इंफाळ, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांसाठी परवा (दि. १९ एप्रिल) सुमारे ६०% मतदान पार पडले. मणिपूर लोकसभा मतदारसंघात मतदानावेळी ११ मतदान केंद्रांवर गोळीबार आणि हाणामारीच्या घटना घडल्या होत्या. आता या मतदान केंद्रावर २२ एप्रिल रोजी पुन्हा मतदान होणार आहे. याबाबत निवडणूक आयोगाने फेरमतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. जमावाकडून […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुम्ही पदवीधर आहात आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. मुंबई पालिकेतील कोणत्या ना कोणत्या खात्यात नोकरी मिळावी ही प्रत्येक मुंबईकराची इच्छा असते. पण अनेकदा भरतीबद्दल उशीरा कळल्याने संधी निघून गेलेली असते. त्यामुळे आता आपण आगामी भरतीबद्दल जाणून घेऊया. मुंबई पालिकेच्या परवाना निरीक्षक […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :खदान पोलिस स्टेशन हद्दीतील अल्पवयीन मुलीचे नको त्या अवस्थेतील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत या मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या दोद्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे तर महिला आरोपीची कारागृहात रवानगी केली आहे. आरोपीमध्ये सादीक शाह लतिफ शाह, अफरोज खान व […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारतामध्ये कीटकांची एक नवीन प्रजाती शोधण्यात यश आले आहे. न्यूझीलंड येथील आंतरराष्ट्रीय जर्नल ‘झुटाक्सा’मध्ये १२ एप्रिल २०२४ रोजी याबाबतचा शोधप्रबंध प्रकाशित झाला. ‘मोरेश्वर’ असे या कीटकाचे नामकरण केले आहे. मृत प्राणी किंवा व्यक्तीचे शरीर खाऊन पर्यावरणातील साफसफाईचे कार्य त्यांच्याकडून होते. भारतीय शास्त्रज्ञ डॉ. अपर्णा सुरेशचंद्र कलावटे यांनी या कीटकाचा […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :प्रत्यक्षात लागणारा वेळ: ३० मिनिटे लागणारे जिन्नस: नारळाची डबलडेकर वडी( कृत्रिम रंग, वास नसलेला पदार्थ. ) साहित्यखोवलेला ओला नारळ एक, अर्धा किलो जांभळांचा गर आटवून,थोडा खवा आणि साखर चार मोठे चमचे. क्रमवार पाककृती: जांभळाचा हंगाम जवळपास संपलाच आहे. बाजारात थोडीच शिल्लक होती ती आणली. नारळाच्या ओल्या खोबऱ्याच्या वड्या आपण […]Read More
मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील लोकसभा निवडणूक 2024 च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे 2024 रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील 11 मतदारसंघात 361 उमेदवारांचे 522 अर्ज दाखल झाले होते. अर्जांची छाननी केल्यानंतर एकूण 317 उमेदवारांचे अर्ज वैध असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर […]Read More
कोल्हापूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :ज्योतिबा चैत्र यात्रेसाठी डोंगरावर महाराष्ट्र सह विविध राज्यातून भाविक दाखल होत आहेत.‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’ च्या गजरात आणि उत्साही वातावरणात ज्योतिबाची यात्रा भरण्यास आज पासून सुरुवात झाली आहे. तीन दिवस भरणा-या या यात्रेचा मुख्य दिवस 23 एप्रिल रोजी असून महाराष्ट्र राज्याबरोबरच कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा ,मध्य प्रदेश आदी राज्यांतूनही लाखो […]Read More
बीड, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मागील तीन दिवसापासून बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत असून शेतकऱ्यांच्या भाजीपाला आणि आंब्याचे मोठं नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बीड जिल्ह्यातील ममदापुर येथील शेतकरी चंद्रशेखर मामडगे यांच्या शेतात असलेल्या ७० ते ८० झाडांचे काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आंबे गळून पडले असल्याने जवळपास ३ लाखांचे नुकसान […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जगातील एक बडे उद्योगपती आणि टेस्ला कंपनीचे प्रमुख एलन मस्क यांनी आपला नियोजित भारत दौरा लांबणीवर टाकला आहे. आता ते निवडणूक झाल्यानंतर भारतात येणार आहे म्हणजे या निवडणुकीनंतर देशात सरकार बदलणार आहे याचा अंदाज आल्यामुळेच एलन मस्क यांनी त्यांचा दौरा पुढे ढकलला आहे. फक्त देशातल्या जनतेलाच नाही तर जगभरातल्या […]Read More
मुंबई, दि. 21 (जाई वैशंपायन) : पूर्वीच्या काळातील एक कथा सांगितली जाते. एका राजाला शेजारच्या राज्यातून एक आह्वान देण्यात आले- “येत्या सहा महिन्यांत मडकेभर अक्कल पाठवून द्या. अन्यथा तुमच्या राज्यात अक्कल नाही असे मान्य करा.” झाले! राजसभेतील अमात्य, प्रधान, सेनापती, राजगुरू, राजवैद्य, बुद्धिवंत सल्लागार.. कोणाकोणालाच मुळी अर्थच कळेना, त्यामुळे उपाय सापडेना. राजा चिंतेत पडला. नाचक्कीची […]Read More