Month: May 2024

मराठवाडा

वादळीवाऱ्यानी शेतकऱ्याचे शेडनेट गेली उडून, लाखो रुपयांचे नुकसान…

जालना, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा, वालसावंगी, धावडा, विझोरा या परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकरी राजा पुन्हा संकटात सापडलाय. वडोद तांगडा येथील वालसावंगी शेत शिवारात शेतकऱ्यांनी उभे केलेले शेडनेट हे या जोरदार वादळी वाऱ्यामध्ये जमीन दोस्त झालंय. रामदास तांगडे असं […]Read More

मराठवाडा

आषाढी वारीसाठी संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे 28 जूनला प्रस्थान

छ. संभाजीनगर, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी संत एकनाथ महाराजांची पालखी छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथून पंढरपूर येथे जात असते. यंदाही पालखी 28 जून रोजी पैठण येथून पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवणार आहे . या सर्व नियोजनाची तयारी करण्यात येत आसल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ महाराज पालखीवाले यांनी दिली आहे. नाथ […]Read More

अर्थ

रिझर्व्ह बँकेच्या लाभांशामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने गाठला विक्रमी उच्चांक

मुंबई, दि. 26 (जितेश सावंत) : देशातील सार्वत्रिक निवडणूकीला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक टप्प्यानंतर बाजार हळूहळू खाली घसरत गेला. कमी मतदानाचा कल हा नेमका कोणत्या बाजूला हे पडलेले कोडे त्याचबरोबर परदेशी गुंतवणूकदारानी लावलेला विकीचा सपाटा यामुळे गुंतवणूकदार सावध झाले आणि त्यांनी देखील नफा वसुलीला सुरुवात केली. After the general elections began, the market gradually declined after […]Read More

खान्देश

Heat Wave मुळे अनेक जिल्ह्यात कलम 144 लागू

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील सर्वाधिक तापमान असणाऱ्या शहरांच्या यादीत नेहमीचं अकोला , जळगाव आदी शहरांचे नाव टॉप टेन मध्ये असते.या दोन्ही जिल्ह्यात २५ ते ३१ मे पर्यंत उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. उष्माघाताचा धोका लक्षात घेता दोन्ही जिल्हाधिकाऱ्यानी जिल्ह्यात ३१ मे’ पर्यंत कलम १४४ अन्वये जमावबंदी लागू केली आहे. काल […]Read More

पर्यावरण

अंबाबारवा अभयारण्यात प्राणी गणनेत ३३१ प्राण्यांचे दर्शन

बुलडाणा, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बुद्ध पोर्णिमेच्या दिवशी बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या अंबाबरवा अभयारण्यातील वन्यप्राण्यांची गणना २३ मे रोजी सायंकाळ पासून तर २४ मे च्या सकाळ पर्यंत करण्यात आली. यावेळी अंबाबरवा जंगलात दोन बाघोबांचे दर्शन झाल्यामुळे वन्यजिव प्रेमींसह कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. प्राणीप्रेमी आणि वन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चंद्राच्या प्रकाशात अभयारण्यातील व्याग्र शिवारातील […]Read More

देश विदेश

लोकसभा निवडणूकीच्या सहाव्या टप्प्यातील 58 जागांसाठी 58.82 टक्के मतदान

नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरातली नागरिक आता लोकसभा निवडणूकीच्या निकालाची म्हणजेच 4 जूनची आतूरतेने वाट पाहत आहेत. एकूण सात टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या मतदान कार्यक्रमातील सहाव्या टप्प्यासाठी 7 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील 58 जागांसाठी मतदान आज पार पडले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार आज सायंकाळी 7 वाजेपर्यंत 58 जागांवर 58.82 […]Read More

देश विदेश

Cannes मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यावर्षीचा ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ भारतीय कलाकारांसाठी खूप खास ठरला आहे. श्याम बेनेगल यांच्या ‘मंथन’ चित्रपटाला रिलीजच्या जवळपास ४८ वर्षांनंतर यंदाच्या ७७ व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्पेशल स्क्रिनिंग मिळालं. या बरोबरच विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे अनसूया सेनगुप्ता या अभिनेत्राला ‘द शेमलेस’मधील तिच्या अभिनयासाठी अन सर्टन रिगार्ड प्राइज सेगमेंटमध्ये सर्वोत्कृष्ट […]Read More

ट्रेण्डिंग

मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. आता काही दिवसांतच १० वीचे निकालही जाहीर होतील. त्यामुळे आता महाविद्यालयीन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ आता सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने प्रथम वर्ष प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करून आजपासून नोंदणी सुरु केली आहे. या पदवी अभ्यासक्रमांसाठी अस्वायत्त महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी […]Read More

विदर्भ

विको लॅबोरेटरीजचे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचे निधन

नागपूर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदेशी FMCG कंपन्यांच्या गर्दीत विशेषत्त्वाने उठून दिसणारी भारतीय आयुर्वेदीक उत्पादने करणारी कंपनी म्हणजे विको लॅबोरेटरीज. उत्कृष्ट उत्पादनांमुळे विदेशांतही लोकप्रिय ठरलेल्या विको लॅबोरेटरीजचे अध्यक्ष यशवंत पेंढारकर (85)यांचे काल सायंकाळ नागपूर येथील निवासस्थानी निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी शुभदा, मुले अजय व दीप, मुलगी दीप्ती, नातवंडे व मोठा आप्तपरिवार आहे. […]Read More

देश विदेश

चारधाम यात्रेत आतापर्यंत ५२ भाविकांचा मृत्यू

डेहराडून, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यावर्षी १० मे पासून सुरु झालेल्या चारधाम यात्रेत आतापर्यंत ५२ भाविकांचा मृत्यू झाला आहे. यात बद्रीनाथमध्ये १४, केदारनाथमध्ये २३, गंगोत्रीमध्ये ३ आणि यमुनोत्रीमध्ये १२ भाविकांनी आपले प्राण गमावले आहेत. या भाविकांचा मृत्यू छातीत दुखणे, अस्वस्थता किंवा हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. प्रशासनाकडून यात्रा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात […]Read More