Month: June 2023

महानगर

फिट मुंबई मुव्हमेंट’साठी मुंबई महानगरपालिकेचा पुढाकार

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क):मुंबईकरांचे आरोग्य सुदृढ आणि दैनंदिन जीवनशैली तंदुरुस्त रहावी यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिनी म्हणजे बुधवारी (२१ जून ) मुंबई महानगरातील २४ वार्डातील शिव योगा केंद्रांमध्ये योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पुढील सहा महिन्यात ‘फिट मुंबई’ चळवळ अंतर्गत विविध स्पर्धा, विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मुंबई महानगरपलिकेचे आयुक्त तथा प्रशासक […]Read More

सांस्कृतिक

गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील सर्वांत मोठ्या प्रकाशकांपैकी एक अशी ख्याती असलेल्या उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथील गीता प्रेसला केंद्र शासनाने २०२१ चा गांधी शांतता पुरस्कार नुकताच जाहीर केला आहे. या पुरस्काराची रक्कम १ कोटी रुपये एवढी आहे. मात्र गीता प्रेसच्या संचालकांनी आपण फक्त पुरस्कार स्वीकारू, मानधनाची रक्कम स्वीकारणार नाही, अशी भूमिका मांडली […]Read More

पर्यावरण

उन्हामुळे वितळला रेल्वे रुळ,थोडक्यात बचावले प्रवासी

लखनऊ, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क): यावर्षी पावसाळा लांबल्यामुळे देशभर उन्हाने उष्णतेचा कहर झाला आहे. या अतीतीव्र उष्णतेमुळे रेल्वेचा रूळ वितळल्याची एक घटना घडली आहे. मात्र लोको पायलटने प्रसंगावधान दाखवल्यामुळे उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये निगोहा रेल्वे स्थानकात मोठा अपघात टळला. शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास लूप लाईनवरुन निलांचल एक्स्प्रेस गेली. त्यानंतर लगेचच ट्रेनचा रुळ अतिउष्णतेमुळे वितळला. […]Read More

Lifestyle

दुपारच्या जेवणासाठी चवीने परिपूर्ण बिर्याणी बनवा,

जॅकफ्रूट बिर्याणी बनवण्यासाठी साहित्यमुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जॅकफ्रूट बिर्याणी बनवण्यासाठी तुम्हाला चिरलेला फणस, चिरलेला कांदा, अर्धा शिजवलेला तांदूळ, धनेपूड, जिरेपूड, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट, बदाम, काजू, गरम मसाला, केशर, लाल मिरची, काळी मिरी पावडर, केशर, लिंबू उसाचा रस, तेल आणि मीठ चवीनुसार घ्यावे. हे सर्व पदार्थ खाणाऱ्यांच्या संख्येनुसार घ्या. जॅकफ्रूट बिर्याणी कशी बनवायचीजॅकफ्रूट […]Read More

महिला

महिला सक्षमीकरणासाठी महिला आरक्षण आवश्यक आहे

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): इंदूर शहरातील बुद्धिजीवी महिलांनी महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ आवाज उठवला आहे. या आरक्षणाच्या माध्यमातून महिलांना निर्णय प्रक्रियेत भागीदार बनवता येईल, असे त्यांचे मत आहे. डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या बॅनरखाली आयोजित चर्चेत महिलांनी आपले मत मांडले. ते म्हणाले की, देशात महिला सक्षमीकरणाबाबत खूप बोलले जाते, पण त्या दिशेने कोणतेही अर्थपूर्ण पाऊल उचलले जात नाही. […]Read More

पर्यावरण

सरकारने बेकायदेशीरपणे झाडे तोडण्यास प्रतिबंध केला पाहिजे.

चिपळूण, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  तिवरे ग्रामस्थ, हरित मित्र परिवार आणि निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण प्रतिबंधक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूण येथील तिवरे गावात ५० हजार बियांचे वाटप करण्यात आले. बेकायदेशीरपणे होत असलेल्या वृक्षतोडीबद्दल ग्रामस्थांनी चिंता व्यक्त करून शासनाने ते रोखण्यासाठी कारवाई करण्याची मागणी केली. उन्हाळ्यात झाडांना पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी काही झाडे लावून […]Read More

महानगर

फळमाशीमुळे होणाऱ्या फळ आणि पीक नाशावर संशोधन कार्यशाळा

नवी मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्यावरण बदलामुळे शेतीवर परिणाम होण्याची शक्यता असून विकसनशील देशांना शेती आणि शेतकरी यांना जपणे गरजेचे असल्याचं मत केंद्रीय शेती आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी आज नवी मुंबईत व्यक्त केलं. आंबा फळावर होणा-या फळ माशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसंच त्यावर संशोधन होण्यासाठी आशिया आणि पॅसिफिक पीक […]Read More

राजकीय

८८ हजार कोटी रुपयांच्या नोट घोटाळ्याची जेपीसीकडून चौकशी

मुंबई, दि. १९ : मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नसल्याचा भाजपाचा दावा खोटा असून मोदी सरकार भ्रष्टाचारात बुडालेले आहे. आता आणखी एक घोटाळा उघड झाला असून २०१६-१७ या वर्षात ५०० रुपयांच्या ८८१०.६५ दशलक्ष नव्या नोटा छापण्यात आला परंतु आरबीआयकडे ७२५० दसलक्ष नोटाच पोहचल्या म्हणजेच ८८ हजार कोटी रुपये मूल्य असलेल्या १७६ कोटी नोटा गायब झाल्याची […]Read More

देश विदेश

मनाचे आणि शरीराचे विकार दूर करण्यासाठी योगा आवश्यक

मुंबई दि.19( एम एमसी न्यूज नेटवर्क) : माणसाच्या मनात निर्माण होणारा अहंकार आणि क्रोध यामुळे खुप नुकसान होते.अहंकार आणि क्रोधासारखे मनाचे विनाशकारी विकार नियंत्रीत ठेवण्यासाठी योग करणे, मेडिटेशन करणे आवश्यक आहे. मनाचे आणि शरिराचे वाईट विकार नियमित योग केल्यामुळे दूर होतात असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त […]Read More

महानगर

उध्दवजी तुम्ही मालवणीत तरी जाऊन दाखवा

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उध्दव ठाकरे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ले देत आहेत,अमेरिकेला काय जाता मणिपूरला जा… म्हणून मी तुम्हाला विचारतो मणिपूर सोडा तुम्ही आधी मुंबईच्या मालवणीतला गेलात होतात काय…? स्वतः घरातून बाहेर पडायचं नाही, पडला तर थेट विमानातून लंडनला जायचं… तिथून मुंबईकरांची चिंता करायची म्हणजे काय? तर काहीच करायचं नाही.. आणि मोदीजींना […]Read More