मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इलेक्ट्रीक वाहनांच्या वाढत्या ट्रेंडमध्ये आता विविध कंपन्या आपल्या गाड्या बाजारात दाखल करत आहेत. एमजी मोटर इंडियाने आतापर्यंतची सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक कार कॉमेट ईव्हीची आता भारतीय मार्केटमध्ये आणली आहे. हीचे बुकींग कालपासून सुरू झाले आहे. पुढील काही दिवसात एमजी कॉमेट ईव्हीची डिलिव्हरी सुरू होणार आहे. केवळ ७.९८ लाख रुपयाच्या […]Read More
मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : किफातशीर दरांमध्ये देशव्यापी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या भारतीय रेल्वेना आता प्रवाशांसाठी पोस्टपेड तिकिट बुकींग सेवा सुरु केली आहे. जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही पैसे न भरता पेटीएम वरून ट्रेनची तिकीट बुक करू शकता. रेल्वेच्या या सेवेचे नाव Buy now Pay Later असे ठेवण्यात आले आहे. माहिती […]Read More
बंगळुरू, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या ऑनलाईन गेमिंगमुळे रमीसारखे पत्त्यांचे खेळ खेळण्याचे प्रमाण वाढले आहे. या सध्या ट्रेंडीं कर्नाटक उच्च न्यायालयाने ऑनलाईन गेमिंगबाबत एक मोठा निकाल दिला आहे. पत्त्यांमधला रमी खेळ हा जुगार नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. आर. कृष्णा कुमार म्हणाले की, या खेळात पैसे गुंतवले असले […]Read More
मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध नाट्यकर्मी प्रशांत दामले यांची आज निवड झाली. दामले यांची ही निवड पाच वर्षांसाठी असणार आहे. एप्रिल महिन्यात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक झाली होती. यामध्ये प्रशांत दामलेंच्या रंगकर्मी नाटक समूह’ पॅनलचा दणदणीत विजय झाला. तर नवनाथ कांबळी (प्रसाद कांबळी) […]Read More
गडचिरेली, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गडचिरेलीमध्ये नदीपात्राचा ताबा घेतल्यानंतर कंत्राटदार मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करत असून, हे पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन आहे. दरवर्षी हे सर्व कंत्राटदार करत असत, परंतु नवीन वाळू नियमनामुळे, निविदा ठेकेदार केवळ वाळू काढणे, वाहतूक करणे आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवणे ही जबाबदारी घेणार आहे. या वर्षीही अवैध नदी उत्खनन झाल्यास प्रशासन जबाबदार राहणार […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): “कर्नाटकाची कॉफी भूमी” म्हणून प्रसिद्ध असलेले चिकमंगळूर, कॉफीचा सुगंध आणि आल्हाददायक हवामानासाठी जवळून आणि दूरच्या पर्यटकांना आकर्षित करते. हे हिल स्टेशन भव्य मुल्लयनगिरी पर्वतरांगेने वेढलेले आहे आणि निसर्गप्रेमी, साहसी शौकीन आणि धार्मिक विचारांच्या लोकांसाठी हे एक योग्य ठिकाण आहे. हिरव्यागार टेकड्या, हिरव्यागार चहा-कॉफीच्या मळ्यांपासून ते दुधाळ पांढरे धबधबे आणि नयनरम्य […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एअर इंडिया विमानतळ सेवेत 480 हून अधिक पदांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये ड्युटी ऑफिसर, कनिष्ठ अधिकारी आणि इतर पदांचा समावेश आहे. यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट aasl.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी उमेदवारांची निवड वॉक-इन मुलाखतीच्या आधारे केली जाईल. शैक्षणिक पात्रता उमेदवारांना SSC/ 10 वी/ 12 वी/ ITI/ […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सत्तू के लाडू खायला खूप चवदार असतात. तसेच, त्यांना बनवण्याची कृती खूप सोपी आहे आणि ते काही मिनिटांत तयार केले जाऊ शकतात. यासोबतच सत्तूचे लाडू आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. कारण सत्तूच्या लाडूंमध्ये कार्बोहायड्रेट, फायबर, प्रथिने आणि सोडियम सारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. सत्तू लाडू बनवण्याचे साहित्यसत्तूचे लाडू बनवण्यासाठी सत्तू-200 […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्या नऊ वर्षात मुंबई शहरात नागरिकांच्या प्रदूषणाच्या तक्रारीमध्ये २३७ तर घन कचरा व्यवस्थापनाच्या तक्रारीमध्ये १२४ टक्क्यांनी वाढ झालेली आहे, असे प्रजा फाउंडेशनने आज प्रेस क्लब मध्ये ‘मुंबईतील नागरी समस्यांची सद्यस्थिती २०२३ हा अहवाल प्रसिद्ध करताना म्हटलं आहे.मुंब महानगरपालिका ही मार्च २०२२ मध्ये स्वच्छ भारत अभियानातील “कचरा मुक्त शहर ‘ […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी आजपासून सुरू झाली असून लवकरच नियमित धावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सकाळी सहा वाजता ठाण्याहून निघालेली वंदे भारत ट्रायल ट्रेन सकाळी दहा वाजता रत्नागिरी येथे पोहोचली आणि पुढे मार्गस्थ झाली . https://youtu.be/48Vsni5pM2g ही ट्रायल रन मडगाव पर्यंत घेण्यात येणार आहे .मुंबईत सध्या तीन वंदे […]Read More