मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात जुलै उजाडल्यानंतरही यंदा रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया पूर्णत्वास गेली नाही. पर्यावरण विभागाचा ग्रीन सिग्नल येण्यापूर्वीच निविदा मागविण्यात आल्या. यात आठ ते दहा कंत्राटदारांचे तब्बल दोन कोटी रुपये अनामत म्हणून जमा आहेत, पण ते प्रशासनाने रोखून धरले आहेत. त्यामुळे कंत्राटदारांची अक्षरशः कोंडी झाली आहे. दुसरीकडे अधिकृत रेती घाट […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उकडलेले चणे काढून चण्यांचं पाणी राखून ठेवावं. नको असेल तर खडा मसाला काढून घ्यावा. लोखंडी कढईत निथळलेले चणे, छोले मसाला, आल्याचा कीस, मिरच्या आणि मीठ असं सगळं नीट मिसळून अर्धा तास झाकून ठेवावं. अर्धा तास होत आल्यावर, एका सॉसपॅन मधे पाऊण वाटी तेल अगदी मंद आचेवर तापायला ठेवावं […]Read More
ठाणे, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आटगाव रेल्वे स्थानकाजवळ झाडे कोसळल्याने तसेच काही ठिकाणी रेल्वे रुळावर माती आल्याने कल्याणहून कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक आज सकाळी बंद करण्यात आली होती. शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा विस्कळीत झाली. आज पहाटेच्या सुमारास आटगाव रेल्वे स्थानकाजवळ झाडे कोसळल्याने तसेच काही ठिकाणी रेल्वे रुळाखालील माती वाहून गेल्याने कल्याणहून […]Read More
नागपूर, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नेव्ही फौंडेशन नागपूर चॅप्टर, नेव्हल आर्मामेंट इंस्पेक्टोरेट (नागपूर) आणि मुख्यालय उमंग यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूरच्या कविवर्य सुरेश भट्ट सभागृहात भारतीय लष्कर आणि भारतीय नौदल सिम्फोनिक बँड कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थी, नागरी […]Read More
कोल्हापूर, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 3.12 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे ३६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : क्रिकेट विश्वचषक विजेत्या टीम इंडियाच्या स्वागत परेडनंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) रात्रभर मरिन ड्राइव्हची स्वच्छता केली. बीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना साफसफाई करताना ११ हजार किलो कचरा सापडल्याचे सांगितले. टीम इंडिया टी-20 वर्ल्डकप जिंकून मायदेशी परतली आहे. भारतीय संघ मायदेशी परतल्यानंतर चाहत्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. टीम इंडियाने २९ जून […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे आणि परिसराला खाडीच्या सान्निध्यामुळे खारफुटीच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा जैवविविधतेचा ठेवा लाभला आहे. मात्र शहराच्या अक्राळविक्राळ विस्तारामुळे आणि शहरनियोजन तसेच पर्यावरणीय धोरणांच्या योग्य अंमलबजावणीच्या अभावी खारफुटीच्या जमिनींवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत आहे. येथील बाळकुम, कोलशेत भागातील खाडीकिनारी परिसरातील खारफुटीवर मोठ्या प्रमाणात राडारोड्याचा भराव टाकून त्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले […]Read More
तेहरान, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इराणमध्ये अध्यक्षीय निवडणुकीनंतर मोठी उलथापालथ झाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मतदानात आघाडीवर असलेल्या दोन उमेदवारांमध्ये दुसर्या टप्प्याच्या थेट लढतीत सुधारणावादी नेते ६९ वर्षीय मसूद पेझेश्कियान यांनी कट्टरपंथी उमेदवार सईद जलिली यांचा पराभव करून विजय मिळवला आहे. इराणमध्ये गेल्या महिन्यात हेलिकॉप्टर अपघातात राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा मृत्यू झाल्यानंतर पजश्कियान […]Read More
पुणे, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे शहरातील गुन्हेगारी कृत्यांनी आता अक्षरशः कळस गाठला आहे. राजरोसपणे नियम मोडून आता गुन्हेगार पोलीसांवर हल्ले करू लागले आहेत. पुण्यात महिला पोलीस अधिकारी आणि तिच्या सहकाऱ्यांना पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशनच्या परिसरात शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे मद्यधुंद अवस्थेत गाडी […]Read More
नवी दिल्ली, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात १८ व्या लोकसभेच्या स्थापनेनंतर आता मोदी सरकार आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करण्यासाठी सज्ज आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ च्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या २३ […]Read More