Month: November 2023

बिझनेस

प्रत्यक्ष कर संकलनात 22 टक्क्यांची वाढ

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील कर संकलनाच्या प्रमाणात होणारी वाढ हे आर्थिक प्रगतीचे द्योतक मानले जाते. CBDT ने नुकत्याच जाहीर केलेल्या प्रत्यक्ष कर संकलनाच्या आकडेवारीनुसार ,चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये प्रत्यक्ष कर संकलनात (Direct Tax Collection) 22 टक्के वाढ झाली आहे. 1 एप्रिल ते 9 नोव्हेंबर 2023 या कालावधीत प्रत्यक्ष कर संकलन […]Read More

Uncategorized

नारळाचे लाडू या लोकप्रिय दिवाळी गोडाची सोपी रेसिपी

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : “नारळाचे लाडू” या लोकप्रिय दिवाळी गोडाची सोपी रेसिपी: साहित्य: २ कप सुवासिक नारळ1 कप कंडेन्स्ड दूध1/2 टीस्पून वेलची पावडरएक चिमूटभर केशर (पर्यायी)हातांना ग्रीस करण्यासाठी तूप (स्पष्ट केलेले लोणी).सूचना: नॉन-स्टिक पॅनमध्ये, डेसिकेटेड नारळ मध्यम आचेवर गरम करा. किंचित सोनेरी तपकिरी होईपर्यंत सतत ढवळत रहा. यास सुमारे 4-5 मिनिटे लागतील. […]Read More

देश विदेश

छंद देई आनंद’ कविता संग्रहास ‘बाल’ साहित्य अकादमी पुरस्कार

नवी दिल्ली, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अतिशय प्रतिष्ठित समजला जाणारा साहित्य अकादमीचा ‘बाल’ साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेसाठी ‘छंद देई आनंद’ या कविता संग्रहास काल प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार या कवितासंग्रहाचे कवी आणि बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांनी स्वीकारला. साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार 2023 चा प्रदान सोहळा समारंभ त्रिवेणी कला संगम, मंडी हाऊस, नवी […]Read More

Uncategorized

राज्यात ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील दुष्काळ स्थिती जाहीर केलेल्या ४० तालुक्यांच्या व्यतिरिक्त उर्वरीत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या महसुली मंडळातील दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार असल्याचे मदत, पुनवर्सन मंत्री अनिल पाटील यांनी जाहीर केले. मंत्रालयातील वॉर रुम येथे मंत्री […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

ऊस दराच्या प्रश्नी वाहतूक करणारे 50 ट्रॅक्टर अडवले

सांगली, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील वर्षी गाळप झालेल्या ऊसाचा ४०० रुपयाचा हप्ता द्यावा आणि यंदाच्या हंगामात ३५०० रुपये पहिली उचल द्यावी या मागणी साठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. सांगली जिल्ह्यात ऊस दराचे आंदोलन तीव्र करण्यात आले असून, वाळवा तालुक्यात ऊस वाहतूक करणारे 50 ट्रॅक्टर अडवून धरण्यात आले आहेत. राजारामबापू पाटील […]Read More

पर्यटन

गीरमध्ये भेट देण्याची ठिकाणे

, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भव्य सिंह त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहू इच्छिता? गीरकडे जा. गीर नॅशनल पार्क हे भारतातील एकमेव असे ठिकाण आहे जिथे तुम्हाला जंगली सिंह मुक्तपणे फिरताना दिसतात. येथे सुमारे 500+ सिंह आहेत आणि आपण राष्ट्रीय उद्यानातील शेकडो पक्षी, सरपटणारे प्राणी आणि इतर प्राण्यांच्या झलकांचा आनंद घेऊ शकता. गीर हे गुजरातमधील […]Read More

राजकीय

अजित पवार गटाने केली बोगस प्रतिज्ञापत्रे , निवडणूक आयोगात दावा

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवी दिल्ली: राष्ट्रवादी पक्ष आणि पक्ष चिन्ह कोणाचे कुणाचे यावर आज निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीत अजित पवार गटाकडून सुमारे 20 हजार बोगस शपथपत्रकं दाखल करण्यात आल्याचा आरोप शरद पवार गटाने केला आहे. यातील काही शपथपत्रं ही अल्पवयीन मुलांच्या नावावर असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. शरद पवार गटाकडून 30 […]Read More

देश विदेश

बिहार विधानसभेत ७५% आरक्षण तरतूद देण्याचे विधेयक एकमताने मंजूर

पाटणा, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बिहार विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या चौथ्या दिवशी आरक्षण दुरुस्ती विधेयक 2023 सादर करण्यात आले. जे एकमताने मंजूर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे विधेयक मंजूर होताना मुख्यमंत्री नितीश कुमार विधानसभेत हजर नव्हते. आज मंजूर झालेल्या दुरुस्ती विधेयकात आरक्षणाची व्याप्ती 75% पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजपने […]Read More

अर्थ

आयकर विभागाविरोधात उच्च न्यायालयाने घेतली कडक भूमिका

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई उच्च न्यायालयाने आयकर विभागाला कडक शासन केले आहे. न्यायालयाने व्होडाफोन आयडिया लिमिटेडला 1128 कोटी रुपये परत करण्याचे निर्देश दिले आहेत.व्होडाफोन आयडिया लिमिटेडने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हा निर्णय दिला. याचिकेत दावा करण्यात आला की, आयकर विभागाने व्होडाफोन आयडियाला मूल्यांकन वर्ष 2016-2017 साठी भरलेली रक्कम परत केलेली नाही […]Read More

देश विदेश

मानवी तस्करी प्रकरणी NIA कडून ४४ जणांना अटक

नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) मानवी तस्करी प्रकरणी देशभरात ८ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशातील ५५ ठिकाणी छापे टाकून ४४ जणांना अटक केली आहे. एजन्सीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बीएसएफ आणि राज्य पोलिसांसह एनआयएने भारतात रोहिंग्यांची घुसखोरी आणि पुनर्वसन यामध्ये गुंतलेल्या मानवी तस्करी सिंडिकेटविरुद्ध देशभर शोध घेतला. त्रिपुरामधून २१, […]Read More