मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लोकांना हेल्दी आणि चविष्ट पदार्थ खायला खूप आवडतात. नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत लोकांना चविष्ट पदार्थ खायला आवडतात. लोकांना रोज काहीतरी नवीन खाण्याची इच्छा असते. दिवसाची सुरुवात म्हणजे हेल्दी ब्रेकफास्ट खात असेल तर ती वेगळी गोष्ट आहे. असाच एक आरोग्यदायी आणि चविष्ट पदार्थ म्हणजे ‘ब्राऊन ब्रेड सँडविच’. त्याची रेसिपीही सोपी […]Read More
ठाणे, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी तालुक्यातील खडवली गावाच्या क्रॉसिंग वर कंटेनर आणि प्रवासी वाहतूक जीपचा भीषण अपघात , अपघातात जीप मधील सहा प्रवाशांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत .Six people died in a road accident. काळी पिळी प्रवासी जीपला भरधाव येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिल्याने प्रवासी जीप […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अंमली पदार्थ सेवन आणि विक्री यावर आळा घालण्यासाठी केंद्र – राज्य सरकार संयुक्त बैठकीत चर्चा झाली आहे. याबाबतच्या केंद्रीय कायद्यात चार पद्धतीच्या सुधारणा करण्याची मागणी राज्याने केली आहे. याशिवाय परदेशी व्यक्ती आरोपी असल्यास त्याच्यावर खटला सुरू असेपर्यंत त्यांना विशेष स्थानबद्ध केंद्र तयार करून त्यात ठेवलं जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिक्षण विभागाचा कारभार पारदर्शक करण्यासाठी विद्यार्थ्यांची आधारकार्ड पडताळणी करावीच लागेल आधार पडताळणी थांबवता येणार नाही असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधानपरिषदेत स्पष्ट केलं. राज्यात काही विद्यार्थ्यांची आधारकार्ड पडताळणी न झाल्यामुळे शिक्षक भरती प्रक्रिया सरकारने थांबवलेली नाही असं त्यांनी सांगितलं . शिक्षकांच्या संच मान्यतेच्या प्रक्रियेत लाखो […]Read More
कोल्हापूर, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यात रविवारपासून आज सकाळपर्यंत पावसानं जोर धरला असून कालपासून दिवसभर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असून चार धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. तसंच राजाराम बंधाऱ्यासह पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत.Heavy rain in the dam area, five dams under water पंचगंगेसह अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून पंचगंगा नदीची […]Read More
गडचिरोली, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यात तीन दिवसापासून सततधार पाऊस येत असल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत . यातच भामरागड येथील पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी ओसंडून वाहत असल्याने भामरागड तालुक्यातील शंभर पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटलेला आहे.Pearlkota river overflowed, more than hundred villages were cut off. दक्षिण गडचिरोलीत आलापल्ली हे गाव मध्यभागी असलेले […]Read More
नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिसमध्ये २०२४ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आता देशविदेशातील क्रीडापट्टू सज्ज होत आहेत. महाराष्ट्रासाठी आज आनंदाची बातमी म्हणजे महाराष्ट्राचा सुपुत्र बीड येथील धावपट्टू अविनाश साबळे या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.रविवारी पार पडलेल्या सिलेसिया डायमंड लीग स्पर्धेतील ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये अविनाश सहाव्या स्थानावर राहिला. यामुळे तो २०२४ पॅरिस […]Read More
नवी दिल्ली,दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेले काही दिवस शंभरी पार केलेल्या टोमॅटोने सर्वसामान्यांचे गणित बिघडवल्यानंतर आता केंद्र सरकारने याचे दर नियंत्रित करण्यास पुढाकार घेतला आहे. केंद्र सरकारतर्फे सवलतीच्या दरात विकल्या जात असलेल्या टोमॅटोचे दर रविवारपासून प्रतिकिलो ९० रुपयांऐवजी ८० रुपये करण्यात आले. सरकारने दिल्ली एनसीआर परिसरात शुक्रवारपासून फिरत्या वाहनाद्वारे ९० रुपये किलो दराने […]Read More
नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विमान प्रवास करताना स्मार्ट फोन्स बंद करा,अशी सुचना दिली जाते. एवढासा स्मार्ट फोन विमान प्रवासात कशा प्रकारे धोकादायक ठरू शकतो. याचा एक प्रत्यय नुकताच आला आहे. पायलटने तत्काळ निर्णय घेतल्यामुळे सुदैवाने या घटना धोकादायक ठरलेली नाही. एअर इंडियाच्या विमानानं उड्डाण घेतल्यानंतर एका पॅसेंजरच्या स्मार्टफोनचा स्फोट झाल्यानं विमानाचं […]Read More
लखनऊ, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रेमाला देशधर्म आणि काळाच्या सीमा नसतात,असे एक आदर्शवादी वाक्य चित्रपटांमधुन ऐकायला मिळते. मात्र जेव्हा एक मुस्लिम विवाहिता आपल्या चार मुलांसह भारताला सतत त्रस्त करणाऱ्या दहशतवाद्यांचा शिरोमणी अशा पाकिस्तानातून गैरमार्गाने भारतात येऊन इथल्या प्रियकरासोबत संसार थाटते तेव्हा हा नक्कीच गंभीर विषय ठरतो. पाकिस्तानातून 4 मुलांसह पळून आलेली सीमा हैदर […]Read More