नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत-पाकीस्तान सीमेवर दररोज सायंकाळी होणारा बिटींग ग रिट्रीट सेरेमनी हा जोशपूर्ण कार्यक्रम हजारो लोकांच्या उपस्थितीत पार पडतो. देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या या कार्यक्रमाला दोनही देशांतील, तसेच देश- विदेशातील पर्यटक आवर्जून हजेरी लावतात. आता या कार्यक्रमाच्या वेळेत BSF कडून बदल करण्यात आला आहे. अमृतसरच्या अटारी बॉर्डरसर फाजिल्का आणि फिरोजपूरमध्ये […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): डॉ. अदिती पंत या खगोलभौतिकशास्त्रज्ञ आहेत ज्यांनी उच्च-ऊर्जा खगोल भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तिचे संशोधन गामा-किरणांच्या स्फोटांच्या अभ्यासावर केंद्रित आहे, जे विश्वातील सर्वात उत्साही आणि रहस्यमय घटनांपैकी एक आहेत. Aditi Pant who made significant contributions to the field of Physics अदिती पंत यांच्या कार्यामध्ये अवकाश-आधारित वेधशाळांमधील डेटाचे विश्लेषण […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भरलेल्या कारल्याची करी लवकर खराब होत नाही आणि सोपी पद्धत अवलंबून ती तयार करता येते. जर तुम्हाला दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात भरलेले कारले खायचे असेल तर तुम्ही आमच्या नमूद केलेल्या रेसिपीच्या मदतीने ते अगदी सहज तयार करू शकता. चला जाणून घेऊया भरलेले कारले बनवण्याची पद्धत. भरलेल्या कारल्यासाठी साहित्यकारला – 8-10जिरे […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आपल्या दैनंदिन जीवनात अविघटनशील वस्तूंची उपस्थिती वाढत आहे. शहरातील वाढत्या प्रदूषणाचा मुकाबला करण्यासाठी, ध्यास फाउंडेशन, पर्यावरण संवर्धनासाठी समर्पित सामाजिक संस्था, नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे नागरिकांना सक्रियपणे सहभागी करून घेत आहे. याव्यतिरिक्त, वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये वापरल्या जाणार्या सामग्रीमधून कचरा निर्माण होतो. त्यामुळे या संस्थेने पुढाकार घेत स्टील बँक ही संकल्पना मांडली आहे. केवळ […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत हा तरुणांचा देश आहे, ही युवाशक्ती देशाच्या प्रगतीत महत्वाचे अंग आहे. युवाशक्तीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही पण केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार युवकांची घोर फसवणूक करत आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशातील ज्वलंत प्रश्नासह तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारला पाहिजे. भारतीय जनता पक्ष सत्तेचा दुरुपयोग करत आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा […]Read More
पुणे, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संपूर्ण जगभर अनाथांची माई अशी ओळख असलेल्या आणि वर्धा जिल्ह्याची लेक असणाऱ्या पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या जन्मभूमितील वारकऱ्यांना कर्मभूमीत पुरण पोळीचा पाहुणचार देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. वर्धा जिल्ह्यातील वारकऱ्यांची श्रीक्षेत्र आळंदी ते पंढरपूर पायदळ दिंडीतील वारकऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील सासवडच्या आश्रमात दोन दिवस मुक्काम केला. यादरम्यान […]Read More
पुणे, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): यवत आणि वरवडचा पाहुणचार उरकून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने दौंड तालुक्यातील रोटी घाट पार करत बारामती तालुक्यातील उंडवडी या गावी मुक्कामी प्रस्थान केले. यावेळी घाट पार करताना पालखी सोहळा नयन मनोहारी भासत होता. #news #newsdaily #dailynews #onlinenews #livenews #citynews #updatenews #newsindia #realnews #todaynews #indiannews #newstoday #localnews #viralnews […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांच्या संयुक्त तसेच महत्वाकांक्षी तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यांच्या पुनरुज्जीवनाकरिता ३३० कोटी रुपयांच्या खर्चास आज तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्पाच्या नियंत्रण मंडळाच्या ६ व्या बैठकीत मान्यता देण्यात आली.बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे जलसंपदा मंत्री […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई दौऱ्यावर आलेले लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानास भेट दिली.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिर्ला यांचे स्वागत केले. Lok Sabha Speaker met the Chief Minister ML/KA/PGB17 Jun 2023Read More
अहमदनगर, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा व प्रशासकीय दृष्टया गुंतागुंतीचा असलेल्या नगर जिल्ह्याचे विभाजन करुन चाळीस वर्षापासून प्रलंबित असलेला श्रीरामपूर जिल्हा सरकारने जाहीर करावा या मागणीसाठी आज संपूर्ण श्रीरामपूर तालुक्यासह शेजारील राहुंरी तालुक्यातील काही गावे सर्वपक्षीय बंद ठेवण्यात येत असून अनेकांनी PMO कार्यालयाला मेल करुन लक्ष वेधले आहे.Srirampur bandh for district formation […]Read More