मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :गेल्या आठवड्यात पडलेल्या तुरळक पावसामुळे राज्यात थंडीचा गारवा गायब झाला असून कडाक्याचे ऊन पडत आहे. काही शहरांतील तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसपच्या वर पाेहचला आहे. ऐरव्ही जी जानेवारीत महिन्यात गुलाबी थंडी लागत होती ती थंडी आता कुठेतरी गायब झाली. त्यामुळे वातावरणात सध्या माेठे बदल पहायला मिळत आहे. राज्यात ऑक्टाेबर […]Read More
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरातील बँकांमध्ये आर्थिक शिस्त राखली जावी यासाठी RBI कडून आर्थिक अव्यवस्था असणाऱ्या बँकांना वेळोवळी दंड करत असते. भारतीय रिझर्व्ह बँकेन् (RBI) नियामक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन बँकांना एकूण 2.49 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने धनलक्ष्मी बँक, पंजाब आणि सिंध बँक आणि ESAF स्मॉल फायनान्स बँकेवर कारवाई केली […]Read More
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील विविध मोठ्या उद्योगांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारी टाटा कंपनी आता रेडी टू कूक अन्नपदार्थांच्या मार्केटमध्ये प्रवेश करत आहे. टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सने कॅपिटल फूड्स या चिंग्स नूडल्सची विक्री करणाऱ्या कंपनीमधील 100% हिस्सा खरेदी करण्यासाठी करार केला आहे. हा करार 5100 कोटी रुपयांना झाला आहे. टाटा कंझ्युमरने काल रोजी एका […]Read More
पोर्ट लुईस, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापणा कार्यक्रमाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. जगभरातील हिंदू धर्माचे लोक हा भव्य सोहळा साजरा करणार आहेत. दरम्यान मॉरिशस सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. मॉरिशस सरकारने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्त 22 जानेवारी रोजी हिंदू धर्माचे पालन करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दोन […]Read More
मुंबई दि.13( एम एमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्तेचा , विरोधकांमधील मैत्रीचा व प्रसार माध्यमांचा चाणाक्षपणे वापर करून स्वतःची काळीकुट्ट दुसरी बाजू लपवलेली आहे. ती जनमानसासमोर आणण्याचा प्रयत्न मी या पुस्तकातून केला आहे. मागील वीस पेक्षा अधिक वर्षे मी राष्ट्रवादी पक्षात होतो. हजारो तरुणांनी उद्ध्वस्त होऊन शरद पवार व त्यांच्या […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Edtech कंपनी, PhysicsWallah ने मार्केटिंग एक्झिक्युटिव्हच्या पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. ही जागा विदयापीठ मार्केटिंग विभागात आहे. या पदावरील शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मार्केट रिसर्च करावे लागेल. भूमिका आणि जबाबदारी: बाजार संशोधन करत आहे.मार्केटिंग टीमला सपोर्ट करत आहे.दैनंदिन प्रशासकीय कामे पूर्ण करणे.कार्यक्रम, प्रकल्प आणि मोहिमांचे नियोजन करण्यात मदत […]Read More
ठाणे, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्योगधंद्यांनी सामाजिक दायित्व निभावणे म्हणजे नेमके काय याचा मूळ अर्थ समजावून घेणे आवश्यक आहे. ही केवळ धर्मादाय बाब नाही आणि दान ही नाही तर हा सहयोग आहे , समाजासाठी केलेलं दायित्व आहे असे मत पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्रसिंह यांनी व्यक्त केलं आहे. ठाणे जिल्ह्यातील उत्तन इथल्या रामभाऊ […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतू’ चे राष्ट्रार्पण केले. हा अटल सेतू आजपासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला झाला आहे. वाहनचालकांनी या सेतुवरून प्रवासाचा आनंद घेताना वेग मर्यादा आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मुख्यमंत्री शिंदे […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरोना काळामध्ये मंदिरे बंद ठेवून मदिरालय उघडणारे उद्धव ठाकरे हे काळारामाचे नाही तर तळीरामाचे भक्त आहेत अशी टीका करीत तुम्ही आदित्य ठाकरेंना लोकसभेच्या निवडणुकीत उतरून निवडून आणून दाखवा असे थेट आव्हान मुंबई भाजप अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी उबाठा गटाला दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतींना काळाराम […]Read More
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यभरातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी आधार ठरलेल्या सरकारी अॅम्ब्युलन्समधून पैसे कमावण्याचा सरकारने उद्योग सुरु केला आहे. अॅम्ब्युलन्सचे चार हजार कोटीचे टेंडर 8 हजार कोटीपर्यंत फुगवले आहे. मंत्र्यांच्या नातेवाईकाचा, जवळच्या ठेकेदाराचा खिसा भरण्यासाठी सरकारने हे टेंडर फुगवल्याचा हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. सरकारी तिजोरी लुटण्याचा […]Read More