मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लोकांना अनेकदा वीकेंडला काहीतरी वेगळे खावेसे वाटते. अनेकांना पॅनकेक बनवून खायला आवडतात. मुलांनाही पॅनकेक खायला खूप आवडतात. आता बाजारात अनेक प्रकारचे चवीचे पॅनकेक्स उपलब्ध आहेत. काही लोकांना फ्रूट पॅनकेक खायला आवडले असते. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या फळांपासून ते बनवू शकता. नाश्त्यात खाणे हा एक आरोग्यदायी आणि पौष्टिक पर्याय आहे. पण, […]Read More
नागपूर, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शाळेचा पहिला दिवस प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उत्कंठापूर्ण असतो. दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्ट्यानंतर आज शुक्रवारपासून पुन्हा एकदा शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झालेला आहे. नागपुरातील महानगर पालिकेच्या विवेकानंद नगर हिंदी उच्च प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन तसेच त्यांच्यावर पुष्प वर्षाव करून स्वागत करण्यात आले.School starts in […]Read More
नागपूर, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नागपुरातील महत्वाचे रेल्वे स्थानक असलेल्या दक्षिण मध्य रेल्वेच्या ईतवारी रेल्वे स्थानकाला नेताजी सुभाषचंद्र बोस ईतवारी रेल्वे स्टेशन असे नाव देण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने आदेश काढले असून लवकरच नामकरणाचा कार्यक्रम होणार आहे.Etwari in Nagpur now Netaji Subhash Chandra Bose Station ईतवारी रेल्वे स्थानकाला थोर […]Read More
रत्नागिरी, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. जिल्ह्यातील काही भागांमध्ये अधून मधून पावसाच्या मध्यम ते मुसळधार सरी बरसत आहेत. गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 74 मिमी एवढ्या पावसाची नोंद झालेय. सर्वाधिक पाऊस दापोली तालुक्यात 121 मिमी एवढा झाला आहे.In Ratnagiri district, the road is blocked दरम्यान सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील […]Read More
नवी दिल्ली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजधानी दिल्लीतील मुघलकालिन राज्यकर्त्यांच्या नावाच्या खुणा मिटवून तेथील बागा आणि रस्ते यांची नावे बदलण्याचा सिलसिला गेली काही वर्षे सातत्याने सुरू आहे. आता नवी दिल्ली नगरपालिका परिषदेने (एनडीएमसी) लुटियन्स दिल्लीतल्या एका लेनचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगजेब लेन मध्य दिल्लीत अब्दुल कलाम रोड आणि पृथ्वीराज रोडला जोडते. […]Read More
बिष्णूपूर- मणिपूर, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : : भारत जोडो यात्रेनंतर दीर्घकाळ राजकारणात फारसे न दिसलेले काँग्रेस नेते राहुल गांधी आता पुन्हा एकदा रस्त्यावर येऊन काम करताना दिसत आहेत.काँग्रेस नेते राहुल गांधी दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर आहेत. काही वेळापूर्वी ते मणिपूरमध्ये पोहोचले आहेत. ते इम्फाल एअरपोर्टवरुन बाय रोड चुराचांदपूर जाण्यासाठी निघाले होते. परंतु विष्णूपूरमध्ये […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव ही नावे वापरायची की नाही याबाबत सध्या नागरीकांमध्ये संभ्रम दिसून येतो. माध्यमांमध्येही औरंगाबाद आणि उस्मानाबाद ही आधीचीच नावे वापरात असल्याने नक्की कोणते नाव वापरायचे हा संभ्रम निर्माण होत आहे.याचा उलगडा अखेर झाला आहे.राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहराच्या नामांतराचा निर्णय घेतला होता. औरंगाबाद […]Read More
मुंबई दि.29(एम एमसी न्यूज नेटवर्क) : काळबादेवी येथील अंगडिया व्यापाऱ्यांकडून जबरदस्तीनं खंडणी वसूल केल्याप्रकरणी गेल्या वर्षी ठाकरे सरकारनं निलंबित केलेले पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांचं निलंबन शिंदे सरकारकडून मागे घेण्यात आलं आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीनं हा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.काळबादेवी येथील अंगडिया व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी आयपीएस […]Read More
मुंबई दि.29( एम एमसी न्यूज नेटवर्क):सागरी किनारा मार्ग प्रकल्प परिसरालगत व समुद्रालगत असणा-या झोपडपट्ट्यांमधील सांडपाण्याचा विसर्ग तेथील समुद्रात होत असे. मात्र, पर्यावरण पूरकतेच्या दृष्टीने या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्या पाण्याचा पुनर्वापर करण्याचा पथदर्शी प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे.या पथदर्शी प्रकल्पांतर्गत ४ ठिकाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत असून याद्वारे दररोज तब्बल ४ लाख ८५ हजार लीटर […]Read More
सोलापूर, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पेशवेकालीन सरदार खाजगीवाले यांचा मानाचा राही रखुमाईचा पांडुरंगाचा रथ आज एकादशीच्या निमित्ताने निघाला. एकादशी दिवशी ज्या भाविकांना थेट विठ्ठलाचे दर्शन मिळत नाही. अशा भक्तांना खासगीवाले यांच्या रथातून भगवंत दर्शन देत असतात. त्यामुळे प्रतिवर्षी आषाढीला हा रथोत्सव नगर प्रदक्षिणा मार्गावरून निघत असतो. राही – रखुमाई सह पांडुरंगाची मूर्ती यामध्ये […]Read More