Month: May 2024

Uncategorized

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी

मुंबई, दि.१३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सूरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे नंदुरबार – ६०.६० टक्केजळगाव – ५१.९८ टक्केरावेर – ५५.३६ टक्केजालना – ५८.८५ टक्केऔरंगाबाद – ५४.०२ टक्केमावळ […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुण्यात साकारली युनिक मतदान केंद्रे

पुणे, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे शहर लोकसभा मतदारसंघात आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून शहरांमध्ये युनिक मतदान केंद्र सुद्धा आहे तयार करण्यात आलेली आहे राज्य सरकारच्या सीओईपी या महाविद्यालयात युनिक मतदान केंद्र तयार करण्यात आले असून या केंद्राला ऐतिहासिक असं महत्त्व आहे या केंद्राच्या दरम्यान मतदारांना पुणे शहरातील ऐतिहासिक स्थळांची […]Read More

देश विदेश

भारतातही झाले नॉर्दर्न आणि सदर्न लाइट्सची अद्भूत रोषणाई दर्शन

लडाख, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या दोन दिवसांत सौरस्फोटामुळे भूचुंबकीय वादळ तयार झाले आणि म्हणूनच अचानक जगाच्या अनेक भागांमध्ये आकाशात रंगांचs तरंग दिसू लागले. नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (NOAA) ने वादळाचे स्वरूप तीव्र असल्याचे म्हटले आणि पुढील दिवसांत आणखी वादळे ग्रहावर धडकू शकतात असेही सांगण्यात आले. दरम्यान या खगोलिय घटनेमुळे नॉर्दर्न लाइट्स […]Read More

देश विदेश

अफगाणिस्तानात पावसाचा धुमाकुळ, पुरामुळे ३०० लोकांच्या मृत्यू

काबूल, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अफगाणिस्तानात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात ३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून एक हजारांहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या अन्न संस्थेने शनिवारी दिली. जागतिक अन्न कार्यक्रमाने म्हटले आहे की, गेल्या काही आठवड्यांपासून अफगाणिस्तानात मुसळधार पाऊस होत आहे. शेजारच्या तखार प्रांतात सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार […]Read More

देश विदेश

दक्षिणेतील या मंदिरांच्या पूजेत ऑलिंडरच्या फुलांच्या वापरावर बंदी

तिरुवनंतपूरम, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केरळमधील बहुतेक मंदिरांचे व्यवस्थापन करणाऱ्या दोन प्रमुख देवस्वोम मंडळांनी नुकतेच मंदिरांना प्रसादासाठी ऑलिंडरच्या फुलांचा वापर थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. त्रावणकोर देवस्वोम बोर्ड (टीडीबी) आणि मलबार देवस्वोम बोर्डाने या फुलांच्या विषारी स्वरूपाबद्दल चिंता लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या फुलांमुळे मानव आणि प्राण्यांना इजा होऊ शकते, असे […]Read More

ट्रेण्डिंग

छ.संभाजीनगरमधुन गर्भलिंग निदान करणारे मोठे रॅकेट उद्ध्वस्त

छ. संभाजी नगर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज मातृदिनानिमित्त सोशल मिडियावर शुभेच्छा आणि संदेश ओसंडून वाहत आहेत. फुटले आहे. मातृप्रेमाच्या या उत्सवी वातावरणात महाराष्ट्राच्या पुरोगामीपणाला काळीमा फासणारी एक गंभीर घटना छत्रपती संभाजीनगर मधुन समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने मोठी कारवाई केली असून, गर्भनिदान करणारं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले आहे. राहत्या घरी इंजिनिअरींग […]Read More

अर्थ

हिंदुजा समूह करणार रिलायन्स कॅपिटलचे अधिग्रहण

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अंबानी बंधूंपैकी मोठे बंधू मुकेश अंबानी विविध उद्योगांमध्ये उत्तुंग कामगिरी करत आहेत. मात्र धाकटे बंधू अनिल अंबानी यांच्या मालकीच्या कंपन्या मात्र बाजारात फारसा करिश्मा दाखवू शकलेल्या नाहीत. त्यांच्या रिलायन्स कॅपिटल या कंपनीचे आता हिंदुजा कंपनीकडून अधिग्रहण करण्यात येणार आहे. विमा क्षेत्र नियामक IRDAI ने कर्जबाजारी रिलायन्स कॅपिटलच्या अधिग्रहणासाठी […]Read More

राजकीय

देशभरातील हवा बदलली, भाजपाचे जाऊन इंडिया आघाडीचे सरकार

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभेची ही निवडणूक साधारण निवडणूक नसून भारताचा आत्मा सुरक्षित ठेवण्यासाठीचा हा संघर्ष आहे. भाजपाने लोकशाही, संविधान धोक्यात आणले आहे, विविधतेला खुलेआमपणे छेद दिला आहे. तीन टप्प्यातील मतदान झाले असून दक्षिण भारतातच नाही तर सर्वच राज्यात हवा बदललेली दिसत आहे. ४ जूनला दिल्लीतून भारतीय जनता पक्षाचे सरकार जाऊन इंडिया […]Read More

राजकीय

धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठं खिंडार

धुळे, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेसचे नाशिकचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळेंनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हा पक्ष प्रवेश झाला आहे, काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार शोभा बच्छाव यांच्या उमेदवारी नंतर तुषार शेवाळे नाराज होते, उमेदवारी डावलल्यामुळे तुषार शेवाळे यांनी आपल्या जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता, आपल्या […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या हळद बियाण्याची छत्तीसगडला भुरळ

अहमदनगर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत हा हळद पिकाचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. महाराष्ट्रातील सांगली जिल्हा हा ब्रिटिश कालखंडापासून गुणवत्तापूर्ण हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी तंत्र विद्यालय, कसबे डिग्रस जि. सांगली येथे उत्पादित करण्यात आलेल्या गुणवत्तापूर्ण हळद बियाण्यास केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर […]Read More