भोपाळ, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : क्रिकेट हा खेळ भारतीयांच्या नसानसात भिनलेला आहे. इंग्रजांनी आपल्या टाईमपाससाठी सुरु केलेल्या या खेळाला भारतीयांनी आपला धर्मच मानला आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनता क्रिकेटची फॅन आहे असे म्हटल्या वावगे ठरणार नाही. विशेष म्हणजे सर्व वयोगटांतील, समाजगटांतील आणि आर्थिकस्तरांतील भारतीय क्रिकेटचे फँन आहेत.कोणत्याही विदेशी गोष्टीचा देशी जुगाड करणे हा […]Read More
नवी दिल्ली, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गतवर्षी भारतात उत्पादित झालेल्या औषधांचे सेवन केल्यामुळे परदेशांमध्ये काही व्यक्तींचा मृत्यू झाल्याच्या काही भयंकर घटना उघडकीस आल्या होत्या.आफ्रिकन देशांमधील काही लहानमुले देखील भारतीय औषधांच्या सेवनामुळे मृत्यूमुखी पडली होती. त्यामुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या तब्बल ५० अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेल्या भारतीय औषध उद्योगाला ताळ्यावर आणण्यासाठी केंद्र सरकारने भारतीय औषध […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिवाळा आणि अवकाळी पाऊस हे हवामानाचे समीकरण आता दरवर्षीच दिसून येत आहे. डिसेंबरमहिना संपून जानेवारीमध्य़े थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली की अगदी फेब्रुवारी अखेर पर्यंत अधुनमधुन ढगाळ हवामान आणि मागोमाग येणाऱ्या पावसाने राज्यभरातील शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडते. चालू आठवडा हा अशाच खराब हवामान स्थितीचे द्योतक आहे. राज्यातील काही […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) देशवासियांना अभिमानास्पद बातमी दिली आहे. भारताच्या पहिल्या सौरमोहिमेद्वारे अंतराळात पाठवण्यात आलेले आदित्य -L1 हे यान आज नियोजित स्थळी पोहोचले आहे. इस्रोचे आदित्य-L1 अंतराळयान 126 दिवसांत 15 लाख किमी प्रवास करून सन-अर्थ लॅग्रेंज पॉइंट 1 (L1) वर पोहोचले आहे. दुपारी […]Read More
पुणे, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं उद्धघाटन आज पुण्यात करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्वागताध्यक्ष खासदार शरद पवार, मुख्य निमंत्रक उद्योगमंत्री उदय सामंत, ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, […]Read More
बीड, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अहमदनगर – बीड – परळी रेल्वे मार्गांवरील अहमदनगर – आष्टी रेल्वे सुरु झाल्यानंतर रेल्वेचा पुढील टप्प्याची स्पीड टेस्ट काल घेण्यात आली. ही टेस्ट आष्टी ते अंमळनेर पर्यंत घेण्यात आली. रेल्वे विभागाचे सुरक्षा विभागाचे मनोज अरोरा यांच्या उपस्थितीत हे परीक्षण करण्यात आले. यावेळी ताशी 110 किमी वेगाने ही रेल्वे धावली. […]Read More
मुंबई, दि. 6 (जितेश सावंत) : नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात बाजाराने नवीन विक्रमी उच्चांक गाठल्यानंतरही बाजार किरकोळ नुकसानासह बंद झाला.05 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) इक्विटी मार्केटमध्ये 3,290.23 कोटी रुपयांची खरेदी केली. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) इक्विटी मार्केटमध्ये 7,296.50 कोटी रुपयांची विक्री केली. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने किरकोळ वाढ नोंदवली. […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वनरक्षक पदाच्या भरतीच्या प्रतिक्षेत बराच काळ असलेल्या युवा उमेदवारांची प्रतिक्षा संपली असून १२५६ वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. एकूण २१३८ वनरक्षक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या २१३८ वनरक्षक पदांसाठी २ […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय नौदलाने 10+2 (B.Tech) कॅडेट प्रवेश योजनेअंतर्गत चार वर्षांच्या B.Tech पदवी अभ्यासक्रमासाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. उमेदवार joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर जवाहरलाल नेहरू विद्यापीठाकडून (JNU) B.Tech ची पदवी दिली जाईल. या अभ्यासक्रमाद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना नौदलाच्या आवश्यकतेनुसार अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स अँड […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तीळ गरम असल्याकारणामुळे, हिवाळ्यात त्याचे सेवन आवर्जून केले जाते. तीळामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आहेत जे महिलांसाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामुळेच महिलांनी हिवाळ्यात तीळाचे सेवन अवश्य करावे. याच्या फायद्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊया. हिवाळ्यात, व्यक्ती तिळाचे लाडू, हलवा आणि इतर पदार्थ बनवतात आणि खातात, ज्यात कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, प्रथिने, […]Read More