पण महाराष्ट्र शासनाचे एक धोरण सातत्यपूर्ण !कोकणात स्थानिक लोकांचे कोणतेही उद्योग विकसित होऊ द्यायचे नाहीत !मी पुराव्यासहित वस्तुस्थिती […]Read More