सिंधुदुर्ग, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चीन,व्हियेतनाम येथून हजारो कोटी रुपयांची अगरबत्ती काडी आपल्या देशात आयात होते.चीनची अर्थ व्यवस्था बांबूवर चालते. मग कोकणाची अर्थ व्यवस्था बांबूवर का चालत नाही ? कोकणात पडीक जमीन मोठ्या प्रमाणात असूनही बांबू शेती का केली जात नाही नाही ?असा सवाल करीत बांबूची चळवळ उराशी बाळगून विश्वनाथ सावंत गाव नाटळ,कणकवली आणि वरिष्ठ […]Read More
धाराशिव, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): प्रतिवर्षीप्रमाणे आषाढी वारी निमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या शेगावच्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज धाराशिव शहरात आगमन झालं. या पालखीचं धाराशिव शहरात नागरिकांनी आणि भाविक भक्तांनी रांगोळ्या काढून फुलांनी रस्ते सजवून मोठ्या उत्साहात स्वागत केलं. या पालखीचं पंढरपूरकडे पायी जाण्याचं हे 54 वे वर्ष आहे. या पालखीसोबत घोडे, भगव्या पताका […]Read More
नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील टेका नाका परीसरातून शनिवारी सहा वर्षे वयोगटातील दोन मुले आणि एक मुलगी खेळताना अचानक बेपत्ता झाली. त्या तीनही चिमुकल्यांचे मृतदेह काल आढळले. मुलांचा वाहनात गुदमरल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुलांमध्ये दोन भावंडे तर एक त्यांची मैत्रिण आहे. […]Read More
कोल्हापूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठी चित्रपट सृष्टीतील जुन्या जाणत्या आणि ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. त्यांनी अनेक मराठी चित्रपटातून चरित्र अभिनेत्रीच्या भूमिका केल्या होत्या. त्यांच्या खाष्ट सासूच्या भूमिका गाजल्या होत्या. शांता तांबे यांच्या आई पाहिजे, मर्दानी, बाई मोठी भाग्याची, निर्मला मच्छिंद्र कांबळे या चित्रपटांतील भूमिका खूपच गाजल्या.त्यांचं पार्थिव त्यांच्या […]Read More
सातारा, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संत श्री ज्ञानेश्वर माऊलीची पालखी वाल्हे येथून निघून तिने आज सातारा जिल्हा्यातील लोणंद गावामध्ये प्रवेश केला. संत श्री ज्ञानेश्वर माऊलीचा पादुकांना पारंपारिक पद्धतीने नीरा नदीत स्नान घालण्यात आले. त्यानंतर ज्ञानेश्वर माऊलीच्या जयघोषात सातारा जिल्ह्याच्या हद्दीमध्ये माऊलीच्या पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले. पालकमंत्री नामदार शंभूराजे देसाई, आ. मकरंद पाटील, आ. […]Read More
बीड, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गहिनी प्रसादे निवृत्ती दातारे ,ज्ञानदेवा सार चोजविले , संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी च्या समारोपात गहिनीनाथांचे महत्व सांगितले आहे.नाथ संप्रदायातील गहिनीनाथ हे एक नाथ. यांच्या नावाने राज्यातील नाथ संप्रदायातील एकमेव पालखी दिंडी ची परंपरा अनेक वर्षापासून बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गडावरून सुरु आहे.या पालखी दिंडी हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने टाळ मृदंगाच्या गजरात हा प्रस्थान सोहळा पार पडला. वारकरी संप्रदायाची परंपरा महाराष्ट्रात आहे.याच […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१८ जून ) रोजी ‘मन की बात’मध्ये पर्यावरण संवर्धनासाठी देशभरात विविध संस्था, संघटना, व्यक्तींकडून सुरू असलेल्या कार्याचा गौरव केला. महाराष्ट्रासाठी आणि मुंबईकरांसाठी अभिमानाची बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘नागरी वन उपक्रमाचे’ (मियावाकी जंगल) कौतुक केले. मुंबई महानगरातील वृक्षसंपदा जतन व संवर्धन […]Read More
वाशिम, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर कारंजा जवळ काल मध्यरात्रीच्या सुमारास नागपूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसवर दगडफेक करून लुटण्याचा प्रयत्न झाला. या दगडफेकीत बसमधील पाच ते सात प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. समृद्धी महामार्गावर होणारे अपघात ही आता नित्याचीच बाब झालेली असताना त्यात आता चोरीच्या घटनाही मोठ्या […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मान्सून सक्रीय असूनही पावसाचे कोणतेही संकेत नसल्याने त्याच्या अनुपस्थितीबाबत अनेकांना प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने या संदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला असला तरी शुक्रवारपासून दिल्ली आणि आसपास त्याचा प्रभाव आणि वेस्टर्न डिस्टर्बन्स दिसून आला. अलीकडे दिल्लीतील वातावरणातही लक्षणीय बदल झाला […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):मुंबईतील राजभवन येथील मोरांच्या रस्त्यावरील हे दृश्य, लांबलेला पाऊस आणि त्याची प्रतीक्षा करणारे मोर , नाचून , लांडोरीला आकर्षित करण्यासाठी जागोजागी पिसारा फुलवून जणू रखरखीत वातावरणात रंग भरण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सध्या दिसून येत आहे. (छायाचित्रण: उमेश काशीकर) ML/KA/PGB 18 Jun 2023Read More