रत्नागिरी, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकण रेल्वे मार्गावर खेड दिवाणखवटी नातुवाडी बोगद्या नजिक माती आणि दगड रेल्वे रुळांवर आल्यामुळे मागील दीड तासांपासून येथील वाहतूक थांबवण्यात आली आहे. येथील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी दोन ते तीन तासांचा कालावधी लागू शकतो. अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली आहे. मुंबई कडे जाणारी मांडवी […]Read More
मुंबई, दि. 15 (राधिका अघोर ) :आज जागतिक युवा कौशल्य दिन आहे. यंदाच्या युवा कौशल्या दिनाची संकल्पना ‘शांतता आणि विकासासाठी युवा कौशल्ये’ अशी आहे. अत्यंत दुर्दैवी योगायोग म्हणजे, कालच, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आणि हल्ला करणारा तरुण, केवळ 20 वर्षांचा सुशिक्षित युवा होता. शालेय आयुष्यात गणित आणि विज्ञानात उत्तम कामगिरी […]Read More
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगरपालिकेच्या KEM या रुग्णालयामध्ये हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. रुग्णालयात हृदयप्रत्यारोपण विभाग सुरू झाल्यापासून हृदयदात्याच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णाला गुरुवारी मेंदू मृतावस्थेमध्ये असलेल्या रुग्णाचे हृदय मिळाले. सुमारे दहा तास चाललेली ही अतिशय आव्हानात्मक हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणारे केईएम हे देशातील पहिले पालिका रुग्णालय ठरले आहे. खासगी रुग्णालयामध्ये या […]Read More
रोम, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इटलीच्या उत्तर वेरोना प्रांतातील स्थानिक अधिकाऱ्यांनी 33 भारतीयांना बंधपत्रातून मुक्त केले आहे. सुटका करण्यात आलेल्या 33 भारतीयांपैकी बहुतांश पंजाबी वंशाचे आहेत. एवढेच नाही तर अटक करण्यात आलेले दोन आरोपीही मूळचे पंजाबी आहेत. अधिकाऱ्यांनी दोन्ही आरोपींकडून 5.45 लाख युरो जप्त केले आहेत. या घटनेचा तपास जून महिन्यात सुरू झाला. […]Read More
नवी दिल्ली, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वाच्च न्यायालयाने बीएमडब्ल्यू कार बनवणाऱ्या बीएमडब्ल्यू इंडिया या कंपनीला मोठा दंड आकारला आहे. हे प्रकरण पंधरा वर्षे जुने आहे. या प्रकरणावर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने बीएमडब्ल्यू कंपनीला 50 लाखाची भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. हे प्रकरण तेलंगणा राज्यातील आहेत. बीएमडब्ल्यू कंपनीवर एका ग्राहकाने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला […]Read More
जयपूर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जयपूर, भारतातील गुलाबी शहर, राजस्थानचा समृद्ध इतिहास आणि दोलायमान संस्कृतीचे मूर्त रूप देणारे एक मंत्रमुग्ध करणारे ठिकाण आहे. त्याच्या भव्य राजवाड्यांसह, भव्य किल्ले आणि गजबजलेल्या बाजारपेठांसह, जयपूर अभ्यागतांना एक मोहक अनुभव देते. हे शहर प्रतिष्ठित हवा महल, भव्य अंबर किल्ला आणि भव्य सिटी पॅलेस यांसारख्या वास्तुशास्त्रीय चमत्कारांनी सुशोभित केलेले […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रियकराने लग्नाचे वचन देऊन दुसऱ्याच तरुणीशी लग्न केल्यामुळे नैराश्यात गेलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण केंद्रात उघडकीस आली. प्रतीक्षा भोसले (२८, बारामती, पुणे) असे मृत महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे प्रशिक्षण केंद्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सौरऊर्जा केवळ लोकांसाठीच फायदेशीर नाही तर पर्यावरण संरक्षणासाठीही महत्त्वाची आहे. तसेच यामुळे हरितगृह वायू कमी होतात. याशिवाय जीवाश्म इंधनासाठीही हा एक उत्तम पर्याय आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आजही लोक जास्त वीज बिलांमुळे चिंतेत आहेत, त्यामुळे त्यांनाही दिलासा मिळणार आहे. पाच वर्षांसाठी मोफत दुरुस्तीचे काम छतावरील सौरऊर्जा प्रकल्प […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा तयारी संस्था, दृष्टी IAS ने कंटेंट रायटरच्या पदासाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या पोस्टवरील शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना CUET परीक्षेच्या तयारीसाठी सामग्री तयार करावी लागेल. भूमिका आणि जबाबदारी: शैक्षणिक पात्रता: अनुभव: पगाराची रचना: आवश्यक कौशल्ये: नोकरीचे स्थान: मुलाखतीत वाक: कंपनी बद्दल: Drishti IAS has announced […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ: ३० मिनिटे लागणारे जिन्नस: कुरमुरे (एक मोठे पाकीट), भरपूर / आवडीनुसार लसूण, आवडीनुसार कढिपत्ता, आवडीनुसार/ चवीनुसार/ घरातल्या माणसांच्या वयोगटानुसार हिरव्या तिखट मिरच्या, हळद, मीठ, हिंग, मोहरी. ऑप्शनल : शेंगदाणे, डाळे, सुकं खोबरं. क्रमवार पाककृती: कुरमुरे नीट निवडून, पाखडून घ्या. कढिपत्ता नीट धुऊन सुकवून घ्या. मिरच्या […]Read More