Month: May 2024

Uncategorized

दूरसंचार कंपन्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून आयकरावरील व्याज माफ

नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियासह देशातील इतर दूरसंचार कंपन्यांच्या थकित आयकरावरील व्याज सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे माफ केले आहे. यामुळे या कंपन्यांची सुमारे 3000 हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे. याचा सर्वाधिक फायदा व्होडाफोन आयडियाला मिळणार आहे. परवाना शुल्काचा काही भाग महसूल खर्च म्हणून दाखवून दूरसंचार कंपन्यांना करमुक्तीच्या दाव्याप्रकरणी सर्वोच्च […]Read More

Lifestyle

व्हेजिटेबल बिर्याणी : पुलाव

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चला आणखी एक भारतीय रेसिपी जाणून घेऊया. यावेळी, भाज्या आणि सुगंधी मसाल्यांनी भरलेला एक सुवासिक आणि चवदार डिश – व्हेजिटेबल बिर्याणीच्या दुनियेत जाऊया. बिर्याणी रेसिपीसाहित्य:2 कप बासमती तांदूळ, भिजवलेले आणि काढून टाकले१ कप मिश्र भाज्या (गाजर, वाटाणे, बीन्स, बटाटे), चिरून1 मोठा कांदा, बारीक चिरलेला१/२ कप साधे दही2 टोमॅटो, […]Read More

Lifestyle

जेवणासोबत चटकदार चटणी

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  १० मिनिटे लागणारे जिन्नस:  (ही पूर्णपणे मी केलेली पाककृती आहे) ओली हळदमोठे आवळेआल्याचा तुकडापुदिन्याची पाने (देठासकट)तिखट मिरच्या (हल्ली तिखट नसलेल्याही मिळतात म्हणून असे लिहिले)मीठअर्धे भांडी पाणी क्रमवार पाककृती:  ओल्या हळदीचे दोन मोठे तुकडे, आल्याचा एक तुकडा, चार ते पाच मोठे आवळे, पुदिन्याची मुठभर पाने, पाच […]Read More

Uncategorized

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४, राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि‍ शेवटच्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपली असून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :धुळे- ५६.६१ टक्केदिंडोरी- ६२.६६ टक्केनाशिक – ५७.१० टक्केपालघर- […]Read More

शिक्षण

बालभारतीच्या पुस्तकातील सचिन तेंडुलकरांचा पाठ वागळण्याची प्रहार संघटनेची मागणी

मुंबई दि.21(एम एमसी न्यूज नेटवर्क) : क्रिकेटपट्टू सचिन तेंडूलकर हे सातत्याने ऑनलाईन गेमिंग सारख्या जुगाराच्या जाहिराती करतात. त्यांचा अंगरक्षक प्रकाश कापडे यांनी ऑनलाइन गेमिंग च्या कर्जबाजारीपणामुळे स्वतःवर गोळी झाडुन आत्महत्या केली आहे. ज्या खेळाडूच्या अंगरक्षकाला या ऑनलाइन गेमिंगच्या जुगारामुळे आत्महत्या करावी लागते त्या क्रिकेटपटूचे पाठ बालवयातील विद्यार्थ्यांच्या मनावर किती विपरीत परिणाम करत असतील याचा विचार […]Read More

विदर्भ

आमखेडा भूमि कृषी पर्यटन केंद्रास आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन पुरस्कार…

वाशिम, दि २१(एमएमसी न्यूज नेटवर्क) : १६ मे २०२४ रोजी युरॅक रिसर्च सेंटर बोल्झानो इटली येथे संपन्न झालेल्या १७ व्या जागतिक कृषी पर्यटन दिनाच्या मुख्य कार्यक्रमात वाशिम जिल्हातील आमखेडा, येथील भूमी कृषी पर्यटन केंद्रास युरॅक संस्थेचे चेअरमन यांच्या हस्ते जागतिक कृषी पर्यटन पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला. १६ ते १८ मे दरम्यान बोल्झानो उत्तर इटली […]Read More

साहित्य

“ऐसपैस गप्पा नीलमताईंशी” ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे संस्थेचा ११९ वा वर्धापनदिन समारंभ आणि पुरस्कार प्रदान सोहळा दिनांक २६ ,२७ मे, २०२४ रोजी पुण्यातील एस.एम.जोशी सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. संस्थेचे अत्यंत प्रतिष्ठेचे असे वार्षिक ग्रंथ आणि ग्रंथकार पुरस्कार तसेच मसाप जीवनगौरव पुरस्कार, डॉ.भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार या समारंभात वितरीत केले […]Read More

मनोरंजन

कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाचा ट्रेलर रिलिज

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन काही दिवसांपासून त्याच्या बहुचर्चित ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं होतं. अभिनेत्याचा पहिला लूक पाहून चाहते आता चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. कार्तिकच्या ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटाचा ट्रेलर आता रिलीज झाला आहे. बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या […]Read More

देश विदेश

अहमदाबादमधुन ISIS च्या ४ दहशतवाद्यांना ATS कडून अटक

अहमदाबाद, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुजरातमध्ये आयएसआयएसच्या चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांना गुजरात एटीएस (ने अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्टवरून अटक केली. चारही दहशतवादी श्रीलंकन नागरिक आहेत. हे चार दहशतवादी कोणत्या उद्देशाने गुजरातमध्ये आले होते याचा गुजरात एटीएस तपास करत आहे. गुजरात एटीएस या चार जणांना अज्ञातस्थळी घेऊन गेले […]Read More

आरोग्य

पतंजलीची सोन पापडीही गुणवत्ता चाचणीत अपयशी

नवी दिल्ली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपल्या औषधांमुळे असाध्य आजार बरा होत असल्याचा खोटा दावा केल्या प्रकरणी पतंजली आयुर्वेदचे रामदेव बाबा यांनी काही दिवसांपूर्वीच न्यायालयात माफी मागीतली. त्यानंतर त्यांच्या विविध FMCG उत्पादनांच्या गुणवत्तेबतही तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. आयुर्वेदिक औषधे, FMCG वस्तूंबरोबरच मिठाई उद्योगातही उतरलेल्या पतंजलीली आज उत्तराखंड न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. […]Read More