Month: April 2024

महानगर

मुंबईतील दहा हजार महिला बचत गटांची उत्पादने उपलब्ध होणार मोबाईल

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील महिला बचतगटांची उत्पादने ही डबेवाल्यांच्या माध्यमातून घरोघरी पोहचवण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिका एक ॲप्लिकेशन विकसित करणार आहे. मुंबईतील महिला बचतगटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच उत्पादनांच्या मार्केटिंग आणि ब्रॅंडिंगसाठी ॲप्लिकेशन विकसित करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. महिला बचतगटांनी उत्पादने ऑनलाईन पद्धतीने पोहचवण्यासाठीची यंत्रणा ॲपच्या माध्यमातून तयार करण्यात […]Read More

देश विदेश

केंद्रीय माहिती आयोगाकडून निवडणूक आयोगाला नोटीस

नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एरवीच्या काळात लोकांवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या केंद्रीय यंत्रणा आता निवडणूक जवळ येतात एकमेकांनाच नोटासा पाठवत फैलावर घेत आहेत. केंद्रीय माहिती आयोगाने (CIC) निवडणूक आयोगाला (EC) नोटीस पाठवली आहे. CIC ने निवडणूक आयोगावर कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करत उत्तर मागितले आहे. देशातील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी RTI दाखल करत, […]Read More

ट्रेण्डिंग

या विद्यापीठात मासिक पाळीदरम्यान विद्यार्थिनींना मिळणार सुट्टी

चंदीगड, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मासिकपाळीच्या काळात मुलींना आणि महिलांना शाळा, कॉलेज आणि जॉबला सुट्टी मिळावी का ? या विषयावर देशात सर्वत्र चर्चा सुरु आहे. यासंदर्भात ठोस भूमिका घेत चंदीगडमधील पंजाब युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थिनींना मोठा दिलासा मिळाला आहे. युनिव्हर्सिटीने मासिक पाळीदरम्यान विद्यार्थिनींना सुट्टी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पंजाब युनिव्हर्सिटीच्या या निर्णयाचे विद्यार्थिनिंनी स्वागत […]Read More

ट्रेण्डिंग

शंभर वर्षीय मतदारासाठी तीन राज्यांच्या सीमेवर पोहचले निवडणूक पथक

गडचिरोली, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगाणा या तीन राज्यांची सीमा असलेल्या सिरोंचा येथे वयाची शंभरी गाठलेल्या किष्टय्या आशालू मादरबोईना यांनी गृह मतदान सुविधेअंतर्गत लोकसभा निवडणुक -2024 साठी काल आपलं मतदान केलं. त्यांच्या सोबत किष्टय्या लसमय्या कोमेरा या 86 वर्षीय वयोवृद्धानेदेखील गृहमतदान केले. हे मतदान घेण्यासाठी अहेरी विधानसभा मतदार संघातील गृह मतदान […]Read More

Lifestyle

गोडाचे थालीपीठ 

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :एक थालीपीठ जरी खाल्ले तरी पोट भरते.. बाजारचे वेफ्रस, कुरकुरे या पेक्षा हे घरचे पौष्टीक थालीपीठकेव्हाही चांगले… लागणारे जिन्नस:  कणिक =१ वाटीगुऴ = १/२ वाटी (किसलेला)साजुक तुप = अंदाजे वर दिल्याप्रमाणे एकवाटी कणिक त्यात १/२ वाटी किसलेला गुळ घालुन नेहमीच्या थालीपीठा सारखेच भिजवावे.(कीचीत सैलसर) आणि तव्यावर एक चमचा साजुक […]Read More

देश विदेश

‘बारावी फेल’ ने केली सिल्वर ज्युबिली, बॉलीवूडमध्ये झाला रेकॉर्ड

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विक्रांत मेस्सीच्या 12th Fail या चित्रपटाने गेल्या २३ वर्षात बॉलिवूडमधील कोणत्याही चित्रपटाला जमली नाही अशी विक्रमी कामगिरी करून दाखवली आहे. विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटाने थिएटरमध्ये एकूण २५ आठवड्यांचा टप्पा गाठला आहे, आज १२ एप्रिल रोजी हा चित्रपट सिल्व्हर ज्युबिली साजरी करत आहेत. विशेष म्हणजे गेल्यावर्षी २७ ऑक्टोबर […]Read More

ट्रेण्डिंग

वर्धा जिल्ह्यात १ हजार ६३५ मतदार करणार गृह मतदान

वर्धा, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदाच दिव्यांग आणि ८५ वर्षावरील मतदारांना गृह मतदानाची सोय उपलब्ध करुन देण्यात असून ज्या दिव्यांग आणि ८५ वर्षावरील मतदारांनी १२ डी नमुना भरुन दिला आहे. त्यांच्यासाठी आज १२ एप्रिल पासून गृह भेटीद्वारे मतदान सुरू झाले असून यात वर्धा लोकसभा मतदार संघातून […]Read More

विदर्भ

शंभर वर्षीय मतदारासाठी तीन राज्यांच्या सीमेवर पोहचले निवडणूक पथक

गडचिरोली, दि.१२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगाणा या तीन राज्यांची सीमा असलेल्या सिरोंचा येथे वयाची शंभरी गाठलेल्या किष्टय्या आशालू मादरबोईना यांनी गृह मतदान सुविधेअंतर्गत लोकसभा निवडणुक -2024 साठी काल आपलं मतदान केलं. त्यांच्या सोबत किष्टय्या लसमय्या कोमेरा या 86 वर्षीय वयोवृद्धानेदेखील गृहमतदान केले. हे मतदान घेण्यासाठी अहेरी विधानसभा मतदार संघातील गृह मतदान […]Read More

ऍग्रो

गारपिटीचा द्राक्ष बागांना फटका, बागेत द्राक्षांचा सडा

जालना, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्याचा द्राक्ष हब म्हणून ओळखला जाणाऱ्या कडवंची गावाला तुफान गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. काल झालेल्या गारपिटीमुळे कडवंची गावातील द्राक्ष बागांना चांगलाच तडाखा बसलाय. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय. जालना जिल्हा […]Read More

Uncategorized

मोदींना देश तोडायचा आहे

चंद्रपूर, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजकीय पक्ष हे भारताच्या एकतेचे प्रतीक आहेत, असे मी मानतो. ही प्रतिके नरेंद्र मोदी संपवायला निघाले आहेत. मोदींना देश तोडायचा असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रपूर येथील पत्रकार परिषदेत केला.पंतप्रधान मोदी म्हणतात की, पुढच्या पाच वर्षांत मीच सत्तेवर येणार, काँग्रेसने 2029 च्या […]Read More