मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) मध्ये कनिष्ठ व्यवस्थापक पदांसाठी भरती आहे. HCL hindustancopper.com च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार अर्ज करू शकतात. वय श्रेणी : शैक्षणिक पात्रता:संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा, 5 वर्षांचा अनुभव, बॅचलर डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री. शुल्क: पगार: 30,000 – 120,000 प्रति महिना. निवड प्रक्रिया: याप्रमाणे अर्ज करा: […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:१५ मिनिटेलागणारे जिन्नस: गाजर, कोबी, झुकीनी, ढब्बु, कांदा, कांद्याची पात, मश्रूम आणि कोथिंबीर बटाटा, रताळ ,पालक वैगरे छान लागतात अस मैत्रीण म्हणाली.मिठ, मिरपुड, मिरची, डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ,चमचाभर कॉर्नफ्लावर / कॉर्नस्टार्च आणि तेल. क्रमवार पाककृती:कृती साधारण आपल्या धिरड्याच्या जवळपास जाणारी आहे.भरपूर भाज्या असल्याने पोटभर आणि हेल्दी […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सातारा जिल्ह्यात महिला बचत गटांचे जाळे चांगले विणले असून यातून सबलीकरणही झाले आहे. त्यामुळे साताऱ्यातील हे काम राज्यातही राबवावे अशी शिफारस शासनाकडे करणार आहे. त्याचबरोबर महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांत २६९ तक्रारी आल्या. सर्वाधिक वैवाहिक आणि काैटुंबिक समस्यांच्या होत्या. या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे, अशी माहिती […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हवामान बदलासह पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी गेल्या काही दशकांमध्ये सुरू असलेल्या मानवी प्रयत्नांमुळे जगभरातून ४५,००० हून अधिक प्रजाती नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणविषयक एका आंतरराष्ट्रीय संस्थेने प्राणी आणि वनस्पतींबाबतची निरीक्षणे नोंदवली आहेत. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरने (आययूसीएन) गुरुवारी धोक्यात आलेल्या प्रजातींची ताजी यादी जाहीर केली […]Read More
बीड, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) जिल्ह्यातील मगरवाडी शिवारात हरणांचा वावर वाढला असून या हरणाकडून शेतातील पिकाचे नुकसान होत असल्याने शेतकरी त्रस्त झाला असून हरणांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील मगरवाडी शिवारात हरणांचा वावर वाढला आहे. हरणांचे कळप पेरणी झालेल्या शेतामध्ये दिवसभर आपले ठाण मांडून आहेत. गेल्या आठवड्यापूर्वीच शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, मूग […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात यावर्षी जानेवारी ते मे महिन्या दरम्यान झालेल्या अवेळी पावसामुळे २,९१,४३३ हेक्टर जमिनींवरील पिकांचं नुकसान झालं असून राज्य सरकारने यासाठी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला असून त्याचं वितरण येत्या १५ जुलै पर्यंत करण्यात येईल अशी माहिती मदत आणि पुनर्वसन खात्याचे मंत्री अनिल पाटील यांनी यावरच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील वर्षानुवर्षे चालत आलेल्या वाळूच्या सडलेल्या यंत्रणेमुळे शासनाने आखलेल्या नवीन वाळू धोरणाला अपेक्षित यश मिळालं नाही , त्यात आणखी सुधारणा करण्याची गरज आहे अशी कबुली महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावरच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली आणि अप्रत्यक्षरित्या हे धोरण फसल्याची कबुली त्यांनी दिली . वाळू शासनाकडून बंधमुक्त करून त्याबाबत […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यात पोर्शे कार अपघातात पोलिसांनी तातडीने कारवाई केली असून , यात कोणताही राजकीय दबाव नव्हता , मात्र ज्या लोकांनी यात हलगर्जी केली त्या सगळ्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या लक्षवेधी सुचनेवरील उत्तरात दिली. सुनील प्रभू आणि इतरांनी ती उपस्थित केली […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) L मुंबई – गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे विरोधकांनी आज विधानपरिषद सभागृहात घोषणा दिल्या, यामुळे सभागृहाचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.याला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पनवेल ते इंदापूर या विभागातील ७२ […]Read More
इंग्लंडवर थरारक विजय मिळवत टीम इंडिया थेट फाइनलमध्ये प्रवेश केला आहे. या रोमांचक विजयाने 140 कोटी भारतीयांच्या आनंदाला सीमा राहिली नाही. संपूर्ण देशभरात क्रिकेटप्रेमींनी जल्लोष साजरा केला. खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी आणि संघाच्या एकतेमुळे हा विजय शक्य झाला. भारतीय संघाचा आत्मविश्वास आकाशाला भिडलेला आहे. सर्वत्र प्रशंसा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. हा विजय भारतीय क्रिकेटच्या इतिहासात […]Read More