मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ: २० मिनिटे लागणारे जिन्नस: दीड वाटी आंबेमोहोर किंवा कोणताही वासाचा तांदूळवांगी 3 ते ४ मध्यम आकाराची फोडी करूनलवंग (2), नागकेशर (एक टी स्पून), जिरे (1 टे स्पून) , धणे (१ १/२ टे स्पून), सुके खोबरे किस (३-४ टे स्पून), चक्रीफुल (१). हे जिन्नस मंद आचेवर […]Read More
पुणे, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कल्याणी नगर प्राणांतिक अपघात प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पथकांनी या दोघांना पहाटे बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर आरोपीची सकाळच्या वेळेत पोलिसांनी वैद्यकीय तपासणी करून घेतली. त्यावेळी त्याच्या रक्ताचे […]Read More
पुणे, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून राज्याचा एकूण निकाल ९५.८१ % इतका लागला आहे. यात नऊ विभागीय मंडळांपैकीकोकण विभाग अव्वल स्थानी असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. आज पुण्यात मंडळाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. […]Read More
कोल्हापूर, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील राजापूर इथल्या कृष्णा नदीवरील बंधाऱ्याचे सर्वच बरगे बसवून १४ फूट पाण्याची लेव्हल करण्यात आली आहे. कर्नाटकात पाणी सोडण्याची विनंती कर्नाटक सरकारनं पाटबंधारे विभागाला केली होती. मात्र त्यापूर्वीच धरणातील पाण्याचा विसर्ग आणि अवकाळी पावसामुळे पंचगंगा नदीही प्रवाहित झाल्यानं राजापूर बंधारा ओवरफ्लो झाला आहे. राजापूर बंधाऱ्याला बर्गे […]Read More
नाशिक, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 28 मे रोजीच्या 141 व्या जयंतीनिमित्त नाशिकमधील कलानंद कथक संस्थेच्या कलाकारांनी अनादि मी अनंत मी या कार्यक्रमाद्वारे सावरकरांच्या गीतांवर विविध आविष्कार सादर करीत स्वातंत्र्यवीर सावरकरांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. वृषाली पाठक आणि त्यांच्या 16 सहकालाकारांनी कथक माध्यमातून सावरकरांचा संपूर्ण चरित्र पट सादर केला. गुणगौरव न्यास […]Read More
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आठवड्याभरापूर्वीच मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. त्यातच बंगालच्या उपसागरात रेमल चक्रीवादळ थैमान घालत आहे. देशभर उष्णतेचा पारा ४० पार सहज जात आहेत. त्यामुळे देशभरातील नागरीक हवालदिल झाले आहेत. त्याच आज हवामान खात्याने एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. पुढील ४-५ दिवसांत पश्चिम भारताच्या मैदानी भागात उष्णतेची तीव्र लाट कायम […]Read More
यवतमाळ, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बंगालच्या उपसागरात घोंघावणाऱ्या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांनाही बसत आहे.यवतमाळ जिल्ह्यात आज आलेल्या चक्रीवादळामुळे घरांची मोठी पडझड झाली आहे. अनेक घरांचे पत्रे उडाली आहेत. अनेक घरं उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांचा संसार उघड्यावर आला आहे. विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्याला चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला आहे. चक्रीवादळामुळे अनेक घरांचे […]Read More
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात 17 मे रोजी संपलेल्या आठवड्यात 4.55 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. या वाढीसह साठा 648.7 अब्ज डाॅलरच्या नवीन विक्रमी पातळीवर पोहोचला. भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी ही माहिती दिली. परकीय चलनाच्या साठ्यात सलग तिसऱ्या आठवड्यात वाढ झाली आहे. मागील आठवड्यात हा साठा 2.56 अब्ज डाॅलरने […]Read More
अबुधाबी, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संयुक्त अरब अमिरातीने (UAE) विमानाने प्रवास करणाऱ्या भारतीय प्रवाशांसाठी नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. आता नियम आणखी कडक करण्यात आले आहेत. नवीन नियमांनुसार, दुबई-अबू धाबीला जाणाऱ्या पर्यटकांना त्यांच्या बँक खात्यात 60,000 रुपये किंवा क्रेडिट कार्ड आणि परतीचे तिकीट असणे आवश्यक आहे. या दोन्ही अटींची पूर्तता न करणाऱ्या […]Read More
ठाणे, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेसह घोडबंदर रोड हा ठाणे शहरातील सर्वात महत्त्वाचा रस्ता मानला जातो. हा रस्ता ठाण्यातील इस्टर्न एक्स्प्रेस हायवेला भाईंदरमधील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेला जोडतो. या रस्ता प्रचंड वाहन कोंडीसाठी नेहमीच चर्चेत असतो. या वाहतूक कोंडीला प्रामुख्याने कारणीभूत ठरते ती या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात होणारी अवजड वाहनांची वर्दळ. अशा […]Read More