नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेह, हृदय आणि यकृत संबंधित आजारांनी ग्रस्त लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. या औषधांचा वाढता खर्च सर्वसामान्यांना दिवसेंदिवस डोईजड होत आहे. यावर उपाय म्हणजे सरकारने संबंधित महत्त्वाच्या आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ४१ औषधांच्या आणि सहा फॉर्म्युलेशनच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नॅशनल फार्मास्युटिकल […]Read More
काठमांडू, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मसाल्यांचा देश अशी जगभर ख्याती असलेल्या भारतातील मसाल्यांबद्दल सध्या जगभर संशयाचे धुके निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच एव्हरेस्ट कंपनीच्या मसाल्यामध्ये आरोग्याला अहितकारक पदार्थ आढळल्यामुळे ही बाब प्रकर्षाने समोर आली. सिंगापूर आणि हाँगकाँगनंतर आता नेपाळनेदेखील एमडीएच आणि एव्हरेस्ट ब्रँडचे मसाले आयात करण्यावर बंदी घातली आहे. त्याचबरोबर हे मसाले बाजारात […]Read More
नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यावर्षी चारधाम यात्रा सुरु झाल्यापासून या धार्मिक ठिकाणांवर तुफान गर्दी उसळली आहे. यामध्ये भाविक कमी आणि युट्युबर, ब्लॉगर यांची संख्याच जास्त असल्याचे पहायला मिळत आहे. चारधाम यात्रेसाठी केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री येथे भाविकांची गर्दी हे प्रशासनासाठी आव्हान ठरत आहे. प्रचंड गर्दी लक्षात घेऊन उत्तराखंडच्या मुख्य सचिव […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तोंड उघडले की वाद निर्माण होत आहेत. १० वर्षातील कामाचे रिपोर्ड कार्डच नसल्याने लोकांना सांगण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही. नरेंद्र मोदी, हिंदू मुस्लीम करत नाही असे सांगतात आणि दुसऱ्याच दिवशी पुन्हा हिंदू मुस्लीमवर भाषण देतात. नरेंद्र मोदींचा प्रचार भरकटला असून मुद्देच नसल्याने मोदींना […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना ही मानवनिर्मित असून, ती हत्येपेक्षा कमी नाही. या ‘हत्यांना’ मुंबई महानगर पालिका शिवाय कोणीही जबाबदार नाही, हे आपल्या सर्वांनाच माहिती असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे. या मानवनिर्मित दुर्घटनेतील पीडितांमध्ये दोन रिक्षाचालक, एक कॅब ड्रायव्हर, एक टूरिस्ट […]Read More
जालना, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जालन्यातल्या परतुर तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून जोरदार अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे. अकोली गावात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्हा परिषद शाळेची पडझड झाली आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून विद्युत खांब तुटल्याने वीज पुरवठा ही खंडित झाला आहे. परतूर तालुक्यातील अकोली गावात अवकाळी पावसाचा कहर […]Read More
ठाणे, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य के.चोकलिंगम् यांनी आज ठाण्यातील होरायझन स्कूल या ठिकाणी भेट देवून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगिक तयारीची पाहणी केली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे तसेच 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा जायभाये यांनी त्यांना याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी […]Read More
मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जीवनशैलीतील बदल, ताण तणाव, विवाहाचे वाढते वय, करिअरचे वाढते महत्त्व आणि अन्य व्यक्तिगत कारणांमुळे देशात मुल न होणाऱ्या जोडप्यांच्या संख्येत वाढ होत आहे. यावर उपाय म्हणून कृत्रिम गर्भधारणेची (आय. व्ही. एफ) प्रक्रिया व उपचार घेतले जात आहेत. मात्र यामध्ये यश न आलेली काही जोडपी आता ‘सरोगसी’ या पर्यायाकडे […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ: २० मिनिटे लागणारे जिन्नस: एक दोडका मध्यम आकाराचा, शक्यतो कोवळा बघून घ्या. एक मध्यम कांदा , एक टोमाटो, पाच सहा हिरव्या मिरच्या, एक मूठ शेंगदाणे, एक टे स्पून प्रत्येकी धणे जिरे, लिंबा एवढी चिंच, मीठ चवीनुसार, कढिपत्ता, एक चमचा प्रत्येकी उडिद डाळ, हरबरा डाळ, व […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने महाराष्ट्रासह देशातील बराचसा भाग दुष्काळाच्या झळा सोसू लागला आहे. नुकत्याच आलेल्या भारतातील नद्यांच्या परिस्थितीवरील अहवालात महत्वाच्या नद्यांमध्ये ४० टक्केच पाणी राहिल्याचे सांगण्यात आले आहे. तर अनेक नद्या कोरड्याठाक पडल्या आहेत. अशातच महाराष्ट्रातही बराचसा भाग हा पाण्याविना व्याकुळलेला आहे. ऐन मार्चमध्येच दुष्काळाच्या झळा सोसत […]Read More