Month: May 2023

ऍग्रो

केंद्राच्या धर्तीवर राज्यात सुरू होणार ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र सरकार लवकरच प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या (PM Kisan) धर्तीवर ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना (Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana) सुरू करत आहे. याद्वारे शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दर चार महिन्यांतून एकदा दोन हजार रुपये, असे वर्षात तीन हप्त्यांत सहा हजार रुपये मिळणार आहेत. मे २०२३ अखेरीस पहिला हप्ता […]Read More

विज्ञान

महाराष्ट्रात येथे उभारले जाणारा देशातील पहिले इंटरफेरोमीटर

नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क): आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले. यामध्ये महाराष्ट्रासाठी खास बाब म्हणजे हिंगोली येथील LIGO इंडिया या भारतातील पहिले इंटरफेरोमीटर- लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्व्हेटरी (LIGO) चे पायाभरणी करण्यात आली. काय आहे LIGO प्रकल्पLIGO-इंडिया हा सर्वात महत्वाचा प्रकल्प हिंगोली, महाराष्ट्रात बांधला […]Read More

पर्यटन

सातपुडा पर्वतरांगांची राणी

पचमढी, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): “सातपुडा पर्वतरांगांची राणी” म्हणून प्रसिद्ध असलेले, मध्य प्रदेशातील हे आश्चर्यकारक हिल स्टेशन उन्हाळ्यात उष्णतेवर मात करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. पचमढी हे मध्य प्रदेशातील सर्वात उंच ठिकाण आहे जे आजूबाजूच्या जंगलांचे आकर्षक दृश्य देते. असंख्य धबधबे, नाले आणि प्राचीन गुहा शहराच्या सौंदर्यावर भर देतात आणि ते कुटुंब आणि मित्रांसह मे महिन्यात भारतात […]Read More

Lifestyle

नॉर्थ ईस्ट फेमस फूड रेसिपी : अमितर खार

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  अमित खर हे पोटासाठी चांगले मानले जाते. आज नॉर्थ ईस्ट फेमस फूड रेसिपी स्पेशलमध्ये आम्ही तुम्हाला अमितर खारच्या रेसिपीबद्दल सांगणार आहोत. आमच्या दिलेल्या रेसिपीच्या मदतीने तुम्ही चविष्ट आणि आरोग्यदायी अमितर खर अगदी सहज तयार करू शकता. अमितर खर बनवण्यासाठी साहित्यकच्ची पपई – १हिरवी मिरची – ३-४सुकी लाल मिरची – […]Read More

सांस्कृतिक

चीनने दुप्पट केले कैलास – मानसरोवर यात्रेचे शुल्क

नवी दिल्ली, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कैलास – मानसरोवर यात्रेचा खर्च आता खूपच वाढला आहे. हिमालयातील हे अत्यंत पवित्र ठिकाण चीन आणि नेपाळच्या हद्दीत येते त्यामुळे तेथे जाण्यासाठी चीनी व्हिसा घ्यावा लागतो. तीन वर्षे बंद राहिलेल्या कैलास – मानसरोवर यात्रेसाठी चीनने व्हिसा जारी करायला सुरुवात केली आहे. परंतु त्यासाठीचे नियम अत्यंत कठोर केले […]Read More

महानगर

नैतिकता आणि भाजपचा काही संबंध आहे, असे वाटत नाही…

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशात लोकशाही वाचवण्यासाठी एकत्रित येण्याची आवश्यकता आहे. विरोधकांनी एकत्र राहणे गरजेचे आहे. सध्या मिळून काम करणे हे जास्त महत्वाचे असून आम्ही एकत्र काम करू, चेहरा नंतर ठरवला जाईल अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना मांडली. आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव […]Read More

महानगर

उल्हासनगर शहरात इमारतीचा कोसळला स्लॅब

उल्हासनर , दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उल्हासनगर शहरात धोकादायक इमारतीचे स्लॅब कोसळणे सुरु आहेच . महापालिका या धोकादायक इमारतीच्या प्रश्नावर मार्ग काढन्याच्या प्रयत्नात असुन हा प्रश्न मार्गी लावन्याच्या तयारीत आहे . दरम्यान कॅंप ४ येथिल मंगलमूर्ती अपार्टमेंट या इमारतीचा स्लॅब कोसळला असुन एक महीला जखमी झाली आहे. तर महापालिकेच्या वतीने धोकादायक इमारती मध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी […]Read More

महानगर

कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते कॉंग्रेस भवनाचे उद्घाटन

उल्हासनगर, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उल्हासनगर मध्ये कॉंग्रेसच्या कार्यालयाचे नुतनीकरन झाले असुन त्या कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते संपन्न झाले . यावेळी त्यांनी उल्हासनगर शहरातील विविध गंभीर समस्यावर चर्चा केली . उल्हासनगर शहरात कॅंप २ येथिल नेहरु चौकात कॉंग्रेस चे कार्यालय असुन या कार्यालयाचे नुतनीकरन करण्यात आले आहे . […]Read More

महाराष्ट्र

आम्हाला घटनाबाह्य म्हणणाऱ्याना न्यायालयाची चपराक, तेव्हा नैतिकता कुठे होती

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आम्हाला बेकायदेशीर आणि घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्या लोकांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार चपराक दिली असून नैतिकता म्हणून राजीनामा दिला म्हणणाऱ्यांनी काँग्रेस सोबत जाताना नैतिकता कुठे ठेवली होती असा सवाल करीत आम्ही आजच्या निर्णयामुळे समाधानी आहोत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत […]Read More

महाराष्ट्र

सत्तेसाठी हपालेल्या लोकांची न्यायालायाने चिरफाड केली

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा केवळ शिवसेनेच्या भवितव्याचा निकाल नसून लोकशाहीच्या भवितव्याचा आहे. सर्वोच्च न्यायलाने आजच्या निकालात सत्तेसाठी हपापलेल्या लोकांचं उघडं नागडं राजकारण याची पूर्णपणे चिरफाड केली आहे. राज्यपाल महोदयांची भूमिका अयोग्य होती हे आता स्पष्ट झालं आहे. त्याचं ही वस्त्रहरण न्यायालयानं केलं आहे. १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय […]Read More