Month: September 2023

अर्थ

७५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन

नवी दिल्ली, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोदी सरकारच्या उज्ज्वला २.० योजनेला चांगलीच लोकप्रियचा लाभली आहे. आता केंद्र सरकारने देशातील ७५ लाख महिलांसाठी मोफत गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत याविषयीचा निर्णय घेण्यात आला.उज्ज्वला योजनेंतर्गत पुढील ३ वर्षांत महिलांना ही एलपीजी जोडणी मिळणार आहे.ऐन सणासुदीच्या […]Read More

राजकीय

आरक्षणप्रश्नी शिंदे सरकारकडून महाराष्ट्राची घोर फसवणूक

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय जनता पक्ष आरक्षण विरोधी आहे हे सर्वश्रुतच आहे. सध्या राज्यात असलेले भाजपाप्रणित शिंदे-फडणवीस-पवार सरकारला ओबीसी, मराठा अथवा धनगर समाजाला आरक्षण द्यायचेच नाही. हे सत्तापिपासू असून सत्तेसाठी वाट्टेल ते शब्द देऊन दिशाभूल करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर “आपण बोलून मोकळे होऊन जाऊ”, असे म्हणतात यामागे काय दडले […]Read More

राजकीय

गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी टीम मुंबई भाजपा सज्ज!

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई भाजपातर्फे गणेशोत्सवाचे जोरदार स्वागत करण्यासाठी मुंबई भाजपाची टीम तयार झाली असून याही वर्षी मुंबईचा मोरया ही भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना 6 ट्रेन आणि 338 एसटी आणि खाजगी बस मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड […]Read More

राजकीय

शासन आपल्या दारी अन् खर्चही सर्वसामान्यांच्या माथ्यावर

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येत्या काही दिवसात महाराष्ट्र शासनाचा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम बीड जिल्ह्य़ातील परळी येथे होऊ घातलेला आहे मात्र शासनाच्या या कार्यक्रमावर केल्या जाणाऱ्या वारेमाप खर्चावरून ‘शासन आपल्या दारी… खर्च देखील सर्व सामान्यांच्या माथ्यावरी…’ असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. परळी येथील […]Read More

राजकीय

मुंबईतील राजभवन आता भाड्याने…

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुम्हाला राजभवनात काही कार्यक्रम करायचे आहेत का तर मग महाराष्ट्राचे मुंबईतील राजभवन आता भाड्याने मिळायला सुरुवात झाली आहे . राज्याला नवीन राज्यपाल मिळाले आणि मग हा नवा बदल झाला असून हा नवा पायंडा पाडण्यात आल्याचे समजले आहे. माजी राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी आपल्या कार्यकाळात राजभवनात कार्यक्रम घ्यायचा सपाटा […]Read More

पर्यटन

एसटी बसचे आरक्षण आता आयआरसीटीसी वरुनही

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एसटी महामंडळाच्या बस प्रवासासाठी आता आयआरसीटीसी वरुन ही आरक्षण करता येणार आहे. तसेच एसटीची सेवा रेल्वेच्या प्रवाशांना देखील सोयीची होईल यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये आज सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी याकरिता एसटी महामंडळ आणि इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड […]Read More

राजकीय

समाजमाध्यमांवर व्हायरल व्हिडिओने मुख्यमंत्र्यांची झाली धावाधाव

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षणा संदर्भात राज्य सरकारचे सकारात्मक प्रयत्न असून मराठा समाज बांधवांनी कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नये असे आवाहन करतानाच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असा खोडसाळपणा कुणी करू नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले. सकाळपासून प्रसारमाध्यमात व्हायरल झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ संदर्भात ते बोलत होते. […]Read More

महानगर

कॉ . कै. मदन फडणीस यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्मृती व्याख्यान

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):एन. एम. लोखंडे महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ स्टडीज मध्ये नुकतेच ‘कॉम. मदन फडणीस मेमोरियल लेक्चर’ आयोजित करण्यात आले होते. दिवंगत विख्यात कामगार वकील आणि कामगार नेते कॉ. मदन फडणीस ह्यांच्या शताब्दी वर्षात त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आदरांजली वाहण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कॉ. मदन फणीस ह्यांनी आपले […]Read More

मराठवाडा

स्व. भगवानराव लोमटे पुरस्कार प्रा. भास्कर चंदनशिव यांना जाहीर

बीड, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचा स्व. भगवानरावजी लोमटे स्मृती राज्य पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ साहित्यिक आणि ग्रामीण कथा, कादंबरीकार तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतत लिखाण करणारे प्रा. भास्कर चंदनशिव, कळंब यांना घोषित करण्यात आला आहे, अशी माहिती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने दरवर्षी आंबेजोगाई […]Read More

महिला

महाराष्ट्राच्या कृषीकन्येचं यश

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतात आणि महाराष्ट्रात पूर्वीपासून पारंपारिक पद्धतीचा अवलंब केला जातो. मात्र, बदलत्या काळानुसार शेतीच्या तंत्रज्ञानामध्येही झपाट्याने बदल झाले आहेत. कृषी क्षेत्रात फवारणीसाठी अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं आहे. पाश्चत्य देशांमध्ये शेतामध्ये फवारणी करण्यासाठी ड्रोनचा वापर काही वर्षांपासून केला जाऊ लागला. या तंत्रज्ञानामुळे शेत कमी […]Read More