मुंबई, दि.११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाविकास आघाडी सरकार पाडण्यात राज्यपालांची प्रत्येक कृती चुकीची होती यावर सुप्रीम कोर्टाने गंभीर ताशेरे ओढले आहेत. राजभवनचा गैरवापर करुन भाजपाने महाराष्ट्रातील मविआचे सरकार पाडले हे आम्ही सातत्याने सांगत होतो तेच सुप्रीम कोर्टानेही म्हटले आहे. शिंदे-भाजपा सरकार हे असंवैधानिक व बेकायदेशीर आहे हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले ही त्यांच्यासाठी मोठी […]Read More
सांगली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने,ज्या पद्धतीने निकाल दिला आहे,ते पाहता शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नसून,हे सरकार बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट झालंय,असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. त्याच बरोबर हे सगळे अवैध असून भाजपाने महाराष्ट्रात केलेली कृती,कशी चुकीचे आणि घटनेची पायमल्ली करणारी […]Read More
सिंधुदुर्ग, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट वतीने आंबा महोत्सवाचे आयोजन कुणकेश्वर येथे करण्यात आले होते. या आंबा महोत्सव निमित्ताने श्री देव कुणकेश्वर मंदिरात ११,१११आंब्यांची आरास करण्यात आली आहे . श्री देव कुणकेश्वराच्या शिवलिंगाभोवती गाभाऱ्यात देवगड हापूसची आरास करून सजावट केलेली आहे. त्याचबरोबर मंदिरातील बाहेरील नंदीगाभाऱ्यात देखील देवगड हापूस […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कंपोस्टिंग म्हणजे सेंद्रिय कचरा, जसे की अन्नाचे तुकडे आणि अंगणातील कचरा, पोषक तत्वांनी युक्त मातीमध्ये तोडण्याची प्रक्रिया. कम्पोस्टिंग हा लँडफिल कचरा कमी करण्याचा आणि पर्यावरणाला अनेक मार्गांनी फायदा करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. जेव्हा सेंद्रिय कचरा लँडफिलमध्ये पाठविला जातो तेव्हा तो विघटित होतो आणि मिथेन सोडतो, एक शक्तिशाली हरितगृह वायू […]Read More
नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात सध्या अस्तित्वात असलेले एकनाथ शिंदे यांचे सरकार कायम ठेवत आमदार अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले आहेत , या प्रकरणात अनेक बेकायदेशीर गोष्टी झाल्या असल्या तरी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने त्यांना पुन्हा नेमणे शक्य नाही असा स्पष्ट निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हा […]Read More
नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजधानी दिल्लीतील प्रशासकीय सेवांवर नियंत्रण ठेवण्यावरून केंद्र आणि दिल्ली सरकार यांच्यातील कायदेशीर वादावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल जाहीर केला आहे. दिल्ली सरकारच्या बाजूने कौल देत सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना झटका दिला आहे. प्रशासकीय सेवांवर नियंत्रण ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारच्या बाजूने निर्णय दिला […]Read More
नवी दिल्ली, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेनेत पडलेल्या फूटीमुळे गेल्या १० महिन्यांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर उद्या पडदा पडणार आहे. सुप्रीम कोर्टानं राखून ठेवलेला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या (११ मे) जाहीर होणार आहे, सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाकडून […]Read More
भोपाळ, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातून नामशेष झालेल्या चित्त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतून मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणलेल्या चित्त्यांवरचे सावट अधिकच गडद होत आहे. आधी ‘साशा’, नंतर ‘उदय’ आणि आता ‘दक्षा’ या चित्त्याच्या मृत्यूने या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दक्षिण आफ्रिकेतून मध्यप्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानात स्थलांतरित झालेल्या मादी चित्ता ‘दक्षा’चा काल […]Read More
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावरून सध्या देशात दोन गट पडले आहेत. देशातील भाजपप्रणित काही राज्य या चित्रपटाला पाठींबा देत आहेत तर काही राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदी घातली आहे. काही राजकीय नेते या चित्रपटाचे मोफत शोज आयोजित करत आहेत. उत्तर प्रदेशातील योगी सरकारने हा चित्रपट टॅक्स फ्री केला आहे. […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): तुम्हाला माहित आहे का की तुमचा फोन बंद असतानाही तुमचा आवाज रेकॉर्ड केला जातोय ? हे जर कुणी आपल्याला सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण सध्या सोशल मीडियावर एक ॲप फोन बंद असतानाही आवाज रेकॉर्ड करत असल्याचा आरोप केला जात आहे. ट्वीटरचे मालक एलॉन मस्क यांनीसुद्धा हे ट्वीट शेअर केलं […]Read More