मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नागपूर समृध्दी महामार्गावर मध्यरात्री वैजापूरजवळ टेम्पोच्या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना त्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली असून जखमींवर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. 5 lakh each to the families of Samriddhi […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): प्रत्येक क्षेत्रात महिलांचे वर्चस्व आहे, तरीही त्यांना पदोन्नती मिळण्यात आव्हाने आहेत. जागतिक स्तरावर महिला सक्षमीकरणाबाबत व्यापक चर्चा होत आहे आणि त्यासाठी आर्थिक संसाधनांचे वाटप केले जाते. तरीही, खाजगी किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात प्रगती करताना महिलांना आव्हानांचा सामना करावा लागतो. मॅकिन्से अँड कंपनीच्या अहवालानुसार, कंपन्यांचा कल स्त्रियांपेक्षा पुरुषांना प्रोत्साहन देण्यास प्राधान्य […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पूर्वी व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक हे खरोखरच एक ऐतिहासिक रेल्वे स्थानक आहे, जे दक्षिण मुंबई परिसरात आहे. जुलै 2004 मध्ये युनेस्कोने या वास्तूला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले यावरून या ऐतिहासिक वास्तूचे महत्त्व स्पष्ट होते. यात आश्चर्य नाही की हे भारतातील सर्वात […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, डेहराडूनने प्रोजेक्ट असोसिएट-I, प्रोजेक्ट सायंटिस्ट आणि प्रोजेक्ट असोसिएट, ऑफिस असिस्टंट, रिसर्च इंटर्न, सीनियर प्रोजेक्ट असिस्टंट अशा 65 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी, उमेदवार संस्थेच्या अधिकृत वेबसाइट wii.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. भारतीय वन्यजीव संस्था वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. शैक्षणिक पात्रता:वाइल्डलाइफ […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रातून मान्सून जवळपास मावळला असून, अनेक दिवसांपासून पाऊस झालेला नाही. परिणामी, नागरिकांना आता ऑक्टोबरच्या तीव्र उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. असे असले तरी स्थापनेच्या काळात राज्यातील विविध भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दक्षिण कोकण, उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे, […]Read More
कोल्हापूर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात आज पासून घटस्थापनेने शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला. यानिमित्ताने करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. सकाळपासूनच अंबाबाई मंदिरात अंबाबाईच्या विधिवत धार्मिक विधींना सुरुवात झाली असून घटस्थापना झाली.नवरात्र उत्सवा दरम्यान देवीची विविध रूपातील पूजा बांधण्यात येणार आहे.मंदिर परिसरात मोठं […]Read More
जालना, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विद्युतीकरण पूर्ण झालेल्या जालना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेस रेल्वे गाडीचा शुभारंभ आज रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या पुढाकाराने रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण काम जोरात सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंत्री दानवे यांनी मनमाड ते […]Read More
छ संभाजीनगर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): छत्रपती संभाजी नगरच्या समृद्धी महामार्गावर मोठा अपघात झाला आहे. अपघातात दहा ते बारा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यात काही लहान बालकांचा देखील समावेश आहे. सैलानी येथील दर्ग्याच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला हा अपघात झाला असल्याचे कळत आहे.समृद्धी महामार्गाच्या वैजापूर येथील जांबरगाव टोल नाक्याजवळ ही घटना घडली आहे. […]Read More
ठाणे, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी राज्यभरात ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरी केली जाते. या दिनानिमित्ताने युवा पिढीत वाचन संस्कृती रुजावी, वाढावी यासाठी उपक्रमाचे आयोजन केले जाते. ठाणे महापालिकेतर्फे ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यासाठी ठाणे महापालिका शाळांमध्ये ‘चला वाचूया’ […]Read More
जालना, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सरकारने मागितलेली ३० दिवसांची मुदत आज संपली,पण अजून सरकार कडे १० दिवस आहे , सरकारने २२ तारखे पर्यंत निर्णय घेतला नाही तर २२ तारखेला पत्रकार परिषद घेऊन पुढची दिशा ठरवू असे मनोज जरांगे यांनी लाखोने उपस्थित जनसमुदाय समोर स्पष्ट केले.आपण पुन्हा तीव्र उपोषणाला बसू,मग एक तर आदेशाचा जल्लोष होईल […]Read More