मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : १६व्या शतकात बांधलेला एक लष्करी चमत्कार, लोहगड किल्ल्यावर संपूर्ण मराठा साम्राज्याचे राज्य होते (मुघल साम्राज्याच्या ताब्यात गेल्यावर ५ वर्षांच्या अल्प कालावधीशिवाय). समुद्रसपाटीपासून 1,033 मीटर उंच असलेला लोहगड किल्ला ट्रेकिंगसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम किल्ल्यांपैकी एक आहे. हे विसापूर किल्ल्याशी एका छोट्या श्रेणीने जोडलेले आहे. त्यामुळे, जर तुम्हाला एखादे चांगले आव्हान […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ: ३० मिनिटे लागणारे जिन्नस: एक कप चणे, (काबुली नव्हेत ), एक मोठा का.न्दा, एक इ.न्च आले, चार सहा लसूण पाकळ्या, दोन लव.न्गा, एक इ.न्च दालचिनी, आठ दहा मिरीदाणे, चिमुटभर हि.न्ग आणि हळद, चवी प्रमाणे मीठ साखर व लि.न्बू, थोडेसे तूप क्रमवार पाककृती: साधे चणे घेऊन […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कुवैतमध्ये मृत्यू झालेल्या 45 भारतीय कामगारांचे पार्थिव भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने मायदेशी आणण्यात आले आहे. हे विमान कोची विमानतळावर उतरण्यात आले. या घटनेमुळे देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. हे कामगार विविध कारणांनी कुवैतमध्ये कार्यरत होते आणि त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. भारतीय वायुदलाने तातडीने […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या अंतर्गत देशातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. या योजनेचा १७वा हप्ता १८ जून रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, अशी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. हे आर्थिक सहाय्य […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोघ्येला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या घटल्यामुळे स्पाइसजेटने त्यांच्या विमान सेवा तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अयोघ्या, जी धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण शहर आहे, तेथे प्रवाशांची संख्या कमी झाल्यामुळे ही सेवा थांबविण्यात आली आहे. स्पाइसजेटच्या या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये काही प्रमाणात चिंता निर्माण झाली आहे. तरी, स्पाइसजेटने आश्वासन दिले […]Read More
मुंबई दि. 14 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय जनता पक्षाचे सरकार अदानीवर मेहरबान असून अदानीसाठीच सत्ता राबवली जात असल्याचे पुन्हा पुन्हा स्पष्ट होत आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली सरकारने सर्व नियम, कायदे, अटी ह्या अदानीचा फायदा पाहूनच बनवले आहेत. भाजपा सरकारने आता धारावी प्रकल्पासाठी कुर्ल्यातील मदर डेअरीची २१ एकर जागा अदानीच्या घशात घालण्याचे सरकारी फर्मान काढले […]Read More
रत्नागिरी, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अणुस्कुरा घाटामध्ये दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प आहे. काल सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मोठे दगड आणि माती रस्त्यावर आली. त्यामुळे सध्या 16 तासानंतरही वाहतूक ठप्प आहे. या ठिकाणी मोठा दगड आहे, तो हटवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. या मार्गावरून पुणे, कोल्हापूर,मलकापूर, कराड अशी नेहमी वाहतूक होत असते. त्यामुळे कोकणाशी […]Read More
कोल्हापूर, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पावसाळा सुरू झाला की निसर्ग हा पर्यटकांना खुणावत असतो.राज्यातील अशी बरीच ठिकाणं आहेत जी पर्यटकांना पावसाळ्यात आकर्षित करीत असतात. १५० फूट उंचीवरून कोसळणारा राऊतवाडी धबधबा सततच्या पावसामुळे प्रवाहित झाला असून पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहे. या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटक इथं दाखल होत असतात. राधानगरी तालुक्यातील पर्यटकांना […]Read More
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आमिर खानचा मुलगा जुनैद खान बॉलिवूडमधील पदार्पणातच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ‘महाराज’ चित्रपटातून जुनैद बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेला हा चित्रपट 14 जून रोजी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. विश्व हिंदू परिषदेनं एका निवेदनाद्वारे या चित्रपटाला विरोध केला आहे. हा चित्रपट हिंदूविरोधी असल्याचं […]Read More
नवी दिल्ली, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : NEET 2024 च्या निकालात झालेल्या गैरप्रकाराबाबत गेल्या आठवडाभरापासून आंदोलन करणाऱ्या परीक्षार्थींचा प्रयत्नांना आज यश आले आहे. या परीक्षेत ग्रेस मार्क मिळालेल्या 1 हजार 563 मुलांचे निकाल रद्द केले जाणार असल्याची महत्त्वाची माहिती केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) सुनावणी दरम्यान दिली आहे. तसेच, निकाल रद्द झालेल्यांना पुन्हा […]Read More