नागपूर, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी पदयात्रा काढून इतिहास घडवला आहे. देशातील वातावरण बदलण्याचे काम या पदयात्रेमुळे झाले. जनतेचे दुःख, समस्या, वेदना ऐकून घेणारा देशात एकमेव व्यक्ती असून तो राहुल गांधी यांच्या रुपाने जनतेला भेटला याचे सर्वसामान्य जनतेने मोठ्या मनाने स्वागत केले. दहशतीच्या सावटाखाली असलेल्या जम्मू काश्मीरमध्येही […]Read More
ठाणे, दि.७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले.मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास तहसीलदार युवराज बांगर यांच्यासह उपस्थित अभ्यागत, अधिकारी, कर्मचारी यांनीही पुष्प वाहून अभिवादन केले. ML/KA/SL 7 Sept. 2023Read More
जालना, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सरकारच्या अध्यादेशाचे आम्ही स्वागत करतो मात्र सरकारने अध्यादेशात छोटीशी सुधारणा करण्याची मागणी करीत मनोज जरांगे यांनी घुमजाव केले असून सरसकट आरक्षण देण्याची नवी मागणी करीत तोवर उपोषण सुरुच राहणार असल्याचे जाहीर केले आहे. सर्व मराठा समाजाने सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे मात्र वंशावळीच्या दस्तावेजा ऐवजी सरसकट मराठा समाजाला […]Read More
सोलापूर, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठल हे श्रीकृष्णाचे रूप मानले जाते. याच विठ्ठलावर कृष्णजन्माष्टमी निमित्त बुधवारी रात्री बारा वाजता परंपरेप्रमाणे गुलाल उधळून उत्सव साजरा करण्यात आला. विठ्ठलास रेशमी भरजरी कुंची परिधान करण्यात आली. लोण्याच्या गोळ्याचा नैवेद्य दाखवण्यात आला. त्यानंतर मंदिरातील मुख्य सभामंडपामध्ये श्रीकृष्णाचा पाळणा देखील झाला. गोकुळाष्टमीच्या उत्सवानिमित्त […]Read More
नवी दिल्ली,दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशाला INDIA संबोधावे की भारत यावरून सध्या देशभर चर्चा रंगली आहे. राजकीय वर्तुळात यावरुन गदारोळ सुरू आहे. वास्तविक पाहता भारतीय राज्यघटनेत इंडिया आणि भारत ही दोन्ही नावे कायदेशीरपणे स्विकारलेली आहेत, तरीही देशाच्या नावाविषयी राजकीय फड रंगवून परस्परांना पासचितपट करण्याचा प्रयत्न सत्ताधारी आणि विरोधी पक्ष करत आहेत. समाज माध्यमांवरही याबाबत […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Tata Group ची FMCG कंपनी Tata Consumer Products आता एक प्रख्यात फूड ब्रँड खरेदी करण्याच्या तयारीत आहे. चविष्ट भुजिया आणि मिठाईसाठी प्रसिद्ध असलेल्या किरकोळ साखळीतील कंपनी हल्दीराममधील शेअर्स खरेदी करू शकते. टाटा कंझ्युमरची हल्दिराममधील हिस्सेदारी खरेदी करण्यासाठीही चर्चा सुरू आहे. टाटा कंझ्युमर हल्दिराममधील ५१ टक्के शेअर्स खरेदी करू […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रद्द झालेले मराठा आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, निजामकालीन नोंदी असतील त्यांना कुणबी म्हणून दाखले दिले जातील आणि निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती स्थापन करून याबाबत आपला अहवाल देईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली . मराठा आरक्षणावर उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगे यांनी […]Read More
बंगळुरु, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ग्राहकाच्या मालमत्तेची मूळ कागदपत्रे हरवल्याबद्दल राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने NCDRC देशातील आघाडीच्या बँकेला २५ लाखांचा दंड ठोठावला आहे. NCDRC अध्यक्ष सदस्य सुभाष चंद्रा या खटल्याची सुनावणी करत आहेत, त्यांनी बँकेला सर्व कागदपत्रे नव्याने तयार करण्यास सांगितले आहे. या खटल्याच्या सुनावणीत झालेल्या खर्चापोटी तक्रारदाराला अतिरिक्त 50 हजार रुपये […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्रीलंकेचा क्रिकेटपटू सचित्रा सेनानायके याला आता मॅच फिक्सिंगच्या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. आता त्यानंतर श्रीलंका क्रिकेट मंडळ कोणते ठोस पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सचित्रा सेनानायकेला बुधवारी मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. आज सकाळी शरणागती पत्करल्यानंतर त्याला क्रीडा भ्रष्टाचार अन्वेषण युनिटने अटक […]Read More
कोल्हापूर, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापूरची शान असलेल्या कोल्हापुरी चपलांना GI मानांकन देण्यात आलं आहे.आज ३२ हस्त कारागीरांना कोल्हापुरी चप्पलसाठी भौगोलिक चिन्हाकंन अर्थात जी. आय. टॅग प्रमाणपत्रं कोल्हापुरचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते कोल्हापुरात प्रदान करण्यात आली. केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाचे हस्तशिल्प विकास आयुक्तालय यांच्या […]Read More