मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आम्ही जरांगे पाटील यांना निरोप पाठवला आहे की, त्यांनी हा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून करण्यात काहीही अर्थ नाही. उपोषणातून जागृती करायची होती, ती झाली आहे. आता आरक्षण मिळविण्याचा भाग आहे असं आम्ही मानतो. म्हणून, जरांगे पाटील यांनी येत्या लोकसभेत कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना येथील लोकसभा निवडणूक […]Read More
सोलापूर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वसंतपंचमी निमित्त पंढरपूरच्या मंदिरात विठ्ठलाचा आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा संपन्न झाला. ” या पंढरपुरात वाजत गाजत…सोन्याचे बाशिंग लगीन देवाचं लागलं…” अशा गजरात देवाचे लग्न लागले. यावेळी हाजारोच्या संख्येने मंदिरात आणि मंदिराबाहेर भक्तांनी गर्दी केली होती. अनुराधादीदी शेटे यांची रुक्मिणी स्वयंवर कथा झाल्यावर साधारण सव्वा बाराच्या सुमारास भाविकांना […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संक्षिप्त निर्णय ML/KA/PGB14 Feb 2024Read More
पालघर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात मनोर इथं विकी गोवारी या तरुणावर शार्क माश्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात शार्क माशाने या तरुणाच्या एका पायाचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग खावून टाकला. नंतर त्याला तात्काळ उपचारासाठी गुजरात राज्यातल्या सिलवासा मधल्या एका हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं आहे. मंगळवारी संध्याकाळी उशिरा हा […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजकीय सत्ता हस्तगत केल्याशिवाय शोषित, पिडीत, वंचित, दलित वर्गाचे कल्याण साधले जाणार नाही. सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांची सत्तेची मक्तेदारी मोडीत काढल्याशिवाय व स्वतः राजकीय सत्ता हस्तगत केल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीत. म्हणूनच ‘आपलीच मते, आपलाच पक्ष, आपलाच नेता आणि आपलीच सत्ता’ आणावयाची असेल, तर देशातील व राज्यातील या […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात जास्तीत जास्त क्षेत्रावर बांबू लागवड होण्याकरिता विविध विभागांनी समन्वयाने आणि सांघिकरित्या प्रयत्न करावे, असे आवाहन करतांनाच पर्यावरण संवर्धन आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी बांबू लागवड उपयोगी असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आज मंत्रालयात आयोजित पहिल्या बांबू टास्क फोर्सच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला उद्योग मंत्री उदय सामंत, […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी 7 हजार किमी रस्ते आणि पूल बांधण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या टप्पा-२ मध्ये १० हजार किमी लांबीचे रस्त्यांचे उद्दिष्ट आहे. यापैकी ७ हजार किमी लांबीचे रस्ते कोणत्या जिल्ह्यांमध्ये बांधायचे ते […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात जळगांव, लातूर, बारामती, सांगली (मिरज), नंदुरबार आणि गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय (नर्सिंग महाविद्यालय) सुरू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यात आणि देशामध्ये होणारा संसर्गजन्य आजाराचा फैलाव विचारात घेऊन […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अनधिकृत उत्खनन आणि वाहतुकीस आळा घालण्याच्या उद्देशाने शासनामार्फत ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांना वाळू आणि रेती पुरविण्याबाबत सर्वंकष सुधारित रेती धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ना नफा ना तोटा तत्त्वावर वाळू विक्री दर निश्चित करण्यात येणार आहे. वाळू गटातून वाळूचे उत्खनन, […]Read More
नारळी भाट रेसिपी साठी साहित्यबासमती तांदूळ – 1 कप (200 ग्रॅम)ताजे नारळ – 1 कप किसलेले (100 ग्रॅम)गूळ – 1 कप (200 ग्रॅम)तूप – 2-4 चमचेबदाम – 6-7काजू – 8-10मनुका – 2 टेस्पूनवेलची – ४-५लवंगा – ४दालचिनी – 1 इंच तुकडाकृती – गोड नारळ भात कसा बनवायचानारळाच्या भातासाठी आपल्याला थोडासा कमी शिजलेला भात लागतो. आपण […]Read More