मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या 12 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 88 जागांवर मतदान होणार आहे. यापूर्वी या टप्प्यात 89 जागांवर मतदान होणार होते, मात्र मध्य प्रदेशातील बैतुल जागेवर बसपाच्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याने आता या जागेवर 7 मे रोजी निवडणूक होणार आहे. आसाम, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ: ३० मिनिटे लागणारे जिन्नस: क्रमवार पाककृती: आज जवळ जवळ ५ वर्षाने मायबोलीवर पाकृ लिहिताना बरं वाटतंय.. इतका ब्रेक का घेतला, माझं मलाच माहित नाही.. असो.. चला सुरु करू.. कोळंबीला हळद, मीठ, तिखट, आलं लसूण पेस्ट लावून किमान अर्धा तास मुरवत ठेवा. मोहरीचं तेल तापवून त्यात […]Read More
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणूकांचा प्रचार जोरदार सुरू असताना विविध राजकीय पक्ष मतदारावर आश्वासनांची बरसात करत आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष ठाकरे गट आणि शरद पवार गट यांचे जाहीरनामे आज प्रसिद्ध झाले. शिवसेना ठाकरे गटाचा जाहीरनामा गुरुवारी सायंकाळी प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रावर केंद्रकडून होणाऱ्या अन्यायापासून मुक्ती देण्याचं आश्वासन […]Read More
नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इथेनॉल निर्मितीला घातलेला लगाम आणि साखर निर्यातीवरील बंधनांमुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखाने यांना खूप नुकसान सहन करावे लागत होते. राज्यातील २०६ पैकी ११४ कारखान्यांनी दोन हजार कोटी रुपयांची शेतकऱ्यांची एफआरपी थकवली होती केंद्र सरकारनं इथेनॉल निर्मितीचा आवळलेला लगाम, साखर निर्यातीवरील बंधनं आणि साखरेचा किमान विक्री […]Read More
मुंबई, दि. २५ (एमएसी न्यूज नेटवर्क) : राज्यात लोकसभा निवडणूकांसाठीची आचारसंहिता लागू होण्यापुर्वीच राज्य सरकारने आजारी साखर कारखान्यांना कर्ज देण्याची हमी दिल्याची माहिती समोर आली आहे. सरकारने २१ साखर कारखान्यांच्या कर्जाची हमी घेतल्याने या कारखान्यांना दिलासा मिळाला आहे. या २१ पैकी १५ कारखाने सत्तेत सहभागी झालेल्या शिंदे गटातील नेत्यांचे आहेत. तर सहा कारखान्यांमध्ये दोन शरद […]Read More
दुबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे सुरु असलेल्या अंडर-20 आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंनी एका सुवर्णासह एकूण 4 पदके जिंकली. भारतीय खेळाडूंनी भालाफेकमध्ये सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकले, तर भारताला 1500 मीटर आणि डिस्कस थ्रोमध्येही रौप्यपदक मिळाले. आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 24 ते 27 एप्रिलदरम्यान आहे. या चॅम्पियनशिपमध्ये भारतातील 31 पुरुषांसह 60 सदस्यांचा […]Read More
मुंबई दि.25(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी असा मुंबई किनारी रस्ता प्रकल्प उद्या (शुक्रवार )२६ एप्रिल रोजी एक आव्हानात्मक टप्पा गाठणार आहे. मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाला सांधणारी पहिली तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) शुक्रवारी पहाटे प्रवाहकीय हवामानानुसार स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या आव्हानात्मक मोहिमेसाठी साधारणपणे पाच ते […]Read More
मुंबई दि.25(एम एमसी न्यूज नेटवर्क) : महिला कर्मचाऱ्यांचे कार्यालयीन ठिकाणी होणारे लैंगिक छळाविरोधी जनजागृती विषयी सावित्रिबाई फुले स्त्री संसाधन केंद्र मुख्य तक्रार समितीकडून तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या हस्ते बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज (२५ एप्रिल ) करण्यात आले. सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत, उप […]Read More
मुंबई दि.25(एम एमसी न्यूज नेटवर्क) : बहुतेक सोशल मीडियावर हवामान संदर्भातील हवामान अंदाजाची माहिती देत असतात. मात्र ही माहिती अचूक नसते व त्याला कोणताही आधार नसतो. त्यामुळे अशा माहितीवर विश्वास ठेऊ नये असे मत प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख सुनील कांबळे यांनी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. मुंबई प्रेस क्लब व प्रादेशिक […]Read More
मुंबई दि.25(एम एमसी न्यूज नेटवर्क) : सरकारी काम आणि सहा महिने थांब’ ह्या म्हणीचा सामान्य जनतेला नेहमीच अनुभव येतो. तसाच प्रकार एस. टी. महामंडळालाही आला आहे. महामंडळासाठी बसेस खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या निधीच्या फाईलवर मुख्यमंत्र्यानी सही केली नसल्याने एसटीला मिळणाऱ्या २२०० गाड्या रखडल्या आहेत. साहजिकच त्याचा फटका एसटी कर्मचारी व प्रवासी यांना बसत आहे . फाईल […]Read More