न्यूयॉर्क, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीनंतर जगातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया दिसून आल्या. पाकिस्तानातील डॉन वृत्तपत्राने याबाबत निषेधाचा सूर लावला होता. पाकिस्तान सरकारने राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा निषेध केला होता. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले होते की, आम्ही अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचा निषेध करतो. बाबरी मशीद पाडून हे मंदिर […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्या सकाळपर्यंत मराठ्यांच्या सग्या सोयऱ्याना आरक्षण देण्याचा आदेश जारी करा तोवर मुंबईत येणार नाही, हवं तर नवी मुंबईत च थांबतो अशी ग्वाही मनोज जरांगे यांनी सरकारला दिली मात्र एकदा मुंबईत आलो तर मग माघार नाही असा इशाराही दिला आहे. मराठ्यांना कुणबी आरक्षण द्यावे या मागणीसाठी जरांगे काल रात्री […]Read More
अयोध्या, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्रीराम मंदिराच्या उभारणीमुळे देशातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ म्हणून अयोध्या नगरीचे रूप आता आमूलाग्र पालटत आहे. अल्पावधितच येथील पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या आहेत.इथे वर्षभरव लाखो पर्यटकांची वर्दळ असणार आहे. हे लक्षात घेऊन उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येच्या विकासाची (Ayodhya Development) जबाबदारी प्रसिद्ध टाऊन प्लॅनर दिक्षु कुकरेजा […]Read More
नवी दिल्ली, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रजासत्ताक दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर कर्तव्यपथावर झालेल्या दिमाखदार परेडमध्ये देशाच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीचे दर्शन जगाला घडले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रमुख पाहुणे होते. देशाच्या सामरिकशक्तीचे आणि विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगतीचे प्रदर्शन देखील यावेळी करण्यात आले. विकसित […]Read More
नवी दिल्ली, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या वर्षींच्या पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. विविध क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी ५ पद्मविभूषण, १७ पद्मभूषण आणि ११० पद्मश्री पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील होरमुसजी एम. कामा ( साहित्य, शिक्षण आणि पत्रकारिता), अश्विन बालचंद मेहता […]Read More
सोलापूर, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या सावळ्या विठोबाला तब्बल ८२ तोळ्यांची सोन्याची घोंगडी एका भक्ताने अर्पण केली आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर मराठवाड्यातील एका भक्ताने ही सोन्याची घोंगडी विठोबास दिली आहे. या घोंगडीची बाजार भावानुसार तब्बल ५१ लाख ९८ हजार इतकी किंमत आहे. त्यामुळे दिवाळी पाडव्याला घोंगडीत लोकरीच्या असणारा पोशाख […]Read More
वर्धा, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथील रहिवासी सागर मारोतराव सरोदे हे एक वर्षांपूर्वी भारत सरकारच्या अग्निवीर मधून भारतीय लष्करामध्ये नोकरीवर रुजू झाले होते. १९७ आर.टी रेजिमेंट चे जवान होते. उत्तरप्रदेश राज्याच्या फरीदापूर युनिट मध्ये कार्यरत होते. वाहन चालक म्हणून कार्यरत असताना राजस्थान मधील सुरजगड येथे त्यांच्या वाहनाचा चार दिवसांपूर्वी […]Read More
कोल्हापूर, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस आणि कोल्हापूर – तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस आता एलएचबी कोचवर नव्या रूपात धावण्यास सुरुवात झाली आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महालक्ष्मी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. त्यानंतर मिरजेत कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे आणि खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षणासाठी जालन्याहून मुंबईकडे निघालेले आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्याशी सरकार कडून सुरू असलेली मनधरणी निष्फळ ठरली आहे, त्यामुळे आपण मुंबईत जाणारच असे सांगत त्यांनी सोबतच्या हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईची वेश गाठली असून ते नवी मुंबईत थडकले आहेत. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावीत आणि ओबीसी मधूनच आरक्षण मिळावे , ज्यांच्या […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावं या मागणीसाठी लाखोंच्या संख्येनं मोर्चेकरी राजधानी मुंबईच्या दिशेनं मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली कूच करत आहेत. मनोज जरांगे-पाटील २६ जानेवारीपासून आझाद मैदान आंदोलन करणार आहेत. पण, आझाद मैदानात आंदोलन करण्यास मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र आंदोलकांनी मैदानात उद्याच्या सभेसाठी मंडप […]Read More