Month: June 2023

राजकीय

खारपाणपट्ट्यातील पाणी गोड करण्याचा प्रकल्प यशस्वीतेकडे….

अमरावती, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील बोराळा येथे पूर्णा नदीच्या खारपाण पट्ट्यातील खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करण्याच्या ऐतिहासिक प्रयोगाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज प्रकल्पाला भेट दिली. खाऱ्या पाण्याला गोड पाण्यात रूपांतर करणारा हा पहिला प्रायोगिक प्रयत्न असून या प्रयोगामुळे अमरावती, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातील 950 गावांचा […]Read More

मनोरंजन

दादासाहेब फाळके चित्रनगरीचे रुपडे खरेच पालटण्याची मानसिकता सरकारकडे आहे …

मुंबई, दि. 6 (मिलिंद लिमये): मुंबई सारख्या प्रचंड लोकवस्तीच्या ठिकाणी, अत्यंत गजबजलेल्या वस्तीत, तब्बल पाचशे एकवीस एकर इतक्या मोठ्या क्षेत्रफळात पसरलेल्या दादासाहेब फाळके चित्रनगरीचे रुपडे पूर्णपणे बदलण्याचे प्रयत्न गेली चार वर्षे सुरू आहेत मात्र ती मानसिकता सरकारकडे खरीच आहे का असा सवाल सध्या निर्माण झाला आहे. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने आयोजित केलेल्या पत्रकार दौऱ्यात […]Read More

बिझनेस

फेडरल रिझर्व्हच्या घोषणेपूर्वी बाजारात (Stock Market) अस्थिरता

जितेश सावंत, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अत्यंत अस्थिर अश्या आठवड्यात बाजार छोटी बढत घेऊन बंद झाला.रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण(RBI policy),मान्सूनचे उशिराआगमन(late arrival of monsoon), महागाई डेटा (inflation data) आणि पुढीलआठवड्यात फेडरल रिझर्व्हच्या धोरण घोषणेपूर्वी(Federal Reserve’s policy announcement) FII चा कमी झालेला सहभाग.यामुळे बाजारात अस्थिरता जाणवली. आरबीआयने दरात कोणताही बदल केला नाही परंतु महागाईची लढाई […]Read More

बिझनेस

Tata Motors च्या या गाड्यांवर मोठी सवलत

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कार खरेदीचा हंगाम ओसरत असताना काही कंपन्या ग्राहकांना सवलत देऊन खरेदी करण्यास प्रवृत्त करत आहेत. टाटा मोटर्स ही भारतातील ऑटोमोबाइल क्षेत्रातील लोकप्रिय कंपनी आहे. या कंपनीद्वारे निर्मित अनेक कार्संना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. उत्तमोत्तम उत्पादनाच्या बळावर टाटा मोटर्सने भारतीय बाजारपेठेमध्ये आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. ग्राहकांना […]Read More

मनोरंजन

22 वर्षांनंतर पुन्हा रिलिज झाला आहे हा हिंदी चित्रपट

नवी दिल्ली, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर कथानक असलेला सनी देओलच्या दमदार अभिनयाने रंगलेला ‘गदर’ हा चित्रपट आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहे. देशप्रेम,प्रेमकथा, रोमान्स, सनी देओल स्टाईल हटके फायटींग, सुमधुर गाणी यांची रेलचेल असलेल्या या चित्रपटाने २२ वर्षांपूर्वी बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केली होती. आता सनी देओलचा ‘गदर’ हा चित्रपट तब्बल […]Read More

ऍग्रो

बोगस बियाणे विकणाऱ्यांना होणार दहा वर्षांची शिक्षा

अकोला, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नैसर्गिक आपत्तीमुळे त्रस्त असलेल्या बळीराजाला पेरणीच्या हंगामात बोगस बियाणे या मानवनिर्मित संकटाला तोंड द्याव लागतं. त्यामुळे पेरणी हंगाम पुढे सरकतो आणि शेतकऱ्यांची मेहनत तसेच पैसा वाया जातो.या विरोधात कठोर पावले उचलत राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. बोगस बियाणे विकणाऱ्यांना दहा वर्षांची शिक्षा […]Read More

कोकण

चोराचे ह्रदय परिवर्तन, तब्बल १५ तोळे सोने केले परत

पालघर, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या समाजामध्ये चोरी आणि दरोडेखोरीच्या घटना वाढल्या असताना पालघर जिल्ह्यामध्ये एका चोराने चोरलेले तब्बल १५ तोळे सोने परत करून आश्चर्याचा धक्का दिला आहे आणि पोलिसांचे काम सोपे केले आहे. केळवे पोलीस ठाणे अंतर्गत राहणाऱ्या प्रतीक्षा ठकसेन तांडेल यांच्या घरी 31 मे रोजी चोरी झाली होती. त्यांच्या घरातील कपाटात […]Read More

सांस्कृतिक

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने प्रस्थान ठेवले …

पुणे, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगतगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीने आज देहूतून पंढरीसाठी प्रस्थान ठेवले.या पालखीचा आजचा मुक्काम हा इनामदार वाड्यात असेल. पुन्हा उद्या ही पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल. देहूतून बाहेर पडताच अनगडशहा बाबा या ठिकाणी पालखीची आरती झाली. ज्ञानोबा- माऊली तुकारामाच्या गजरात वारकरी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतील त्यानंतर तुकोबांची पालखी पिंपरी- चिंचवड […]Read More

पर्यावरण

राज्यभरात अखेर वळीवाचा पाऊस …

सिंधुदुर्ग, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यभरात मौसमी पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा असतानाच आज राज्यभरात वळीवाच्या पावसाला सुरूवात झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळी पाच ते सहा च्या सुमारास मान्सून पूर्व पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. त्यानंतर दुपारी ४ वाजल्या पासून विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे अचानक आलेल्या पावसाने सर्वांची तारांबळ उडाली. भात पेरणी करिता […]Read More

मराठवाडा

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली अक्षय भालेराव कुटुंबियांची भेट

नांदेड, दि.10( एम एमसी न्यूज नेटवर्क) : नांदेड जिल्हयातील बोंडार गावात भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याच्या रागातून दलित तरुण अक्षय भालेराव यांची निर्घुण हत्या घडल्याची निषेधार्ह घटना घडली. त्या गावात आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिवंगत अक्षय भालेराव यांच्या घरी जावुन त्यांच्या कुटूंबियांची सांत्वनपर भेट […]Read More