Month: May 2024

Lifestyle

राघवदास लाडू

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :प्रत्यक्षात लागणारा वेळ:  १.५ तास लागणारे जिन्नस:  (१) अर्धा किलो खवा(२) पाऊण किलो पिठीसाखर(३) दीडशे ते दोनशे ग्रॅम बारीक रवा (अगदी प्रमाणात घ्यायचा असेल तर पावणेदोनशे ग्रॅम)(४) सव्वाशे ग्रॅम तूप (त्यापेक्षा थोडे जास्तच घेऊन ठेवावे)(५) दूध (कृतीत सांगितल्यानुसार; एखादा कप पुरेसा व्हावा)(६) दोन-तीन ग्रॅम केशर(७) सव्वाशे ग्रॅम बदाम (तोडलेले)(८) […]Read More

महानगर

मुंबईत 4 सार्वजनिक शौचालयामागे स्त्रियांसाठी केवळ 1 शौचालय

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबईत 4 सार्वजनिक शौचालयामागे स्त्रियांसाठी केवळ 1 शौचालय असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.ही लिंगनिहाय तफावत अग्रक्रमाने दूर करणे गरजेचे असून स्त्रियांसाठीदेखील पुरेशी शौचालय संख्या असायला हवी, असे मत प्रजा फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.प्रजा फाऊंडेशन तर्फे मुंबईतील नागरी समस्यांची सद्यस्थिती, 2024′ हा […]Read More

देश विदेश

सहा लाख रुपयांचं बक्षीस लागलेल्या माओवाद्याने केले आत्मसमर्पण

गडचिरोली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : परिस्थितीच्या रेट्यामुळे हिंसाचाराकडे वळलेल्या माओवाद्यांना पुन्हा चांगले आयुष्य जगण्याची संधी देण्यासाठी सरकारने आत्मसमर्पण योजना जाहीर केली आहे. या योजनाचे लाभ घेत आजवर शेकडो माओवाद्यांनी हिंसक कारवाया सोडून सर्वसामान्य आयुष्य सुरु केले आहे. आज सहा लाख रुपये बक्षीस असलेला जहाल माओवादी गणेश गट्टा पुनेम वय 35 वर्ष याने आत्मसमर्पण […]Read More

देश विदेश

डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा रहीमची खुनाच्या आरोपातून निर्दोष सुटका

चंदीगड, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चंदीगड उच्च न्यायालयाने आज सीबीआय न्यायालयाचा निर्णय रद्द करून राम रहीमची निर्दोष मुक्तता केली आहे. हरियाणातील डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. डेरा माजी व्यवस्थापक रणजीत यांच्या हत्येप्रकरणी उच्च न्यायालयाने राम रहीम सह 5 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. हे प्रकरण […]Read More

ट्रेण्डिंग

टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी आणखी एक पाणबुडी सज्ज

न्यूयॉर्क, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगप्रसिद्ध महाकाय टायटॅनिक जहाजाला जलसमाधी मिळून शतक उलटले तरीही त्याबद्दल लोकांना असलेले कुतुहल अजूनही शमलेले नाही. याच कुतुहलापोटी या जहाजाचे भग्नावशेष पाहण्यासाठी गेलेल्या टायटन पाणबुडीचा ११ महिन्यांपूर्वी समुद्रात स्फोट झाला होता. यामध्ये पाच जण मृत्यूमुखी पडले होते. एवढी भीषण आपत्ती घडून गेलेली असतानाही आता आणखी एक अमेरिकन अब्जाधीश […]Read More

सांस्कृतिक

कर्नाटकातील या मंदिराचा UNESCO च्या जागतिक वारसा यादीत समावेश

बंगळुरू, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ २०२३ च्या यादीत कर्नाटकातील होयसाळेश्वर मंदिराचा समावेश करण्यात आला आहे .हे मंदिर कर्नाटकच्या हसन जिल्ह्यात म्हैसूर विमानतळापासून अंदाजे १५० किमी अंतरावर आहे. होयसाळेश्वर मंदिर उंच चबुतर्‍यावर बांधलेले असून या चबुतर्‍यावर १२ कोरीव थर आहेत.होयसाळ वास्तुकलेचा हा उत्तम नमुना आहे.कारण या १२ थरांना जोडण्यासाठी चुना,सिमेंट […]Read More

पर्यावरण

मोहेंजोदाडोमध्ये उष्णतेचा पारा ५२ अंशापार

कराची, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यावर्षी उष्णतेच्या प्रचंड झळांनी भारतीय उपखंडाला ग्रासले आहे. देशात अनेक ठिकाणी पारा ४० अंशापार पोहोचला आहे. शेजारील पाकिस्तानात कडक उन्हामुळे परिस्थिती अनियंत्रित होत आहे. सिंध प्रांतातील मोहेंजोदाडो येथे सोमवारी पारा 52 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला. यासोबतच पाकिस्तानमधला हा या वर्षातील सर्वात उष्ण दिवस ठरला. उष्णतेच्या लाटेत अनेक भागात […]Read More

बिझनेस

कॉसमॉस बँकेला मार्च २०२४ अखेर ३८४ कोटींचा विक्रमी निव्वळ नफा

मुंबई दि.28(एम एमसी न्यूज नेटवर्क) : कॉसमॉस बँकेला मार्च २०२४ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात ३८४ कोटी रुपयांचा विक्रमी निव्वळ नफा झाला असून बँकेच्या इतिहासातील आत्तापर्यंतचा सर्वोच्च निव्वळ नफा असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.बँकेच्या आर्थिक प्रगतीबद्दल सविस्तर माहिती देताना सीए काळे पुढे […]Read More

राजकीय

पुणे अपघात प्रकरण दडपण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न

मुंबई, दि. २८ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात सध्या दुष्काळाचा प्रश्न गंभीर आहे तर दुसरीकडे दारू आणि ड्रग्जचे सेवन करुन सर्वसामान्य लोकांना गाडीखाली चिरडण्याचे प्रकार वाढत आहेत. नागपूर, जळगाव आणि पुण्यात अशा घटना घडल्या पण अत्यंत संताप आणण्याचा प्रकार म्हणजे यातील गर्भश्रीमंत आरोपींना तातडीने जामीन कसा मिळेल यासाठी सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न झाले. पुण्याच्या […]Read More

महानगर

पालिकेने दिला रस्ते कंत्रादारांना इशारा

मुंबई दि.28(एम एमसी न्यूज नेटवर्क): पालिकेच्या वतीने मुंबईत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामात दिरंगाई आणि गुणवत्तेशी तडजोड अजिबात खपवून घेतली जाणार नाही. सध्या सुरू असलेली रस्त्यांची कामे संबंधित कंत्राटदारांनी ३१ मे पूर्वी पूर्ण करावीत. तसेच ७ जून पूर्वी हे रस्ते पूर्णपणे वाहतूकयोग्य झाले पाहिजेत. अन्यथा त्यांच्याकडून ते काम काढून घ्यावे आणि अन्य दुसरा कंत्राटदार नेमून कामे […]Read More